Browsing Category

तात्काळ

अपघातावेळी मिस्त्रींची कार चालवणाऱ्या डॉ. अनाहिता पारशी समाजासाठी यामुळे महत्त्वाच्या आहेत

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा काल कार अपघातात मृत्यू झाला. या कार अपघातामुळे बरेच जण हायवेवरचे ब्लॅक स्पॉट्स, बेन्झ मर्सिडीज एसयूव्ही कारआणि ऍक्सीडेन्ट बद्दल चर्चा करत आहेत. तर काही जण अपघाताच्या वेळेस कार चालवत असलेल्या…
Read More...

पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे मोहेंजोदडोचं अस्तित्व धोक्यात आलंय…

सिंधू संस्कृती सगळ्यांनाच माहीत आहे. ही संस्कृती भारतातील असल्यामुळे आपल्याला या संस्कृतीबद्दल शाळेतही शिकवण्यात आलंय. याच संस्कृतीमुळे भारतातील नागरी समाजाची सुरुवात झाली असे इतिहासकार सांगतात.  मात्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात…
Read More...

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ब्रिटिशांच्या गुलामीच्या खुणा या कारणांमुळे राहिल्यात

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथे आयएनएस विक्रांत आणि भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचं अनावरण केलं. भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजामुळे जुन्या ध्वजात असलेल्या  पारतंत्र्याच्या खुणा पुसण्यात आल्या आहेत असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.…
Read More...

मोदींनी नौदलाचा ध्वज छत्रपतींना समर्पित केलाय; मराठा आरमाराचे हे १० फॅक्ट्स माहित असू द्या

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोच्चीमध्ये आयएनएस विक्रांत या पहिल्या स्वदेशी एअरक्राफ्ट युद्धनौकेचं आणि भारतीय नौसेनेच्या नवीन झेंड्याचं अनावरण केलंय. स्वातंत्र्यानंतरसुद्धा भारतीय नौदलाच्या ध्वजात सेंट जॉर्ज यांचा क्रॉस कायम ठेवण्यात आला…
Read More...

साधे बदल वाटत असले तरी नवी युद्धनौका आणि नव्या ध्वजातून, भारतानं मोठी मजल मारली आहे

छत्रपती शिवाजी महाराजांना 'father of Indian navy' म्हणून ओळखलं जातं. इंग्रज, डच, पोर्तुगीज अशा तगड्या शत्रूंसमोर झुंजण्यासाठी महाराजांनी स्वतःचं नौदल उभं केलं. 'ज्याच्या हाती आरमार, त्याची समुद्रावर सत्ता' हे महाराजांनी फार आधीच ओळखलं होतं.…
Read More...

गणेशोत्सवाचा उद्देशच राजकीय जागृतीचा होता मग राजकीय देखाव्यांवर कारवाई कशाला?

गणेशोत्सव सुरु झाला कि प्रत्येक गणेश मंडळाकडून वेगवेगळे देखावे सादर केले जातात. त्यात काही मंडळं पौराणिक देखावे सादर करतात, काही मंडळं ऐतिहासिक देखावे सादर करतात तर काही मंडळं ट्रेंडिंग मध्ये असलेल्या विषयावर देखावे सादर करतात. असाच एक…
Read More...

आजवर ७ वेळा प्रयत्न झाला, प्रत्येकवेळी दाऊदला भारतात परत आणण्याचे प्रयत्न का फसले?

आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या दहशतवाद संपवण्यासाठी काम केलं जातंय. जागतिक दहशतवाद्यांची नावं संयुक्त राष्ट्र संघाने जारी केली आहेत. त्यात भारताच्या एका दहशतवाद्याचं देखील नाव आहे. 'दाऊद' अंडरवर्ल्डचं दुसरं नाव म्हणून दाऊद इब्राहिमला भारतात…
Read More...

या सहा गोष्टींकडे बांगलादेशने लक्ष दिलं नाही तर लवकरच त्यांचा ‘श्रीलंका’ होऊ शकतोय

ताजी बातमीये... बांगलादेशमध्ये राहणारे लोक सध्या काळोखाचा सामना करत आहेत. कारण बांगलादेशवर इंधनाच्या वाढत्या दरांचं संकट कोसळलं आहे. बांगलादेशच्या सरकारनं ऑगस्टच्या सुरुवातीला इंधनाच्या किंमतीत तब्बल ५२ टक्क्यांनी वाढ केलीये. ही वाढ…
Read More...

…अन् कम्युनिस्ट सोवियतच्या राष्ट्रध्यक्षांनी अमेरिकेच्या पिझ्झा हटच्या ऍडमध्ये काम केलेलं

हायस्कुलमध्ये इतिहास शिकतांना शीतयुद्ध हा शब्द ऐकून ऐकून अनेकांचे कान गरम व्हायचे. अनेक जण म्हणायचे हे काय चाललंय? एकतर खडाजंगी युद्ध नाही आणि इतके दिवस झाले तरी युद्ध संपण्याचं नाव घेत नाही. हे शीतपुराण ऐकून ऐकून कंटाळा आला राव. या रशियाची…
Read More...