Browsing Category
थेटरातनं
वडिलांचं नाव लावण्याऐवजी आईचं नाव भन्साळी का लावतात याची दर्दभरी गोष्ट….
बॉलिवूडमध्ये टॉप दिग्दर्शक यादीत संजय लीला भन्साळी हे नाव येतं म्हणजे येतच. काही अजरामर सिनेमे संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडला दिले आहेत.
देवदास, खामोशी, रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, हम दिल दे चुके सनम हे आपल्या मनात कायमचे…
Read More...
Read More...
हिरो बनायला आलेल्या डॅनी डेन्जोंगपाला डायरेक्टरने वॉचमनची नोकरी कर म्हणून सांगितलेलं….
व्हीलन असल्याशिवाय हीरोला महत्व येत नाही. हिरो आणि व्हीलनची जुगलबंदी जितकी तगडी तितका सिनेमा जास्त हिट असं गणित असायचं. आता हिरो तर सगळेच असतात म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपणच हिरो असतो, पण सिनेमॅटिक गोष्टींमध्ये व्हीलन फार महत्वाचा…
Read More...
Read More...
एका चुकीच्या निर्णयामुळं अभिनेत्रीनं स्वतःचं अख्ख बॉलिवूड करियर संपवून टाकलं
१९४९ सालचा राज कपूर यांचा बरसात पिक्चर आठवतोय. जो राज कपूर यांनी डायरेक्ट केलेला पहिला सुपरहिट पिक्चर ठरलेला. असं म्हणतात या पिक्चरच्या यशामुळेचं राज कपूर यांना आरके स्टुडिओ खरेदी करता आला. यात राज कपूर यांच्यासोबत नर्गिस मेन लीडमध्ये…
Read More...
Read More...
मागच्या ४ दशकांपासून दिनेश हिंगुंचा एकही पंच फेल गेलेला नाहीये…
हॅलो देवीप्रसाद घर पर है ?
हे वाक्य हेराफेरी सिनेमात आपण बऱ्याचदा ऐकल असेल आणि परेश रावलच्या डायलॉग वर सुधा हसलो असेल पण देवीप्रसाद घर पर है असं म्हणणारी व्यक्ती कोण होती तर ते होते दिनेश हिंगु. कॉमेडी म्हटल्यावर सगळ्यात आधी डोळ्यासमोर नाव…
Read More...
Read More...
लता दीदींच्या कठोर परिश्रम आणि रियाझामागे त्यांच्या लहानपणीची एक आठवण होती…
लता मंगेशकर म्हणजे भारतीय फिल्म इंडस्ट्रीला पडलेलं एक सुरेल स्वप्न. गाणं आवडणाऱ्या प्रत्येकाला सुन्न होणं काय असतं ते आज कळलं. शांततेला आवाज नसतो असं कितीही म्हणलं, तरी आजच्या शांततेला लतादीदींचा आवाज आहे, हे आपल्यातलं कुणीच नाकारू शकत…
Read More...
Read More...
वडील कर्जबाजारी झाले म्हणुन अभिषेक बोस्टनमधलं शिक्षण अर्ध्यात टाकून आला होता….
बॉलिवूड म्हणल्यावर मोजकीच काही नावं चटकन आठवतात त्यात एक नाव तर कंपल्सरी असतं म्हणजे असतंच ते म्हणजे बॉलिवूडचा बिग बी अमिताभ बच्चन. या माणसाशिवाय बॉलिवूड आणि बॉलिवूडचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अनेक दशकं या माणसाने बॉलिवूडवर हुकूमत गाजवली…
Read More...
Read More...
हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मराठी पोरींचा तिखटजाळ अवतार दाखवून दिला तो रंगीला मधल्या उर्मिलाने…!
मुंबईचा वादळी पाऊस. सत्या खिडकीतून पाहत उभा आहे. त्याच्या थंडगार डोळ्यात भविष्याची चिंता आहे. आयुष्याच्या एका वळणावर तो वेटरचा अंडरवर्ल्डचा गुंड झालाय. आपण कुठे आलोय काय करतोय त्याला कळत नाहीय.
पावसाचा जोर वाढतो आणि लाईट जाते. सत्या तसाच…
Read More...
Read More...
वाढीव कांती शाहनं अजरामर गुंडा पिक्चरसाठी सेन्सॉर बोर्डला गंडवलं होतं…
हा पिक्चर ऐतिहासिक आहे. याची स्टोरी, याचे डायलॉग्स, यातले कॅरॅक्टर्स हा लय डीप आणि नाद विषय आहे.
Read More...
Read More...
तिसरा पार्ट येतोय खरा, पण प्रियदर्शनने बनवलेल्या हेराफेरीला अजूनही तोड नाहीये…
हेरा फेरी ३ च्या प्रोमोचं शूट सुरू झालंय. काल ही बातमी आली आणि हेरा फेरीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या फिल्ममध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन असेल अशा बातम्या काही दिवसांपुर्वी फिरत होत्या.…
Read More...
Read More...