Browsing Category
तात्काळ
यंदाच्या दसऱ्याला रावण जळताना दिसेल, पण कुंभकर्ण आणि मेघनाथ नाही…
दसरा म्हटल्यावर रावण दहन आलंच. देशभरात ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. हल्लीच्या काळात रावणाच्या पुतळ्याला अनेक समस्या किंवा वाईट गोष्टींची जोड देऊन त्या पुतळ्यांना जाळण्यात येतं.
पण उत्तर भारतात परंपरा जरा वेगळी आहे. तिथे…
Read More...
Read More...
सलग सहाव्यांदा इंदौर भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर ठरलं, पण कशाच्या जोरावर ?
यंदा सलग सहाव्या वर्षी मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदौर शहराने भारतात सगळ्यात स्वछ शहर म्हणून बाजी मारली. तर महाराष्ट्रातील पुणे शहर गेल्या वर्षीच्या ५ व्या क्रमांकावरून खाली घसरून ९ व्या क्रमांकावर आलाय. त्यामुळे यापूर्वी एक लहान आणि…
Read More...
Read More...
टेलिग्राफ असुद्या किंवा 4G, 5G नेहमीच सुरुवात कोलकात्या पासूनच झाली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील १३ शहरांमध्ये 5 G सेवेचे उदघाटन करण्यात आले. यात अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे.…
Read More...
Read More...
भारतात लाँच झालेल्या फाईव्ह जी बद्दलच्या ५ गोष्टी जाणून घ्या…
एक जमाना होता जेव्हा आपण मोबाईलवर साधं गाणं डाउनलोडला लावायचो आणि किमान तासभर वाट पाहायचो. एक-दोन टक्के बाकी असायचे आणि तेवढ्यात कार्यक्रम गंडायचा. बरं हे असं एकदाच व्हायचं का तर नाही, लय वेळा व्हायचं, पण आपण काय जिद्द सोडायचो नाही. आता…
Read More...
Read More...
लोक त्यांना दलित नेता म्हणू लागले तेव्हा ते म्हणाले मी पहिला “काँग्रेसी” आहे
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुफडा साफ झाला होता. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला होता. लोकसभेत विरोधीपक्ष नेते पद मिळेल एवढं सुद्धा काँग्रेसचे खासदार निवडून आले नव्हते. लोकसभेत काँग्रेसचा पक्षनेता ठरवण्याची वेळ आली होती.…
Read More...
Read More...
एका अधिकाऱ्याने मनावर घेतलं अन् बांधवगडच्या २२०० वर्ष जुन्या लेण्या जगासमोर आल्या
मध्य प्रदेशातील बांधवगढ टायगर रिजर्व्हमध्ये पुरातत्व विभागाकडून संशोधन चालू होतं. या संशोधनात जवळपास १,२०० ते २,२०० वर्षांपूर्वीची अनेक हिंदू मंदिर आणि बौद्ध लेण्या सापडल्या आहेत.
प्राचीन वस्तू इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या उशिरा…
Read More...
Read More...
देवीला “बोकड” का कापला जातो
सप्तशृंगी गडाच्या पायऱ्यांवर दसऱ्याच्या दिवशी बोकडाचा बळी देण्याच्या परंपरेवर जी बंदी घालण्यात आली होती. ती बंदी उठवून परंपरा पुन्हा सुरु करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिलीय.
त्यामुळे आता पुन्हा एकदा सप्तशृंगी देवीला बोकडांचा…
Read More...
Read More...
सचिन पायलटांच्या लव्हस्टोरीपुढं राजस्थानच्या राजकारणाचा जांगडगुत्ता काहीच नाही…
राजस्थान काँग्रेस मध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातला वाद आता टोकाला गेला. येणाऱ्या दिवसात विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पायलट यांचं बंड सुरु आहे.
आज काँग्रेस हायकमांड बैठक होईल आणि निर्णय घेईल. पण राजकारणाचा हा जांगडगुत्ता…
Read More...
Read More...