Browsing Category
कट्टा
एक आजार पसरला आणि गोव्याची राजधानीच बदलली
अख्या भारतात प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी फ्लॉप जाणारा प्लॅन म्हणजे गोवा. कारण गोवा म्हटलं की, एकतर घरचे लवकर काय पाठवत नाही आणि जरी पाठवलं तरी कुठं ना कुठं मांजर आडवी जातेचं. पण तरी प्रत्येकाचं ड्रीम असतं की एकदा तरी गोव्याला जाऊन…
Read More...
Read More...
अखेर ७७ वर्षांचा तिढा सुटला, ॲन फ्रॅंकच्या मरणामागे कुणाचा हात होता समोर आलंय
हे प्रकरण हिटलरशी संबंधित आहे. हिटलर ज्यू लोकांच्या हात धुवून मागे लागला होता हे प्रत्येकालाच माहित आहे. त्याच दरम्यान एक मुलगी होती जिचं कुटुंब तब्बल दोन वर्ष एका गुपित खोलीत लपून राहीलं होतं. उद्देश होता फक्त जिवंत राहण्याचा. कारण ते ज्यू…
Read More...
Read More...
पद्मभूषण जाहीर झाला तेव्हा विखे पाटील शेतात काम करत होते
बाळासाहेब विखे पाटील एक ललामभूत व्यक्तिमत्त्व. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात होती. आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त काळ त्यांनी समाजकारणात आणि राजकारणात घालवला. अहमहनगरमधल्या कोपरगाव भागातले…
Read More...
Read More...
असं एक राज्य जिथल्या लोकांनी भारत पण चालवला आणि पाकिस्तान सुद्धा…
पंजाबमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलंय. राज्यातील विधानसभेच्या ११७ जागांसाठी येत्या २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. आणि त्याच्या पुढच्याच महिन्यात १० मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी जय्यत तयारी सुरु केलीये.…
Read More...
Read More...
पंतप्रधानांचं गाव : या गावानं देशाला ७ पंतप्रधान दिलेत
'प्रयागराज' उत्तर प्रदेशातलं असं एक शहर जे राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्य अश्या सगळ्याचं दृष्टीनं महत्वाचं आहे. कधी- काळी अलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला आपण संगम नगरी म्हणू शकतो, किंवा पूर्वेकडील ऑक्सफर्ड. त्यामुळेच नेहमीच…
Read More...
Read More...
कोलकात्याच्या ताजला इतिहासात पांढऱ्याचं काळं करण्यात आलं होतं
पांढऱ्या शुभ्र चकाकणाऱ्या अशा या व्हिक्टोरिया मेमोरियलला मात्र एकदा काळ्या रंगानं रंगवण्यात आलं होतं,
Read More...
Read More...
स्वयंपाकात हिंगाचं महत्व लक्षात घेऊन या बहिणींनी वयाच्या २० व्या वर्षी मोठा व्यवसाय उभारलाय
आपल्या लहानपणी आई बऱ्याचदा आपल्याला दुकानात हिंग आणायला पाठवायची. हे हिंग असतं तरी कसं बघायला एकदा मी दुकानातून आणलेल्या हिंगाच्या डब्बीचं झाकण उघडून पाहिलं आणि वास घेतला...झट्कन तो उग्र वास नाकात शिरला...पण आईने सांगितलं कि, याच उग्र…
Read More...
Read More...
लग्न करताना ब्लड ग्रुप चेक केला पाहिजे काय..?
तुम्हाला माहीताय का माहीत नाही पण अरेंज मॅरेज म्हणजे सतराशे साठ भानगडी असतात. पहिले तर मुलगी बघा, कांदेपोहे खा, नंतर एकामागे एक असं पैपाहुण्यांनी पसंतापसंत करा मग कुंडल्या बघा, त्यातले गुण जुळवा आणि मग लग्न करा.
आता यात एक ऍड करा...ते…
Read More...
Read More...
अजय देवगण खांद्यावर बसून देवदर्शनाला गेला आणि लोकांना ‘फूल और काटे’ची आठवण झाली
अजय देवगण म्हणजे लय जणांच्या काळजातला विषय. आमच्या आळीतलं एक पोरगं, ब्रेकअप झाल्यावर केसांना ब्लेड मारुन सेम अजय देवगण स्टाईल मारायचं. त्याला हे अजिबात चांगलं दिसत नव्हतं, पण तरी भावानं हेअरस्टाईल बदलली नाही. कारण सिम्पल होतं ती अजय…
Read More...
Read More...
बादशाह खान यांच्या गाठोड्यात काय आहे याची उत्सुकता इंदिराजींना देखील असायची…
फ्रंटियर गांधी, बाच्चा खान, बादशाह खान, सरहद्द गांधी आणि मुस्लिम गांधी असे कितीतरी नावांनी ओळखले जाणारे खान अब्दुल गफ्फार खान....६ फेब्रुवारी १८९० रोजी जन्मलेले खान अब्दुल गफार खान हे बलुचिस्तानचे महान राजकारणी होते...आणि भारताच्या…
Read More...
Read More...