Browsing Category

जय जय महाराष्ट्र माझा

छत्रपतींच्या चाकणचे औरंगजेबाने इस्लामाबाद असे नामकरण केले होते

चाकण, पुण्यातल्या राजगुरुनगर ( खेड) तालुक्यातलं हे गाव. जे 'उद्योगनगरी' किंवा 'उद्योगाची पंढरी' म्हणून खूपच फेमस आहे.  त्यातल्या त्यात पुणे - नाशिक हायवे आणि मुंबई- अहमदनगर नॅशनल हायवेमुळं त्याला वाहतूकीच्या दृष्टीनं  जास्त महत्व प्राप्त…
Read More...

नक्षलग्रस्त भागात आदिवासी लस घेण्याची हिंमत करतात ते एका महिला सरपंचमुळे ..

आम्ही गावाकडची लोकं,माळरानात काम करतो आम्हाला काही कोरोना-बिरोना होत नसतोय म्हणत म्हणत यांना कोरोनाने गाठले तरीही समोर अजून एक संकट म्हणजे लसीकरण. जी लोकं कोरोनालाही घाबरली नसतील ती लसीकरणाला घाबरत आहेत. सध्या गावाकडे अशी परिस्थिती आहे…
Read More...

कशी होती शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची पूर्वतयारी ?

शिवराज्याभिषेक सोहळा. महाराष्ट्राचा इतिहास बदलवून टाकणारी घटना. एका छत्रपतीचा राज्याभिषेक रायगडावर घडला. या राज्याभिषेकाने कितीतरी स्थित्यंतरे घडवली. अवघ्या भारतभरातून शिवरायांना भेटण्यासाठी रांगा लागल्या. 'जहागीरदार पुत्र ते स्वतंत्र…
Read More...

हमीदच्या गोष्टी : भाऊ पाध्ये

हमीद निरीश्वरवादी होता. तो ज्या आपत्तीशी झगडला, तशा आपत्तीत निरीश्वरवादी राहणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यात तो धर्माने मुसलमान. आमच्या वयाच्या लोकांना फालतू सांसारिक आपत्तींना तोंड देता-देता सिद्धिविनायकाला आणि शिर्डीला शरण जाताना मी…
Read More...

सत्यशोधक बाबा आढाव यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त बोल भिडूने घेतलेली मुलाखत

'एक गाव, एक पाणवठा' चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सामाजिक समतेची चळवळ उभी करणारे, कष्टकरी, माथाडी कामगार, श्रमिकांचे नेते सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांनी आज वयाची ९१ वर्षे पूर्ण केली. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेले बाबा विचारांनी…
Read More...

दापोडीतून तयार झालेली लालपरी ६२ च्या युद्धात सैनिकांच्या मदतीला धावली होती..

आयुष्यातला १३ व्या काही गोष्टी पुजल्या जातात. म्हणजे माणूस कसाही असो आणि कोणीही असो. अगदी राजकारणातला मात्तब्बर असो पण स्टंटसाठी का होईना त्याला एस्टीचा प्रवास करावा लागतो. बाकी आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या आयुष्यात "एस्टीचा प्रवास उत्तम…
Read More...

देश जेव्हा संकटात असतो तेव्हा महाराष्ट्र धावून जातो हा इतिहास आहे

सध्या कोरोना काळात महाराष्ट्र अडचणीत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. मात्र तरीही यातून सहीसलामत बाहेर पडून महाराष्ट्र पुन्हा आपल्या पायावर उभा राहील याबद्दल तीळमात्र शंका नाही. पण या कोरोनाविरुद्धच्या सगळ्या लढाई…
Read More...

असा साजरा झाला होता महाराष्ट्र स्थापनेचा सोहळा..

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही प्रत्येक मराठी मनामनात घर करून राहिलेली ऐतिहासिक घटना. १०५ हुतात्म्यांनी सांडलेलं रक्त, कित्येक आंदोलकांवर झालेला अत्याचार, हाल अपेष्टा यातून हे स्वप्न साकार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची…
Read More...

मराठमोळा IPS ऑफिसर तेलंगणात ड्युटीबरोबर आदिवासी पाड्यात डॉक्टरकीची पण मोफत सेवा देतोय

राज्यावर सध्या लॉकडाऊनचं संकट घोंगावतयं. विकेंडला असलं तरी कधी पुर्ण होईल हे सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पण तसाचं इशारा दिला आहे. कारण ते म्हणाले तसं महाराष्ट्रात लसीकरण आणि टेस्टिंग वाढवलं आहे, आरोग्य…
Read More...

देशातील पहिली महिला सिव्हिल इंजिनिअर, जिनं काश्मीरचा दुर्गम भाग मुख्य प्रवाहात आणला.

भारताचा जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश इथला पहाडी भाग म्हणजे काहीसा दुर्गम. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अलीकडच्या काळात इथं मूलभूत सोयी सुविधा पोहोचू लागल्या आहेत. मात्र जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा परिस्थिती पूर्णतः वेगळी…
Read More...