Browsing Category
कट्टा
ग्रामपंचायतीला चिन्हचं नसतं तर राजकीय पक्ष कशाच्या आधारावर क्लेम करतात ते समजून घ्या.
मोठं-मोठे विचारवंत आणि पत्रकार सांगुन गेले,
दिल्लीतल्या राजकारणावर अभ्यास करा पण गावकी-भावकी आणि गल्लीतल्या राजकारणावर जास्त विचार करु नका. ते खूप खोल आणि गंभीर असतयं. कारण इथं पक्ष नसतोय तर थेट स्वतःच पॅनल असतंय. निवडून आलेले हे सदस्य…
Read More...
Read More...
पाकिस्तानच्या विभाजनाचा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो
१६ डिसेंबर भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशीच भारताने पाकिस्तानला युद्धात हरवले होते. यामुळे बांग्लादेशची निर्माती झाली होती.
भारत पाकिस्तान हे युद्ध ३ डिसेंमबला सुरु झाले होते. १६ डिसेंबरला हे युद्ध संपले. यावेळी…
Read More...
Read More...
रघुराम राजन यांच्या वडीलांना राजीव गांधीनी अपमानस्पदरित्या ‘रॉ’ मधून काढून टाकलं होतं
१९६८ साल. अमेरिका रशिया यांच्यातील शीत युद्ध ऐन भरात होतं. त्यांच्यातील स्पर्धेमुळे जग दोन हिस्स्यात विभागलेलं होतं. पण ही लढाई युद्धभूमीत खेळली जात नव्हती. तर हे शीतयुद्ध मुख्यतः गुप्तहेर खात्याच्या स्पाय लोकांनी लढल.
याच शीत युद्धाचा…
Read More...
Read More...
शहरबंद आंदोलनाची परवानगी नसते, तरीही कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही
एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून आंदोलनं केली जातात, सभा घेतल्या जातात, मोर्चे काढले जातात, निदर्शनं केली जातात... आणि काही वेळेस बंदही पुकारले जातात. आता आंदोलन करण्यासाठी, रॅली काढण्यासाठी, सभा घेण्यासाठी वगैरे पोलिसांची परवानगी…
Read More...
Read More...
भाजपनं काँग्रेसचा जो रेकॉर्ड मोडला, त्या रेकॉर्डमागचा हात या माणसाचा होता…
२०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील सगळ्याच विधानसभा मतदार संघातील निकाल हा जवळपास निश्चित झालाय. खरंतर, या निवडणुकीत सत्ताधारी भाजपशिवाय काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे दोन पक्षही मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आणतील आणि त्यामुळे भाजप…
Read More...
Read More...
गुजरातमध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून यायचा, त्याचं काय झालं माहितीये का ?
भाजप १५६, काँग्रेस १७, आप ५ आणि अपक्ष ४. गुजरात निवडणुकीच्या निकालाची ही आकडेवारी तुम्ही वाचली असेल, कोण कशामुळं हरलं आणि कोण कशामुळं जिंकलं याच्या विश्लेषणाचा ढीग बघितला असेल. पण या सगळ्यात एक बातमी तुमच्याकडून सुटली असेल...
गुजरातमध्ये…
Read More...
Read More...
खरच “आम आदमी पक्ष” आजपासून ‘राष्ट्रीय पक्ष’ झालाय का..?
आजवर देशात फक्त ८ राष्ट्रीय पक्ष आहेत, भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI-M), तृणमूल काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी.
त्यात आता ९ वा राष्ट्रीय पक्ष म्हणून आम आदमी…
Read More...
Read More...