Browsing Category

किताबखाना

अत्रेंनी पुस्तकातल्या शिव्या मोजून काढल्या आणि थेट विधानसभेत राडा झाला.

नेत्यांना आपुलकीने घरातल्या माणसांसारखी टोपणनाव द्यायची महाराष्ट्राची खासियत आहे. त्यांना दिलेल्या नावातून त्यांची जनतेशी असणारी जवळीक कळून येते. दादा, बाबा, बाप्पा, दाजी, ताई अशा नावांनी नेत्यांना आपण ओळखत असतो. पण एखाद्या लेखक माणसाला…
Read More...

मराठ्यांची जिथवर सत्ता पोहचली तिथं राज्यकारभार मोडी लिपीतच चालायचा

ब्राह्मी लिपीशी साधर्म्य सांगणारी आणि मराठी माणसाची नाळ द्रविड संस्कृतीशी जोडणारी आपली मोडी लिपी म्हणजे मराठी राजकारभारासाठी येथल्या स्थानिक लोकांनी शोधलेलं सगळ्यात जबरी इनोव्हेशन म्हणता येईल. काळाच्या ओघात तीचे ऐतिहासिक महत्त्व कमी झाले…
Read More...

शिवरायांनी रायगडावर स्थापन केलेला लिहिता मंडप काय होता ?

युगकर्ते शिवाजी महाराज हे सर्वार्थाने रयतेचे राजे होते. परकीय सत्तांपासून मराठी मातीचे रक्षण तर त्यांनी केलेच पण त्यांचा इतिहास फक्त ढालतलवारीचा नाही. तो औदार्याचा, समतेचा आहे. दूरदृष्टीचा आहे. महाराज द्रष्टे होते, हजारो वर्षे पुढचं…
Read More...

मराठवाड्यातलं पहिलं वाचनालय शंकरराव चव्हाणांमुळे सुरू झालं

मराठवाडा विभाग हा स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद संस्थानाचा भाग होता. तेथे जवळपास २२४ वर्ष निजामाची राजवट होती. जरी इंग्रजांच्या मदतीने तो तिथला कारभार चालवत होता तरीही ब्रिटीशांकडे थोड्याफार प्रमाणात असलेले शैक्षणिक, औद्योगिक यापैकी…
Read More...

शंभर वर्षांपूर्वी या माणसाने मराठीतला पहिला विकिपिडिया बनवला होता

आजकालच्या डिजिटल युगात माहितीचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे विकिपीडिया. कोणाचंही कुळमूळ, इतिहास याचा सातबारा काढायचा असेल तर सगळ्यात पहिला आपण विकीला विचारतो. महाराष्ट्रात सुद्धा १०० वर्षांपूर्वी एक विकिपीडिया तयार झाला होता ज्याचा वापर आजही…
Read More...

बाळासाहेबांचा आदेश आला, नवा बेंच टाकून विद्यार्थ्याला जागा करून देण्यात आली

प्रदीप म्हापसेकर यांच्या ओला कॅनव्हास या पुस्तकातून सदरचा मजकूर परवानगीने घेण्यात आला आहे. मॅजिस्टिक पब्लिकेशनमार्फत ओला कॅनव्हास हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यामधील बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा... जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही देशातील…
Read More...

विट्याच्या खडकाळ माळावर साहित्याचा मळा फुलवला

एखादा माणूस अगदी व्रतस्थ असतो, आयुष्यभर तो आपल्या उद्दिष्टापासून तो तसूभर देखील ढळत नाही. अशी माणसं क्वचित सापडतात. ती एकतर इतिहासात असतात किंवा आपल्या पासून खूप लांब असतात.  अशी माणसं आपल्या भोवती जरी असली तरी कधी कधी आपल्याला दिसत नाहीत.…
Read More...

जगात सर्वाधिक पुस्तके लिहण्याचा रेकॉर्ड या मराठी लेखकाच्या नावावर आहे

आचार्य अत्रे शाळेतील मुलांना शिकवत असत त्यावेळीचा एक किस्सा सांगितला जातो. अत्रे लहान मुलांना विचारतात गीतारहस्य कोणी लिहले? तेव्हा लहान मुले म्हणतात, बाबुराव अर्नाळकर. रहस्यकथा आणि बाबुराव अर्नाळकर हे जुन्या काळाच समीकरण होतं.…
Read More...

जीव वाचवणं शक्य असूनही नौसेनेची परंपरा जपण्यासाठी त्यांनी हसत-हसत जलसमाधी घेतली!

 ‘वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं’ मेघना गुलजारच्या ‘राजी’ सिनेमातील या डायलॉगमागे जी भावना आहे, काहीशी तशीच भावना त्या दिवशी भारतीय नौसेनेचे कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांची असावी. रिटायर मेजर जनरल इआन कार्डोजो यांनी लिहिलेल्या, “द…
Read More...

कधीही न बदललेल्या चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न.

आजच्या वर्तमानपत्रात एक ब्रेकिंग न्यूज दिसत आहे, महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा घाट घातला आहे. दैनिक लोकसत्ता मधील बातमी नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक…
Read More...