Browsing Category
कट्टा
आपल्या ठुमक्यानं येडं लावणाऱ्या ‘इंडियन शकिरा’नं डान्सपायी मार सुद्धा खाल्ला होता
कोलंबियाची फेमस सिंगर शकिरा जिचे जगभरात लाखो चाहते आहे. तिचं 'वका वका' गाणं म्हणा किंवा बाकीची कुठली गाणी ज्यांचा अर्थ जरी लागला नाही तरी शकीराच्या आवाजानेच अर्धेजण तिचे फॅन होतात. तिची गाणी ट्रान्सलेट करून नाहीतर म्युझिक बनवून वाजवणारी…
Read More...
Read More...
प्रत्येक बोइंग विमान क्रमांक 7 नेच का सुरू होतो आणि 7 नेच का संपतो ?
विमान प्रवास म्हणजे प्रत्येकाला हवंहवस वाटणारं स्वप्न असतं. गावाकडे किंवा शहरात जरी विमानाचा आवाज आला तरी आपण बाहेर येऊन आकाशात पाहतो. पण एक गोष्ट लक्षात आलीय का कधी की कोणतेही विमान त्याच्या क्रमांकावरून ओळखले जाते. बोईंग विमानाशी संबंधित…
Read More...
Read More...
मुंबईत देशातली पहिली AC डबलडेकर बस सुरू : असा आहे डबलडेकरचा गौरवशाली इतिहास
मुंबईच्या बेस्टच्या ताफ्यात आज २ इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल झाल्या. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी, '५० बसेस पैकी २ बस दाखल झाल्या आणि लवकरच आणखी बस मुंबईत येतील' असं ट्विटही केलं. प्रवास सोपा होईल, प्रदूषण होणार नाही यासोबतच या डबलडेकर…
Read More...
Read More...
राजाच्या स्वयंपाकघरात पाप घडलं आणि डोसा निर्माण झाला…
बर्याच लोकांसाठी साउथ इंडियन फूड म्हणजे इडली डोसा इतकं असतं पण जे खाण्यापिण्याचे शौकीन असतात त्यांना मात्र साउथ इंडियन फूडच्या बऱ्याच गोष्टी माहीत असतात. साउथ इंडियन जेवण म्हणजे इडली डोसा असं कधीच नसतं. तोंडाची चव बदलण्यासाठी आणि आजारी ही…
Read More...
Read More...
भगतसिंग सारखं जगणं आणि चे गव्हेरा सारखं मरण हवं असणारा चंद्रशेखर प्रसाद…
ही माझी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आहे की भगतसिंग सारखं जगणं आणि चे गव्हेरा सारखं मरण मला यायला हवं... हे वाक्य होतं चंद्रशेखर प्रसाद यांचं.
31 मार्च 1997 रोजी जेएनयुच्या विद्यार्थ्यांना खबर मिळाली की दोन वेळा जे एन यु व छात्र संघाच्या…
Read More...
Read More...
अजित दादा म्हणतात तसं वाईन ही खरंच दारू नाही का? रेसिपी वाचा आणि ठरवा
राज्यात सध्या दारू हा विषय हॉटलिस्ट मध्ये आहे. म्हणजे सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतरच हा वाद सुरू झालाय. भाजपानं या मुद्द्यावरून मद्यराष्ट्र म्हणायला सुरुवात केलीय तर राज्य सरकार…
Read More...
Read More...
यूपीचे बाहुबली ज्यांना तुरूंगातून सोडवण्यासाठी मुलायमसिंह यांनी सत्ता बदलून टाकली
उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात, त्यामुळे सगळ्याचं पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीये. आता निवडणूका म्हंटलं की, उमेदवार प्रचार, रॅली, आश्वासनांची कागदपत्रे, सभा, मोठ- मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी ह्या सगळ्याचं…
Read More...
Read More...
मनोहर जोशींनी स्वतःच्या लग्नाचा हुंडा स्वतःचं दिला होता
लग्न म्हंटल कि, दोन व्यक्तींबरोबर दोन कुटुंबाचं सुद्धा मिलन असत. त्यामुळे रीतीभाती, हौस- मौस, प्रथा- परंपरा, मान - सन्मान या सगळ्याचं गोष्टी करायला लागतात. त्यामुळे खर्चाचं बजेट कुठून कुठं जात कळत सुद्धा नाही. आता त्यात एक गोष्ट बरी झाली…
Read More...
Read More...
फतव्यासाठी फेमस असणाऱ्या देवबंद मध्ये प्रचार करणारे अमित शहा पहिले गृहमंत्री आहेत
सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकांची धामधूम सुरुये. उमेदवारांची नाव डिक्लेर झाल्यानंतर प्रचार सभांना, रॅलीना गर्दी व्हायला लागलीये. मोठं- मोठ्या नेतेमंडळींनी पावलं कधी नव्हे ते गल्ली- बोळात पडायला लागलीये. अशातचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…
Read More...
Read More...
बीड मधलं एक झाड जे फक्त आंदोलनासाठीच फेमस झालं
राजकारण आणि आंदोलन...कोणत्याही मुद्द्यावरून पेटू शकतं. कधी आंदोलन कुणाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे होतं तर कधी इतर कोणत्या गोष्टींवरून. मग काय त्या-त्या पक्षाचे कार्यकर्ते अन नेते ठराविक एका ठिकाणी जमतात, हातात बॅनर, काळ्या फिती घेऊन…
Read More...
Read More...