Browsing Category

किताबखाना

तिला विसरायचं कितीही ठरवलं, तरी जॉन एलियामुळं ते शक्य नाही…

मैफिल सजलीये... स्वेटर घातलेली, शाल गुंडाळलेली लोकं जिथं जागा मिळेल तिथं बसलीयेत. माहोल एकदम कडक रंगलाय... तेवढ्यात निवेदकाचा आवाज येतो... खवातिनो हजरात... जॉन एलिया... पुढची काही मिनिटं कानांवर फक्त टाळ्या येत असतात. हाडाची काडं…
Read More...

छत्रपतींवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या जेम्स लेनचं पुढे काय झालं ?

५ जानेवारी २००४. पुण्यातील सुप्रसिद्ध भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर जोरदार हल्ला झाला. शेकडोंचा जमाव या संस्थेवर चालून आला होता. अनेक पुस्तके व तिथली साहित्याची नासधूस करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या…
Read More...

कॉलेजच्या पोरांना दुनियादारी शिकवणारा लेखक म्हणजे सुहास शिरवळकर….

शाळेचे दिवस मागे जाऊन कॉलेजचे दिवस सुरू होतात, मग नवे मित्र, राडे, प्रेमप्रकरण वैगरे वैगरे असे सगळे प्रकार सुरू होतात आणि त्यातच कॉलेज लाईफ सुरू असते. पण अशाच मित्रांच्या सर्कल मध्ये एकतरी पुस्तकं वाचणारा निघतो किंवा कॉलेज काळात जे वाचन…
Read More...

बाबासाहेब पुरंदरे यांनी मराठीला दिलेलं आणखी एक महत्वाचं योगदान म्हणजे राजहंस प्रकाशन

मराठी वाङ्मय आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या लेखकांच्या यादीत बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव आदबीने घेतलं जात. त्यांच्या लेखनाने अनेकांनी प्रेरणा घेऊन मराठी साहित्यात आपलं स्थान बनवलयं. त्यांनी लिहिलेली शिवचरित्रावरची पुस्तक…
Read More...

ती होती छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेली शेवटची लढाई

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. त्यांच्या शौर्याच्या लढाया, गनिमी कावा, मोहीम फत्ते करण्याच्या नवनवीन चालीरीती, कायदा-सुव्यवस्था या सगळ्याचं गोष्टी आपल्यामध्येचं विचार करायला लावणाऱ्या आहेत.…
Read More...

अन् क्रूरकर्मा बाबरने गुरू नानकांची माफी मागितली..

भारताच्या जडणघडणीत मुघल शासकांचे देखील योगदान आहे. भारतातील बहूतेक राज्यांवर मुघलांनी अनेक वर्षे राज्य केले आणि भारतीय इतिहासात आपलं स्थान निर्माण केल. इतिहासात नमूद केल्याप्रमाणं भारतात मुघल साम्राज्य स्थापन होण्यात बाबर उर्फ…
Read More...

आणि कोल्हापूरचं मुख्यमंत्री पद हुकलं ते कायमचंच !

हा किस्सा आहे ऐंशीच्या दशकातला. तेव्हा कथित सिमेंट घोटाळ्यात नाव अडकल्यानंतर बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. वसंतदादा पाटील हे…
Read More...

९/११ चा दहशतवादी हल्ला संपूर्ण जगाच्या राजकारणाची दिशा बदलून गेला

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' च्या जुळ्या इमारतींवर अल् कायदाच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी विमानांच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकेचं मोठं नुकसान झालं. हा, अमेरिकेनं…
Read More...

अणुहल्ल्या वर पुस्तक लिहिण्यासाठी यशवंतरावांनी लेखकाला थेट जपानला पाठवलं होतं..

आज मराठी भाषेचं इतर भाषांच्या मानाने वेगळेपण म्हणजे महाराष्ट्रात असलेली समृद्ध साहित्य परंपरा. मराठी भाषेला आजवर अनेक महान लेखक कवी नाटककार लाभले. संत महात्म्यांनी केलेल्या अभंगांपासून ते महाकादंबऱ्यापर्यंत विविध पद्धतीचं साहित्य मराठीत…
Read More...

एकवचनी कर्णाला न्याय देण्याचं काम शिवाजी सावंतांनी केलं

कर्ण, राजकारण हा तुझा विष‍यच नव्हे! राजकारण केवळ दंडाच्या बलावर वा मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं. ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं! माजलेलं अरण्य नष्ट करायचं झालं, तर तुझ्यासारखा साधाभोळा वीर हातात परशू घेऊन जीवनभर ते एकटाच वेड्यासारखं…
Read More...