Browsing Category
कट्टा
आज बुडाखाली सुपरबाईक आली असली, तरी गाड्या पळवण्यातलं खरं सुख ‘रोडरॅश’मध्ये होतं
बघता बघता सुट्ट्यांचा मोसम येईल, शाळा कॉलेजमधली पोरं कुठं मैदानात खेळताना, तर कुठं चौकात कट्टा करुन बसलेली दिसतील. आपल्या जमान्यात पोरं एकतर सूर्य मावळत नाही तोवर मैदानात असायची आणि कॉम्प्युटर आल्यावर दोन तास तरी त्याच्यासमोर, भले सायबर…
Read More...
Read More...
ब्रिटनची महाराणीच नाही तर संपूर्ण राजघराण्यात कोणी कांदा-लसूण खात नाही..
होय हे खरय..!!! तुम्ही जी हेडलाईन वाचली ती १०० टक्के खरीय. आत्ता यात काय विशेष. कांदा लसूण तर आपल्याकडे जैन-ब्राह्मण इत्यादी समाजात देखील खात नाहीत…
असे हो हेच तर विशेष आहे. म्हणजे कसय इतर कोणती गोष्ट इंग्लडची राणी किंवा त्यांच्या…
Read More...
Read More...
स्वतःशीच लग्न, विषय चिडवण्याचा नाही तर समजून घ्यायचा आहे ; सायकॉलॉजिस्ट काय सांगतात…
तुम्ही सकाळपासून न्यूज चॅनेल्स किंवा सोशल मीडियावर एक बातमी वाचली असेल, ती म्हणजे वडोदऱ्यातली एक मुलगी लग्न करतीये. आता पळून जाऊन लग्न करणाऱ्या दोस्तांसाठी सह्या करणाऱ्या आणि लग्नात हजार ताटांचं जेवण घातलेलं असल्यानं आपल्याला लग्न म्हणजे…
Read More...
Read More...
काहीही असलं तरी मुघलांना टाळून भारताचा इतिहास लिहला जावू शकत नाही..
अभिनेता अक्षय कुमारच्या मागील ट्रोलिंग सत्र काही सामील असं दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपूर्वी विमल पानमसालाची जाहिरात केली म्हणून अक्षय कुमार ट्रोल झाला होता तर आता परत त्याच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनवरून तो ट्रोल झालाय.
अक्षय…
Read More...
Read More...
अहमदनगरची स्थापना करणारा मलिक अहमदशॉ बहिरी कोण होता..?
आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे. हे नामांतर पुर्ण करावं यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. या पत्रात ते म्हणतात,
"हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे…
Read More...
Read More...
पुणे कितीही स्मार्ट झालं तरी रेनकोटसाठी आजही “रमेश डाईंग” हाच ब्रॅण्ड आहे
ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट, पाट्यांच शहर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या पुण्याचे आणखी एक ओळख म्हणजे इथले ब्रँड ज्यांनी त्यांची ओळख जगभर निर्माण झाली. त्यात भारत फोर्ज, बजाज सारख्या मोठे ब्रँड तर आहेत त्याच बरोबर लिज्जत, चितळे, अमृततुल्य…
Read More...
Read More...
आमसूत्र सांगणारी कतरीना अन् सजवलेली हापूसची पेटी कशापुढं बेचव पडते.. तर रायवळ आंबा!!!
एक दोन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, एका पुणेरी मित्राकडं जाणं झालं. तसा हा गडी कोकणातला, पण राहिला, वाढला इथंच, त्यात दुपारचाही झोपायचा... त्यामुळं पुणेरी झाला. जेवण-बिवण झाल्यावर भाऊ म्हणला, 'आंबा खाणार का?' नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पण…
Read More...
Read More...
८ जून १९८५ मराठवाड्यातली पहिली शाखा, १९८८ बाळासाहेबांची सभा ; उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा काही महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणूका आहेत व या निवडणूका प्रत्येक पक्षासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या आहेत. म्हणूनच…
Read More...
Read More...
सिंधू पाकिस्तानची लाइफलाइन आहे, तरी भारत पाणी अडवून धरत नाही कारण…
''सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे पश्चिम पाकिस्तान वाळवंट होईल. 20,000,000 एकर जमीन आठवड्यात कोरडी पडेल. लाखो लोक उपासमारीने मरतील. कोणतीच आर्मी, बॉम्ब जेवढं पाकिस्तानचं नुकसान करू शकणार नाही तेवढं नुकसान भारताने पाकिस्तानच्या शेतांना आणि…
Read More...
Read More...