Browsing Category
कट्टा
गावातल्या बृजमोहन दास महाराजांना अटक झाली, मग कळलं हा तर डाकू छेदा सिंग..
एकेकाळचं डाकू आणि बंडखोरांचं आश्रयस्थान असलेल्या चंबळच्या खोऱ्याचं नाव ऐकलं तरी कित्येकांच्या अंगावर काटा उभा राहायचा. खून, मारामार्या, लुटा-लूट करणार्या मोठ मोठ्या प्रसिद्ध डाकूंच्या टोळ्या ह्या चंबळच्या खोर्यात वास्तव्यासाठी असायच्या.…
Read More...
Read More...
पहिल्याच भाषणात फडणवीस खोटं बोलले म्हणाले, राहुल नार्वेकर विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने महाराष्ट्रात उडालेला राजकीय धुरळा आता कुठे सेटल होऊ लागलाय. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विधानसभेच्या सभापतींची निवडणूक…
Read More...
Read More...
शिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा प्रकारे वाचवली होती आमदारकी..
पक्षनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना काढण्यात आलं. आत्ता विधानसभा अध्यक्ष निवड व बहुमत चाचणी होणार आहे. यामध्ये पक्षाचा व्हिप जारी करण्यात आला आहे. साहजिक मुद्दा येतोय तो एकनाथ शिंदे नेमका काय मार्ग काढणार..
कारण शिंदे गटाने अजूनही…
Read More...
Read More...
२०१४ ला फडणवीसांच्या पहिल्या मंत्रीमंडळात शपथ घेणारे आज पिक्चरमधून गायब आहेत
१९९९ पासून सत्तेत असलेल्या आघाडीचं सरकार जाऊन २०१४ मध्ये भाजप सेना युतीच सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली. त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक नवे जुने चेहरे दिसले. २०१९ मध्ये युतीचे बोलणे फिस्कटले आणि भाजपला…
Read More...
Read More...
वाचा आणि थंड बसा.
मराठे लढतात आणि तहात हरतात असा प्रकार हमखास बघायला मिळतो. एक काळ असा होता की भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढणारे अण्णा हजारे देशाचे नेतृत्व करतील अशी वेळ आली होती. पण त्यांनी कच खाल्ली. अरविंद केजरीवाल, किरण बेदी, रामदेव बाबा यांनी त्या चळवळीचा…
Read More...
Read More...
गुन्हेगारांनी चकवा दिलाच होता, पण पोलिसांनी दोन शब्दांच्या जोरावर मास्टरमाईंड हुडकले…
फेब्रुवारीचे थंडीचे दिवस. भर दुपारी दिल्ली पोलिसांना एक फोन आला. रेल्वे ट्रॅकजवळ एका बॅगेत मुलीचा मृतदेह सापडल्याची बातमी फोनवर देण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली, दुर्दैवानं त्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता.
आरोपींना…
Read More...
Read More...
घोटाळ्याच्या आरोपांमुळे बंद झालेली जलयुक्त शिवार योजना फडणवीसांसाठी महत्त्वाची का आहे ?
सत्तेत येताच फडणवीसांनी जलयुक्त शिवार योजनेचं पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश दिलेत...
Read More...
Read More...
राजकारणाचा नाद असणारे कित्येक जण कार्यकर्ते बनून राहतात, फक्त एखादाच रमेश खंडारे होतो
२०१९ इकडे राज्याच्या राजधानीत सत्ता नाट्य सुरु होते. भाजप आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु होता. वेळेत सरकार स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. यामुळे सगळ्या राज्यात याच विषय ट्रेडिंग होता.
या सगळ्या…
Read More...
Read More...
अमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री करणार होते.
अमित शहांचा फोन येतो आणि चक्र फिरतात. पण अमित शहांचा फोन न उचलणं हि कल्पनाच आपल्या लोकशाहीप्रधान देशात करणं शक्य नाही.
पण भारतीय जनता पक्षाचा असा एक नेता आहे ज्यानं असा दिव्य पराक्रम करत एक दोन वेळा नव्हे तर तब्बल १५ वेळा सलग आलेला अमित…
Read More...
Read More...
भर जवानीत अडवाणी ते डेप्युटी अग्निवीर… फडणवीस होत आहेत सोशल मिडीयावर ट्रोल
गुरुवारी दुपारपर्यंत जनतेपासून पार सूत्रांपर्यंत सगळ्यांना वाटत होतं, की नवं सरकार स्थापन होताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं गणित लागेल. त्या हिशोबानं कित्येक जणांनी 'मी पुन्हा येईन' या एका वाक्याला धरुन लई…
Read More...
Read More...