Browsing Category

कट्टा

स्टार्टअप सुरु करायच्या आधी त्याची सगळी A,b,c,d, माहित करून घे भिडू …

जसा कोरोनाचा काळ सुरु झाला तेव्हापासून बऱ्याच नव्या गोष्टींची, शब्दांची माहिती आपल्याला झाली. म्हणजे एकीकडे जिथं निगेटिव्ह वातावरण होत, तिथे एका शब्दानं जादूची कांडी फिरवल्यासारखं पॉझिटिव्हिटी पसरवली, तो म्हणजे स्टार्टअप.  म्हणजे…
Read More...

पाकिस्तानातलं एकूलतं एक हिंदू संस्थान ज्यांची सुरक्षा तिथला मुस्लिम समुदाय करतो

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला  इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं, पण यासोबतच फाळणीला सुद्धा सामोरं जावं लागलं. भारत-पाकिस्तानच्या या फाळणीत दोन  देशांच्या विभाजनाबरोबर लाखो लोकांचंसुद्धा विभाजन झालं. बऱ्याच लोकांनी आपल्या धर्माला प्राधान्य देत,…
Read More...

खतरनाक अमर नाईकला विजय साळसकरांनी वन ऑन वन चकमकीत मारलं होतं

मुंबई. मायानगरी, स्वप्नांचं शहर. मुंबईला इतिहास आहे, अर्थकारणाची चाकं आहेत, राजकारणाचं केंद्रस्थान आहे... तशीच आणखी एक पार्श्वभूमी आहे...ती म्हणजे अंडरवर्ल्डची. मुंबईमधल्या गल्ली-बोळांनी भुरटे चोर असणाऱ्या गुंडांना अंडरवर्ल्डचे बादशहा…
Read More...

सरकारनं आत्मनिर्भर भारताची कन्सेप्ट आणली अनं या मित्रांनी थेट ट्विटरला टक्कर दिली

सोशल मीडिया आजकाल आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलयं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कित्येक वेळा आपण सोशल मीडिया चाळतचं असतो. कधी व्हाट्सअपवर कधी फेसबुक तर कधी इंस्टाग्रामवर. पण जेव्हा कधी आपण सोशल मीडिया चाळत असतो, तेव्हा…
Read More...

जगातल्या पहिल्या इ-रिक्षाचा शोध आपल्या फलटणमध्ये लागलाय!

2004 ला आशुतोष गोवारीकरचा स्वदेस रिलिज झाला. शाहरूखनं साकारलेला मोहन भार्गव नासा मधली नोकरी सोडून स्वदेशाची सेवा करण्यसाठी भारतात येतो हा या पिक्चरचा प्लॉट. या पिक्चरनंतर अनेकांनी अमेरिका सोडून आपल्या मायभूमी भारताची वाट धरली अश्या बातम्या…
Read More...

माजी विद्यार्थ्याने निनावी बॉक्स पाठवला आणि त्यात होते १.५ कोटी रुपये….

आजच्या काळात पैशाशिवाय काम होत नाही, पैसा म्हणजे सगळं काही अशा अनेक चर्चा आपण ऐकत असतो. कोणाला पैशाची गरज नाही? प्रत्येकाला मेहनतीपेक्षा जास्त पैसा मिळवायचा असतो. अशा स्थितीत दीड कोटी रुपये कोणीही मालक नसताना पडून असतील तर ते कोण ते पैसे…
Read More...

देशाच्या पहिल्या लेडी IAS ऑफिसरने इंदिराजी ते राजीव गांधींच्यापर्यंत चोख कामगिरी बजावली

आज अशा अनेक महिला आहेत ज्या रोज समाजात बदल घडवण्यासाठी कष्ट घेतात....भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे योगदान तर आपल्याला माहितीच आहेच ..पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आझाद भारतात सामाजिक बदल घडवण्यात अनेक समाज सुधारक होऊन गेले.…
Read More...

स्वतंत्र भारताचं हायजॅक झालेलं विमान पाकिस्तानने सोडवलं

भारताच्या इतिहासात अनेक घाव आहेत जे आप्तेष्टांनीच भारतीयांना दिले आहेत. मात्र हे देखील खरं आहे की कधीकधी दुरावलेल्या नेत्यांनीचसंकटाच्या वेळी भारताची मदत देखील केली आहे. अनेक किस्से यासंदर्भातील सापडतील. त्यातीलच एक किस्सा १९७६ सालचा. हे…
Read More...

१०० वर्षे उलटून गेली तरी १ रुपयाची नोट एका ऐतिहासिक कारणामुळं सरकारनं बंद केलेली नाही

भिडू पैसे लै महत्वाची गोष्ट आहे. पैशाच्या बाबतीत म्हणा किंवा नोटांच्या बाबतीत आपल्या देशात अशा काही घटना घडून गेल्या की आता त्या विनोदी वाटतात आणि कधीकधी असं वाटून जातं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बर 500- 1000 च्या नोटाना भावपूर्ण…
Read More...