Browsing Category

कट्टा

अभाविपचे कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक ते शिक्षक आमदार राहिलेले राज्यपाल..

शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचं विधान राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या याच विधानावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय. कारण राज्यपाल यांच्या…
Read More...

म्हणून चीनची ९४% लोकसंख्या चीनच्या फक्त पूर्व भागात रहाते…

जगात लोकसंख्येच्या बाबतीत चीनला ओव्हरटेक करत भारतानं पहिला नंबर मिळवलाय, चीन भले दोन नंबरवर गेलं असेल, पण मेन विषय हा आहे की चीनची लोकसंख्या चीनच्या फक्त ३६% भागातच रहाते. चीनच्या टोटल क्षेत्रफळातला फक्त पूर्वेकडचा भाग लोकांनी व्यापला…
Read More...

या कारणांमुळे भारतासाठी G-20 परिषद महत्वाची ठरणार आहे…

लॉकडाऊन जसा संपला तस जागतिक घडामोडी आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. संघाई कॉर्परेशन ऑर्गनायझेशनची बैठक झाली, आता G 20 ची बैठक बाली येथे सुरु आहे.  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या काळात जग आर्थिक दृष्टीने…
Read More...

म्हणून शिकागो रेडिओ हा भारताच्या इतिहासातला माईलस्टोन आहे…

रेडिओ हा जुन्या पिढीच्या लोकांच्या मूलभूत गरजांपैकी एक होता. जगात दररोज काय घडतंय याची घरबसल्या इत्यंभूत माहिती रेडिओ पुरवत असे. म्हणजे आजही रेडिओ आपल्याला बरच काही सांगु पाहत असतो पण इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर काही ॲप आपल्याला रेडिओ काय…
Read More...

मोफत भूखंड नको म्हणून राजीनामा देणारा आमदार याच महाराष्ट्रात होवून गेलाय

महाविकास आघाडी सरकाराच्या काळात सर्वपक्षीय ३०० आमदारांना मोफत घरे देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर बरीच टिका झाली होती. मात्र सरकार बद्दले आणि हा निर्णय काहीस बाजूला पडला. तरीही अनेक वेळा एका आमदारांची आठवण काढली जाते. ज्यांनी …
Read More...

वर्षभरापूर्वी स्वतःच्या पायावर उभं राहायला जमत नव्हतं, त्यांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केलीये…

मागच्या वर्षी त्यांना १५ मिनटे सुद्धा चालत येत नव्हते. शेवटी शेवटी तर त्यांना उभे राहणे अवघड झालं होत. श्वास घ्यायला सुद्धा त्यांना त्रास होत होता. सर्वसामान्य लोकांचे हृदयाचे ठोके मिनिटाला ६० ते १०० असतात. अशावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके…
Read More...

राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी CIA ने पाच वर्षांपूर्वीच भविष्य सांगितलं होते…

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी नलिनी श्रीहरण, आरपी रविचंद्रन यांची सुटका करण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. सुटका करण्यात आलेली दोषी महिला नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी…
Read More...

स्वत:ला मिळालेली संधी मोठ्या मनाने दुसऱ्याला देण्याचा वल्लभभाई पटेलांचा तो किस्सा.. 

संधी एकदाच येते. त्या संधीचं सोनं करणं जमायला हवं. लहानपणापासून आपणाला शिकवण्यात येणारी ही गोष्ट. संधी एकदाच येते ती संधी घ्यावी. पण सरदार वल्लभभाई पटेल वेगळे होते. ते वेगळे होते म्हणूनच त्यांना मिळालेली संधी त्यांनी उदार मनाने दूसऱ्याला…
Read More...