Browsing Category

जय जय महाराष्ट्र माझा

महाराष्ट्राचा १४०० वर्ष जुना उल्लेख असलेलं कर्नाटकातलं मंदिर

ऐहोळे म्हणजे चालुक्यांचे वैभवशाली साम्राज्य दाखवणारी नगरी.मलप्रभेच्या किनाऱ्यावर जागतिक दर्जाच्या स्मारकांची निर्मिती करणाऱ्या चालुक्य वंशातील महापराक्रमी राजा 'पुलकेशी दुसरा' याचे आयुष्य एका शिलालेखात बंद करून ठेवले आहे. मेगुति मंदिराच्या…
Read More...

अशी आहेत इतिहासातील प्रसिद्ध, १२ मावळ ; हा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडे अनेक लहान लहान शाखा फुटल्या आहेत. आशा दोन उपशाखांच्या मधून सामन्यात:एखादी छोटीशी नदी उगम पावते. या नद्यांच्या खोऱ्यांना मावळ किंवा खोरी म्हणत. त्यामुळे या प्रांतात वाहणाऱ्या नद्या, उपनद्या,…
Read More...

कोल्हापूर संस्थान मुंबई प्रांतात विलीन होईपर्यंत ते छ.शहाजीराजेंच्या सावलीसारखे सोबत होते

भोसले घराण्याच्या दोन शाखा. एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई राणी या कोल्हापूर गादीची स्थापना केली. औरंगजेबाशी लढा देण्याचा पराक्रम करणाऱ्या ताराराणी यांनी नानासाहेब पेशव्यासारख्या स्वकियांशी…
Read More...

दर्गा कोणाचा, हिंदूचा की मुसलमानांचा…?

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये असणारी फेमस धार्मिक ठिकाणं म्हणजे दर्गे... महाराष्ट्रातील मुसलमान तसेच हिंदूही त्यांच्या दर्शनाला जातात. त्यांच्या दर्शनाला गाव गोळा होतो. अनेक लोकं त्यांना नवस बोलतात. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये…
Read More...

मायणीचा सुपुत्र युरोप गाजवून थेट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत वरिष्ठ शास्त्रज्ञ बनला.

सातारा जिल्ह्यातील मायणी भाग. तसा दुष्काळी भाग म्हणून जिल्ह्यात ओळखला जातो. इथली दुसरी ओळख म्हणजे इथे पक्षी अभयारण्यात येणारे फ्लेमिंगो. त्यामुळे हा भागाला हीच ओळख प्राप्त झाली. पण मागील काही दिवसांपासून मायणीचा हा भाग इथल्या एका लेकानं…
Read More...

भंगारात निघणाऱ्या युद्धनौकेचं बाळासाहेबांमुळे युद्ध स्मारकात रुपांतर होवू शकलं..

आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली वहिली विमानवाहु युद्धनौका समजली जातो. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान तिने गाजवलेल्या शौर्याच्या सुरस कथा आजही सांगितल्या जातात. विक्रांतला भारताने ब्रिटिशांकडुन १९५७ साली विकत घेतले होते. विकत घेताना तिची…
Read More...

अस्सल राज्यपाल नियुक्त : लक्ष्मण माने

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.…
Read More...

अस्सल राज्यपाल नियुक्त : नरूभाऊ लिमये

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.…
Read More...

अस्सल राज्यपाल नियुक्त : ग. दि. माडगूळकर

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.…
Read More...

अस्सल राज्यपाल नियुक्त : डॉ. रफिक झकेरिया

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.…
Read More...