Browsing Category

तात्काळ

गेल्या ८२ वर्षात हे ८ विरोधक संपवून शरद पवार पुरून उरलेत

शरद पवार यांनी आज वयाची ८२ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यापैकी ५५ वर्षाहून अधिक काळ ते राजकारणात कार्यरत आहेत. या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्याभोवती फिरत आलं आहे. त्यामुळे त्यांचा हा काळ म्हणजे एक प्रकारचा राजकीय इतिहासच आहे. पण ते…
Read More...

हे तर काहीच नाही, ममता दीदी तर थेट जयप्रकाश नारायणांच्या गाडीवर चढून नाचलेल्या

बंगालच्या निवडणूका जश्या जवळ येत आहेत तस तिथलं राजकारण तापायला चालू झालयं. काल भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाडीवर काल दगडफेक झाली, त्यानंतर रात्री पुन्हा तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिजित बॅनर्जी यांच्या…
Read More...

राजमुद्रेवरील सिंहांच्या वादापेक्षाही नवीन संसदेमुळे होणारा उत्तर व दक्षिण भारतीय वाद मोठा असणार आहे

राजमुद्रेवरील सिंहांच्या वादापेक्षाही नवीन संसदेमुळे होणार उत्तर व दक्षिण भारतीय वाद मोठा असणार आहे नवीन संसदेसोबत उत्तर व दक्षिण भारताच्या वादाची देखील पायाभरणी झालेय..?
Read More...

गोवा जिंकण्यासाठी दुपारची झोप हा महत्वाची ठरणार आहे…!

दुपारची झोप आणि १ ते ४ ची विश्रांती हा पुणेकरांचा आवडता विषय आहे. पण पुणेकर हे या बाबतीत कॉपीपेस्ट म्हणावे लागतील. कारण निवांतपणावर पहिला हक्क आहे तो गोवेकरांचा. म्हणजे आपल्या शेजारच्या गोव्याचा...!! दुपारची झोप हे गोव्याच्या रक्तात…
Read More...

१५ व्या वर्षी अतिरेक्यांच्या गोळ्या खाल्या, १७ व्या वर्षी नोबेल जिंकलं. ती सध्या काय करते?

आजच्याच दिवशी ६ वर्षांपूर्वी मलाला युसुफझाई हे नावं सगळ्या जगात एका वेळी चर्चेला आलं होत. ज्या वयात तुम्ही आम्ही शाळेतल्या भाषण स्पर्धेत पाहिलं, दुसरं आलोच्या अगरबत्त्या घेऊन मिरवत असतो त्या वयात म्हणजे १७ व्या वर्षी या मुलीला जगातील…
Read More...

बँकेचा साधा कॅशियर ६ वेळा निवडणूक जिंकू शकतो हे विष्णू सावरांनी दाखवून दिलं होतं

२०१४ ची विधानसभा निवडणूक जाहिर झाली होती. भाजप - शिवसेनेची युती तुटल्यामुळे निवडणूक कडवी होणार हे जगजाहिर होत. फक्त सगळ्यात अटीतटीची सामना कोणत्या मतदारसंघात होणार हे बघावं लागणार होतं. त्यातही दोन्ही पक्षांच समान प्राबल्य असणारे काहीच…
Read More...

कृषी कायद्याबद्दल महाराष्ट्राच्या ‘गावखेड्यातील शेतकऱ्याचे’ म्हणणं काय आहे?

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मागील १२ दिवसांपासून दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनासाठी बसले आहे. केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोज आणलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करत ते कायदे मागे घ्यावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.…
Read More...

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बोलभिडूसाठी लिहीलेला लेख

कृषीकायदा व शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बोलभिडूसाठी लिहलेला लेख :   जून महिन्यामध्ये कृषी विषयक ३ अध्यादेश केंद्र सरकारने काढले त्याचवेळी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ज्यामध्ये २६० शेतकरी…
Read More...

म्हणून मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना या शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे

कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये मागील १० दिवसांपासून पंजाब-हरियाणाचे हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. आता या शेतकरी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे ८ डिसेंबर रोजी दिलेली 'भारत बंद'ची हाक. जवळपास ४०० शेतकरी संघटनांनी आणि विविध…
Read More...

केंद्राचा कृषी कायदा राज्य नाकारू शकत असेल तर मग शेतकरी आंदोलन का करत आहेत ??

सप्टेंबर केंद्र संसदेने संमत केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी गेले ११ दिवस राजधानी दिल्लीला वेढा घातला आहे. मोदी सरकारने शेतकरी विरोधातील कायदे तात्काळ मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र सप्टेंबर -…
Read More...