Browsing Category

किताबखाना

शायर ज्याला नेहरूंनी जेलमध्ये बंदिस्त केलं होतं !

राजसत्ता नेहमीच साहित्यिक, कवी, शायर आणि बुद्धीजीवी लोकांना आपल्या अधीन ठेवण्यासाठी प्रयत्नरत असते. यामागचं कारण सरळ की त्यांच्याकडे असलेल्या लेखणीच्या  ताकदीची कल्पना राजसत्तेला खूप चांगल्याप्रकारे असते. म्हणूनच ही लेखणी कधी आपल्या…
Read More...

जगजितसिंह विरुद्घ पुरुषोत्तम जोशी !

साल १९५८, जालंधरमधील डीएव्ही कॉलेज. त्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सगळ्यात चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलांना आधी प्रवेश मिळायचा आणि चांगल्या रूम त्यांना स्वतःसाठी  निवडता यायच्या. मग उरलेल्या, कुणालाच नको असणाऱ्या रूम असायच्या त्या बाकी कमी…
Read More...

सआदत हसन मर जाए और मंटो ज़िंदा रहे…

भवतालचे सत्य कोणताही अभिनिवेश न बाळगता सांगणे ही जर लेखक/लेखिका होण्याची कसोटी ठरवली तर तर किती जण सापडतील ? अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच आणि निदान मला तरी त्यातलं सर्वात पहिलं सुचणारं नाव म्हणजे सआदत हसन मंटो. जर कोणतंही पुस्तक…
Read More...

“खुदा ए सुखन” अर्थात गालिबचा उस्ताद “मीर तकी मीर”

"रेख्ते के तुम ही उस्ताद नही हो ‘गालिब’ कहते है किसी जमाने मे ‘मीर’ भी था " उर्दू शायरी ज्याच्यापासून सुरु होते आणि ज्याच्यापाशी संपते असा ‘गालिब’ या शायरीत स्वतः ला अहंकाराचा वारा लागू नये, म्हणून सांगतोय की फक्त स्वतःलाच शायरीचा उस्ताद…
Read More...

‘बलुतं’ उपेक्षिलेल्या जगाचा प्रतिनायक !

‘हा दगड इमारतीच्या बांधकामातून निकामी केलेला’ हे ‘बलुतं’च्या आरंभी येणारं विधान बरंच बोलकं आहे, खूप काही सांगणारं आहे. माणसासारखी मानसं या व्यवस्थेने दगडासारखी जायबंदी करून टाकली होती. पण दगड इमारतीच्या बांधकामात गिणल्या गेला नाही, हे…
Read More...

दगडूने मला फस्ट्रेशन दिलं नाही तर ध्येयवाद दिला.

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात नुकतंच एमेला ॲडमिशन घेतलं होतं. तोपर्यंतचं बहुतेक सगळं आयुष्य तांड्यात गेलेलं. शिक्षणाच्या निमित्ताने थोडाफार शहर -निमशहराचा संपर्क आलेला. तेवढाच काय तो अनुभव. विद्यापीठात दाखल…
Read More...

‘बलुतं’ जात वास्तवाला भिडत जगण्याची प्रेरणा देतं.

माझ्या हाती ‘बलुतं’ आलं ते मी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असताना. 'दगडू' या दुःखाने गदगदलेल्या झाडाचं आत्मकथन वाचताना मी आताच्या पिढीतला असुनही हा सगळा पट स्वतःशी, आजूबाजूच्या समाजाशी आणि माझ्या भवतालाशी जोडून बघू लागलो. दगडू मारुती पवार…
Read More...

बलुतं आणि आपण.

दया पवारांच्या बलुतं या आत्मकथनाचे आणि माझे जन्म वर्ष एकच, यंदा बलुतंला चाळीस वर्ष पूर्ण होतायेत. मी यत्ता नववीत असताना पहिल्यांदा बलुतं वाचायला हाती घेतलं. वडील महानगर पालिकेत गटार साफ करणारे बिगारी या हुद्द्यावर काम करणारे, पण जागृत…
Read More...

बलुतं हा नेहमी दीपस्तंभ म्हणून समोर उभा असेल.

हा देश नावाचा समाजपुरुष म्हणजे मोठ्या जगड्व्याळ भूमिकांची जंत्री आहे. येथे परंपरा आणि आधुनिकतेचा संघर्ष हजारो वर्षे जुना आहे. त्यात धर्माने जातींवर वर्चस्व सिद्ध करण्याचा व जातीव्यवस्थेने माणसावर अधिराज्य गाजवण्याचा, साधन संपत्तीवरील…
Read More...

मराठी साहित्यविश्वात दलित साहित्याला पायवाट निर्माण करून देणारा लेखक !

काही लोकं जन्म घेतात तेच मुळी आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणांनी जग बदलवून टाकण्यासाठी. मराठी साहित्य विश्वाविषयी लिहिता बोलताना पदमश्री दया पवार यांच्याविषयी असंच म्हंटलं जाऊ शकतं. १९७८ साली दया पवार यांचं ‘बलुतं’ हे आत्मकथन प्रकाशित झालं…
Read More...