Browsing Category
किताबखाना
सआदत हसन मर जाए और मंटो ज़िंदा रहे…
भवतालचे सत्य कोणताही अभिनिवेश न बाळगता सांगणे ही जर लेखक/लेखिका होण्याची कसोटी ठरवली तर तर किती जण सापडतील ? अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच आणि निदान मला तरी त्यातलं सर्वात पहिलं सुचणारं नाव म्हणजे सआदत हसन मंटो.
जर कोणतंही पुस्तक…
Read More...
Read More...
“खुदा ए सुखन” अर्थात गालिबचा उस्ताद “मीर तकी मीर”
"रेख्ते के तुम ही उस्ताद नही हो ‘गालिब’ कहते है किसी जमाने मे ‘मीर’ भी था "
उर्दू शायरी ज्याच्यापासून सुरु होते आणि ज्याच्यापाशी संपते असा ‘गालिब’ या शायरीत स्वतः ला अहंकाराचा वारा लागू नये, म्हणून सांगतोय की फक्त स्वतःलाच शायरीचा उस्ताद…
Read More...
Read More...
‘बलुतं’ उपेक्षिलेल्या जगाचा प्रतिनायक !
‘हा दगड इमारतीच्या बांधकामातून निकामी केलेला’ हे ‘बलुतं’च्या आरंभी येणारं विधान बरंच बोलकं आहे, खूप काही सांगणारं आहे.
माणसासारखी मानसं या व्यवस्थेने दगडासारखी जायबंदी करून टाकली होती. पण दगड इमारतीच्या बांधकामात गिणल्या गेला नाही, हे…
Read More...
Read More...
दगडूने मला फस्ट्रेशन दिलं नाही तर ध्येयवाद दिला.
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात नुकतंच एमेला ॲडमिशन घेतलं होतं. तोपर्यंतचं बहुतेक सगळं आयुष्य तांड्यात गेलेलं. शिक्षणाच्या निमित्ताने थोडाफार शहर -निमशहराचा संपर्क आलेला. तेवढाच काय तो अनुभव. विद्यापीठात दाखल…
Read More...
Read More...
‘बलुतं’ जात वास्तवाला भिडत जगण्याची प्रेरणा देतं.
माझ्या हाती ‘बलुतं’ आलं ते मी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असताना. 'दगडू' या दुःखाने गदगदलेल्या झाडाचं आत्मकथन वाचताना मी आताच्या पिढीतला असुनही हा सगळा पट स्वतःशी, आजूबाजूच्या समाजाशी आणि माझ्या भवतालाशी जोडून बघू लागलो. दगडू मारुती पवार…
Read More...
Read More...
बलुतं आणि आपण.
दया पवारांच्या बलुतं या आत्मकथनाचे आणि माझे जन्म वर्ष एकच, यंदा बलुतंला चाळीस वर्ष पूर्ण होतायेत. मी यत्ता नववीत असताना पहिल्यांदा बलुतं वाचायला हाती घेतलं. वडील महानगर पालिकेत गटार साफ करणारे बिगारी या हुद्द्यावर काम करणारे, पण जागृत…
Read More...
Read More...
बलुतं हा नेहमी दीपस्तंभ म्हणून समोर उभा असेल.
हा देश नावाचा समाजपुरुष म्हणजे मोठ्या जगड्व्याळ भूमिकांची जंत्री आहे. येथे परंपरा आणि आधुनिकतेचा संघर्ष हजारो वर्षे जुना आहे. त्यात धर्माने जातींवर वर्चस्व सिद्ध करण्याचा व जातीव्यवस्थेने माणसावर अधिराज्य गाजवण्याचा, साधन संपत्तीवरील…
Read More...
Read More...
मराठी साहित्यविश्वात दलित साहित्याला पायवाट निर्माण करून देणारा लेखक !
काही लोकं जन्म घेतात तेच मुळी आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणांनी जग बदलवून टाकण्यासाठी. मराठी साहित्य विश्वाविषयी लिहिता बोलताना पदमश्री दया पवार यांच्याविषयी असंच म्हंटलं जाऊ शकतं.
१९७८ साली दया पवार यांचं ‘बलुतं’ हे आत्मकथन…
Read More...
Read More...
मोदींची कुठली मागणी धुडकावून लावताना डोनाल्ड ट्रंप म्हणाले, “ना मोदिजी ना !”
बॉब वूडवर्ड हे प्रख्यात अमेरिकन शोध पत्रकार.
‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकासाठी आपले सहकारी कार्ल बर्नस्टीन यांच्यासमवेत त्यांनी शोध पत्रकारितेच्या इतिहासातील मैलाचा दगड समजले जाणारे ‘वॉटरगेट स्कॅन्डल’ बाहेर काढले होते. याच ‘वॉटरगेट…
Read More...
Read More...
विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..?
आचार्य विनोबा भावे.
महात्मा गांधींचे पटशिष्य. महात्मा गांधींनी ज्यावेळी असहकार चळवळीसाठी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करायचा निर्णय घेतला त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती.
विनोबा हे खऱ्या अर्थाने गांधीजींच्या…
Read More...
Read More...