Browsing Category

तात्काळ

पण त्याला वाचवायला एकही जण पुढे आला नाही.

फोटो पाहिला ? कसा वाटला? माणूसकी हरवल्याची जाणिव झाली. कोरोना काळात माणूसकी हरवण्याची गोष्ट सामान्य झाली आहे. एखाद दुसरं उदाहरणं अस दिसतं की आपण म्हणतो, वाह् काय चांगल काम केलय. पण बहुतांश ठिकाणी लोक आपआपला स्वार्थ साधतानाच दिसत आहेत.…
Read More...

अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध सत्यशिल शेरकर संपुर्ण प्रकरण काय आहे..?

सोशल मिडिया सध्या एका वादामुळे रंगल आहे. वाद आहे सत्यशिल शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे यांचा. सत्यशिल शेरकर हे कॉंग्रेसचे नेते आहेत. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रूक हे त्यांच गाव. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. परिसरात…
Read More...

जगातील सर्वश्रेष्ठ गणितीतज्ञाची थिएरी खोटी ठरवणारा मराठी संशोधक

अठराव्या शतकात रशियन साम्राज्यात एक लिओनार्ड ऑयलर नावाचा महान गणितज्ञ होऊन गेला. तो होता मूळचा स्वित्झर्लंडचा पण रशियाच्या दरबारात त्याला मानाचे स्थान होते. त्याकाळी जगातला सर्वश्रेष्ठ गणितीतज्ञ म्हणून त्याला ओळखले जायचे. आयुष्यभरात…
Read More...

कोरोनाला घाबरून गावी यायचं म्हणून भरती झालो नव्हतो, अगदी शेवटपर्यन्त लढणार..

पोलिस भरती होताना शपथ घेतलीये.. मग आत्ता कोरोनाला घाबरुन सुट्टी काढुन घरी गावाला का जायचं. घाबरुन गावीच यायचं होतं तर मग मी भरती का झालो? उलट हीच वेळय. लढायचं..ते ही शेवटपर्यंत फोनवरील PSI किरण पिसाळ यांचा हा संवाद ऐकुन मी क्षणभर स्तब्ध…
Read More...

लॉकडाऊनमधून घरी जाण्यासाठी या भिडूने लाखो रुपयांचे कांदे खरेदी केले आणि..

कोरोना काय संपेना आणि लॉकडाऊनची शेपूट वाढतच चालली आहे. कोरोनाच्या व्हायरसची साखळी तोडायची तर फिजिकल डिस्टंसिंग हा एकमेव उपाय सध्यातरी दिसतोय. पण यामुळे झालंय काय की जे लोक आपल्या घरापासून दूर अडकले आहेत त्यांच्यात जसे दिवस वाढतील तसे…
Read More...

खरंच UPSC ची परिक्षा रद्द होणार का? वाचा..

बोलभिडू, आपले अनेक वाचक तुमच्यासारखेच मृगजळामागे लागलेले असतात, लॉकडावूनच्या अगोदरचे मृगजळ वेगळे आणि लॉकडावून मधील वेगळे...!!! पण एक लोकसंख्या आणि तीही भारीभक्कम आहे ती म्हणजे स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणारी...!!! जी साहेब होणार असते…
Read More...

ABP माझाचे पत्रकार राहूल कुलकर्णी बळीचा बकरा ठरलेत का ?

ABP माझा आणि पत्रकार राहूल कुलकर्णी हे सध्या हॉट टॉपिक आहे. थोडक्यात हे प्रकरण सांगायचं तर, मुंबईमध्ये दिनांक १४ एप्रिल रोजी ४ च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे मजूरांचा मोठा जमाव गोळा झाला. हा जमाव गोळा होण्यामागे जी विविध कारणे होते…
Read More...

शेतकऱ्याची कमाल : ५ लाखांचे सॅनिटायझेशन टनेल आठ हजारात बनवून दाखवले

दिवसरात्र लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कार्यरत आहेत. काही पोलीस बांधवांना कोरोनाची लागण झाल्याचं देखील स्पष्ट झालं. कर्तव्य श्रेष्ठ असणारे पोलीस बांधव स्वत:च आरोग्य धोक्यात घालून आपलं कर्तव्य पुर्ण करत आहेत. हे करत असताना प्रश्न उभा राहतो…
Read More...

नालायकपणा बघा, गरिबांना जे अन्न देण्यात येत आहे त्यावर श्रीमंत लोक कसा डल्ला मारतायत.

संकटाच्या काळात माणसांची किंमत खऱ्या अर्थाने कळते. जवळची लोकं अशा वेळी दूर जातात आणि दूरची लोकं जवळ येतात. आपल्यासाठी झटणाऱ्या माणसांची नव्याने ओळख होते. माणूसकी हा माणूस अशाच अडचणीच्या काळात शिकतो. पण वाईट गोष्टींच काय. समाजात वाईट लोकं…
Read More...

असा आहे संपुर्ण देशभरात लागू होण्याची शक्यता असणारा भिलवाडा पॅटर्न

भारतात मार्च महिन्यात कोव्हीड 19 या व्हायरसने प्रवेश केला. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसाचा लॉकडाऊन करण्याचा धाडसी निर्णय जाहीर केला. येत्या 14 एप्रिल ला हा लॉकडाऊन संपेल अस सांगण्यात येत आहे. पण लॉकडाऊन नंतर काय…
Read More...