Browsing Category
कट्टा
युद्ध न लढता भारतीय सैन्याने मुशर्रफला ३ आठवड्यात गुडघ्यावर आणलं होतं.
१३ डिसेंबर २००१. भारताच्या सार्वभौमत्वाची ओळख असलेल्या संसदेवरच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. लश्कर-ए-तैय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या ९ दहशतवाद्यांनी गाडीवर होम मिनिस्ट्रीच लेबल लावून संसदेच्या आवारात प्रवेश केला. गेट वरील सुरक्षारक्षकांची…
Read More...
Read More...
पारले ब्रिटानिया पेक्षाही एकेकाळी पुण्याच्या साठे बिस्किटाची जास्त हवा होती.
आजचा जमाना ओरिओ, हाईड अँड सिक, बॉरबॉन आणि असल्या हाय फाय नावाच्या कुकीज आहे. सध्याच्या पिढीला पारले-जी, मारी, मोनॅको, क्रॅक जॅक वगैरे बिस्कीट सुद्धा दुर्मिळ होत चालली आहेत. अशा काळात पुण्याच्या साठे नावाचं बिस्कीट होतं हेच खूपजणांना नवीन…
Read More...
Read More...
गिरणीवाल्या कंपनीने भारताला जीन्स घालायची सवय लावली.
बांद्राचा सल्लू असो किंवा बार्शीचा सल्ल्या यांच्या कपड्यात कोणते साम्य असू शकते? दोघेही रोज न चुकता जीन्स वापरतात. भलेही त्यांच्या जीन्सच्या किंमतीमध्ये जमीन अस्मानाचं अंतर असेल मात्र जीन्स हा आपला राष्ट्रीय पोशाख बनत चालला आहे.
बारा…
Read More...
Read More...
राजकारण्यांपासून सुपरस्टारपर्यंत कोणालाही दयामाया न दाखवणारा NCBचा सिंघम
NCB म्हणजेच नार्कोटिक्स क्राईम ब्युरो. नुकताच त्यांनी मुंबईच्या मुच्छड पानवाल्यावर कारवाई केली. मुंबईचा हा मर्सिडीजमधून फिरणारा हायप्रोफाईल पानवाला अनेक सेलिब्रिटींना अंमली पदार्थ सप्लाय करायचा असं म्हणतात.
त्याच्या अटकेमुळे मुंबईत अनेक…
Read More...
Read More...
बर्ड फ्लू सोडा पण चिकुनगुनियाच्या भीतीने लोकांनी चिकन खायचं सोडून दिल होतं
गेला संपूर्ण वर्ष आपल्याला कोरोनाने छळल. घरात बसून लोकांनी अंडी उबवली. सोशल डिस्टंसिंग, मास्क है जरुरी गो कोरोना गोने अख्ख जग निनादून गेलं. कसबस ते २०२० संपलं आणि २०२१ मध्ये आपण प्रवेश केला.
नव्या वर्षात सुखद बातमी आली कि आता कोरोनावर लस…
Read More...
Read More...
४ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची केस लढणारा एकमेव वकील म्हणजे शरद बोबडे
गेली दोन महिने दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पेटवलं होतं. सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते. चर्चा चालू होत्या मात्र हे आंदोलन दडपण्याकडे त्यांचा कल आहे असं शेतकरी…
Read More...
Read More...
इलॉन मस्कच्या ट्विट मधल्या घोळामुळे या कंपनीचे शेअर्स ११ हजार टक्क्यांनी वाढले.
'यूज़ सिग्नल’ म्हणजेच सिग्नलचा वापर करा. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आलेल्या इलॉन मस्क यांनी चार-पाच दिवसांपूर्वी केलेल्या या दोन शब्दांच्या ट्विटने जगभरात खळबळ उडवून दिली होती. आता तुम्ही म्हणाल चार-पाच दिवसांपूर्वी घडलेली…
Read More...
Read More...
युपीवर राज्य करायचं स्वप्न बघणाऱ्या वरुण गांधीनां हनीट्रॅपने अक्षरशः संपवलं
भिडू नुकतंच आपण एक स्टोरी केली होती 'नेव्ही वॉर रूम' लीक वर. भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम म्हणून याला ओळखलं जातं. रवी शंकरन नावाच्या एक्स ऑफिसरनेच हा घोटाळा घडवून आणला होता. यात अगदी नौदल प्रमुखांपासून ते तेव्हाचे…
Read More...
Read More...
ओम प्रकाश बिर्लांची पोरगी UPSC ची परिक्षा न देताच IAS झालीए का…?
काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्लाच्या पोरीने UPSC पास केल्याची बातमी आली. आत्ता UPSC निकाल आपल्याला सवयीचा झालाय. म्हणजे कस निकाल लागला तर पत्रकार लगेच सक्सेस स्टोऱ्या करायला घेतात.
पण इथं मुख्य मॅटर असा झाला…
Read More...
Read More...
मनमोहनसिंग यांची भविष्यवाणी खोटी ठरवत HDFC भारतातील सर्वात आघाडीची बँक बनली
आर्थिक मंदी, त्यात आलेलं नोटबंदीच संकट, गेल्या काही काळापासून सुरु असलेला कोरोनामुळे बँकिंगक्षेत्राला हादरे बसत आहेत. सगळ्या जगातच हे संकट आलं आहे. पण विशेषतः भारतीय बँका जास्तच गटांगळ्या खात आहेत.
या आर्थिक संकटात आपल्या देशात ज्या काही…
Read More...
Read More...