Browsing Category

कट्टा

छोट्याशा टपरीवर चहा विकून हे जोडपं २६ देश फिरले आहे..!

फिरायला जायचं असेल तर सर्वात मोठ्ठा अडथळा असतो तो पैशांचा. पैसे नाहीत त्यामुळे बाहेरच्या देशात फिरायला जाता येत नाही हे आपलं कारण असत. चुकून पैशांची सोय झालीच तर वेळ नाही हे दूसरं आणि महत्वाचं कारण असत. आत्ता हे दोन्ही गोष्टी देखील…
Read More...

इकबाल बानो यांनी ‘हम देखेंगे’ गात पाकिस्तानी लष्करशहाच्या आदेशांना पायाखाली तुडवलं…

विद्रोही गाणी म्हटलं तर भारतात दोन गाणे आपोआप बॅकग्राइउंडला ऐकू यायला लागतात. एक म्हणजे 'आजादी' आणि दुसरं 'हम देखेंगे'. या गाण्यांची सध्याच्या तरुण पिढीला जास्त प्रकर्षाने ओळख झाली ती जेएनयु, जामिया मिलिया विद्यापीठाच्या प्रकरणांपासून...…
Read More...

भारतीय माणसानं आयडिया केली आणि चायनीज फूडलाच देशी बनवलं

आपला भारत हा खवय्यांचा देश. इथल्या वेगवेगळ्या कल्चर, राज्य, भागानूसार पदार्थ फेमस आहेत, तेवढ्यावरचं नाही तर 'आऊट ऑफ इंडिया' वाले पदार्थसुद्धा आम्ही आवडीने खातो आणि त्यात सगळ्यात फेमस म्हणजे चायनीज फूड. भारतात सर्वाधिक मागणी असणाऱ्या…
Read More...

अदानींचे पाच बिजनेस जे अंबानींना ओव्हरटेक करण्याची त्यांची स्ट्रॅटेजी दाखवून देतात

२०२२ मध्ये अनेक समीकरणं बदलली ज्यात भारतातील सगळ्यात श्रीमंतांचं समीकरणही बदललं. भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण? असं म्हटलं तर या प्रश्चाचं उत्तर आजपर्यंत हमखास 'मुकेश अंबानी' असं असायचं. मात्र आता त्या ठिकाणी 'गौतम अदानी' हे नाव…
Read More...

एकदा आपल्या पुण्यालाही भारताची राजधानी बनवण्याचा विचार करण्यात आला होता…

भारताच्या इतिहासात राजधान्यांचा मोठा भाग आहे. इतिहासात बघितलं तर अनेक घराणे आले आणि गेले ज्यांनी भारतावर राज्य केलं. मात्र या सगळ्यांच्या काळात राजधानीचं ठिकाण अनेकदा सातत्याने एकच राहिलेलं आढळतं. ते म्हणजे दिल्ली. आजही भारताची राजधानी…
Read More...

दाऊद, राजन वैगेरे नाही मुंबईची सगळ्यात मोठी डॉन महालक्ष्मी पापामणी होती

चिंचोळ्या गल्ल्या, ही झोपडी इथं का उभी केली असेल असा प्रश्न पाडणारं बांधकाम, सरळसोप्या रस्त्याच्या खाली असलेले भुयारी मार्ग आणि काही क्षणांत तुम्हाला वेढा पडू शकेल अशी सुरक्षाव्यवस्था... हे वाचून तुम्हाला पिक्चरचा सेट किंवा आमचा कल्पनाविलास…
Read More...

26 वर्षांचा IPS, जिन्दादिल शायर भाऊसाहेब पाटणकर आणि इंदिरा गांधींची आणिबाणी..

ही गोष्ट आहे इंदिरा गांधींच्या आणिबाणीच्या काळातली. गोष्ट वाचताना तुम्हाला यातून खूप काही मोठ्ठ्या गोष्टी कळतील, काही खुलासे होती. एखाद्यावर केलेली टिका वाचायला मिळेल तर तस काहीच या गोष्टीत नाही..  म्हटलं तर ही अत्यंत साधी गोष्ट…
Read More...

२० पंडितांना मारून फाशी होईल म्हणणारा बिट्टा नंतर मोकाटच सुटला

''जर त्याने मला माझ्या भावाला किंवा आईला जरी मारायला सांगितलं असतं तर मी त्यांनाही मारलं असतं” चेहऱ्यावर पश्चात्तपाचा थोडासुद्धा भाव न दाखवता बिट्टा कराटे अगदी थंड डोक्याने कॅमेरासमोर कबुली देत होता. “मी किती जणांना मारले ते मला आठवत…
Read More...

काळ्या-जादुसाठी चर्चेत असणाऱ्या गुवाहाटीतल्या कामाख्या मंदिराचा असा आहे इतिहास

संजय राऊतांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांवर टीका करताना कामाख्या मंदिरात दिल्या जाणाऱ्या रेड्यांच्या बळीचा उल्लेख केला आहे.
Read More...