Browsing Category

तात्काळ

देशपातळीवर २०११ साली ओबीसींची जनगणना झाली ती गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे..!!!

राज्यात सध्या OBC आरक्षणावरून बराच वादंग सुरु आहे. न्यायालयाने राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण मार्च महिन्यामध्ये रद्द केलं आणि त्यानंतर २९ मे रोजी त्यावरील पुनर्विचार याचिका देखील फेटाळून लावली. आता जर हे राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करायचे…
Read More...

इतिहासातली एक गोष्ट ज्यामुळे विश्वजीत कदमांनी कृष्णा कारखान्याची निवडणूक मनावर घेतलेय…

पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याच्या निवडणूकांपुढे आमदारकीच्या निवडणूका झक मारतात. राजकारणातले सगळे कोणत्या एका निवडणूकीत टाकले जात असतील तर ते कारखान्याच्या निवडणूकीत.. अशीच एक निवडणूक सध्या पश्चिम महाराष्ट्रात लागल्या. निवडणूक…
Read More...

सध्या डोकं वर काढलेल्या डेल्टा प्लसची माहिती भारतीय संशोधकांना २०२० मध्येच मिळाली होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढताना नाकी नऊ आले, त्यात आता नवीनच डेल्टा प्लस वेरीयंट नावाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे, कारण महाराष्ट्रात याचे आत्तापर्यंत २१ रुग्ण सापडलेही आहेत. राज्यात एकूण सात जिल्ह्यात याचे २१ रुग्ण आहेत तर त्यात…
Read More...

१५ महिन्यात सर्वेक्षण केलं नाही अन् आत्ता केंद्राकडे बोट दाखवलं जातय…

काल राज्यात विरोधी पक्षातील भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील काँग्रेस पक्ष दोघांनीही ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केलं. विरोधी पक्षात असल्यामुळे भाजप आंदोलन करणार हि गोष्ट साहजिक होती. पण सत्ताधारी काँग्रेसने देखील आज आंदोलन केल्यानं…
Read More...

त्यामुळे महाविकास आघाडीचं भवितव्य आता मोदी सरकारच्या हातात आहे असचं म्हणावं लागेल…

राज्याच्या महाविकास आघाडीवर येणारी संकट संपण्याचं नाव घेईनात. आधीच कोरोना अजून तळ ठोकून आहे. त्यात डेल्टा प्लस नावाच्या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांचं सरकार मागच्या काही दिवसांमध्ये इतर राजकीय अडचणींनी देखील संकटात…
Read More...

डोमेक्स फ्लोअर क्लिनरने मुंबईच्या लाईफलाईनला एकप्रकारचं जीवनदानच दिलं.

मुंबईची लोकल ट्रेन मुंबईची लाइफलाइन आहे. जगभरात एकट्या मुंबईमध्ये ट्रेननं प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. कोरोना येण्यापूर्वी ७५ लाख प्रवाशांच्या सेवेसाठी दररोज २ हजार ३०० लोकल सोडल्या जायच्या. मुंबईतला प्रत्येक वर्ग, मग त्यात…
Read More...

अंबानीवर कितीही टीका करत असला तरी त्यांनी टाकलेलं पाऊल कौतुकास्पद आहे

भारतात अंबानी-अदानी या आडनावांसोबत जेवढा पैसा आहे तेवढेच वाद पण आहेत. म्हणजे या दोघांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी असलेली जवळीक हा सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो. याच जवळीकतेमधून त्यांना फायदा होतो असा ही दावा अनेक जण करतात.…
Read More...

केजरीवाल यांच्या एका चुकीच्या मागणीमुळे १२ राज्यात ऑक्सिजन कमी पडला?

ट्विटर आज मागच्या काही तासांपासून #ArrestKejriwal हा हॅशटॅग टॉप ट्रेंडला आहे. लाखो जणांनी या हॅशटॅगमधून ट्विट केलं आहे. यातून युजर्सनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची मागणी केली आहे, आणि ती जोर धरत आहे. पण एका…
Read More...

ज्या कोलकाता कनेक्शनमुळे अनिल देशमुख गोत्यात आले आहेत ते असं आहे…

आज ईडीने अनिल देशमुख यांच्या घरावर सकाळी-सकाळी छापेमारी केली. प्रामुख्यानं ही छापेमारी कोलकाता प्रकारणात तपास केल्यानंतर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे तिकडे झालेल्या आर्थिक व्यवहारांचे संबंध तपासण्यासाठी हे छापे असल्याचा दावा केला जातं आहे.…
Read More...

हाफिज सईदच्या घराबाहेर बॉम्ब फुटला अन पाकिस्तानचे पंतप्रधान थेट ISI च्या ऑफिसमध्ये गेले..

२३ जूनला पाकिस्तानच्या लाहोर शहरात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदच्या घराजवळ मोठा स्फोट झाला. त्याच्या घरापासून  १२० मीटर अंतरावर झालेल्या या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाल्याचं समजतय. स्फोट इतका…
Read More...