Browsing Category

तात्काळ

देशाच्या विजयाहून प. बंगालमधील विजय भाजपसाठी महत्वाचा आहे.

पश्चिम बंगालचा निकाल लागला. एकूण ४२ जागांपैकी तृणमुल कॉंग्रेस २२ जागांवर विजयी झालं तर भाजप १८ जागांवर विजयी झाला. पं. बंगलामध्ये भाजपला २०१४ साली २ जागा होत्या. २०१९ या पाच वर्षात २ च्या १८ झाल्या. २०१४ साली मोदी लाट होती. तरिही भाजपला प.…
Read More...

वंचित आघाडीमुळे या जागांवर बसला फटका ? किती खरं ?

बहुप्रतिक्षित २०१९सालचा लोकसभा निकाल हाती येतोय. अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. मोदी लाट अजून ओसरली नाही हे दाखवून देणारा हा निकाल होता. महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडी हा मोठा फॅक्टर ठरणार ही चर्चा होतीच आणि…
Read More...

त्वरा करा, त्या गुहेत तुम्ही देखील राहू शकता. भाडं फक्त…

मोदींनी केदारनाथ दौरा गाजवला. काहीही असो शेवटचा सिक्सरच म्हणायला पाहीजे. म्हणजे कस सगळा देश आत्ता काय आत्ता काय या चर्चेत गुंतलेला. २३ नंतर मोदी येणार का तिसरी आघाडी येणार. कॉंग्रेसच जमतय का आणि काय होतय याच चर्चा चालू आहेत. दिवसरात्र…
Read More...

गोपीचंद पडळकर काढणार सांगलीत भव्य गाढव मोर्चा.

जगात वाघांची संख्या कमी होत आहे म्हणून टेन्शन आलंय तर महाराष्ट्रात गाढवांची संख्या कमी होत आहे म्हणून आंदोलन होतंय. गाढवावर बसून धिंड काढलेलं आपण पाहिलंय पण हा गाढव मोर्चा हे पहिल्यांदाच ऐकतोय!! गाढव !! जगातला सर्वात उपेक्षित प्राणी. आधीच…
Read More...

सेकदांच्या काही भागात त्यांनी शेअर मार्केटमध्ये हजार कोटींचा घपला केलाय.

बोफोर्स कांड झालं आणि लोकांना कळालं की बोफार्स नावाच्या तोफा आहेत. राफेलच कांड झालं आणि लोकांना कळालं की राफेल नावाची विमान भारत विकत घेणार आहे. म्हणजे कसय कुठतरी काळा डाग असला की लोकांना बघायची सवय लागलेय. कायतरी कांड झालं की लोक बघतात आणि…
Read More...

या पाकिस्तानी गावकऱ्यांनी केलय भारताच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान.

भाऊबंदकी कोणालाही सुटली नाही. आपल्या देशाला पण. पाकिस्तान नावाचा आपल्या बांधाशेजारचा भाउबंद गेली अनेक वर्ष आपल्या कुंडलीवर राहू बनून बसला आहे. याच्याबरोबरच्या भांडणात दोन्ही घराचं बरच नुकसान झालय. आपल्याला या भांडणाचा खर्च सोसण्याची ऐपत तरी…
Read More...

ओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.

दोन दिवसांपूर्वी ओरिसात फणी नावाचं वादळ येऊन नुकसान करून गेलं. प्रत्येक वेळी अशी वादळ येतात सरकार, प्रशासन, हवामान विभाग आपापली कामं पार पाडतं. वादळ शमलं जातं.आपत्कालीन व्यवस्था लोकांची गरज पार पाडून सरकारी यंत्रणा परत जाग्यावर येतात आणि…
Read More...

एका मुक्कामात राहूल गांधींनी काय साध्य केलं ?

बॅरिस्टर ए.आर. अंतुले तेव्हा राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभेचे खासदार होते. नुकताच शरद पवारांनी पुलोदचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर राज्याच्या निवडणुका लागल्या. अंतुले दिल्लीच्या राजकारणात असल्याने त्यांना पाठबळ देखील मिळत…
Read More...

प्रियांका गांधींना वाराणसीतून उमेदवारी न देण्याबद्दल काय कारणे असू शकतात ?

वाराणसीतून अजय राय यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आणि प्रियांका गांधीच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला. गेल्या महिन्यापासून प्रियांका गांधी मोदींविरोधात लढणार अशा चर्चा चालू होत्या. खुद्द कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांकडून देखील या लढाईची हवा तयार…
Read More...

नरेंद्र मोदींनी पुण्याच्या समाजवाद्यांवर जोक केला, वाचा वाचा. 

काल झालेल्या तिसऱ्या टप्यातील निवडणुकीच वातावरणं संपल त्याला कारण नरेंद्र मोदींची आज सकाळी आलेली मुलाखत. या मुलाखतीत राजकीय चर्चा झाल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे आहेत. ते आंबे कसे खातात. ते किती वेळ काम करतात. त्यांच्या आयुष्यात…
Read More...