Browsing Category

थेटरातनं

राज कपूरची बोलणी ऐकूनही शम्मी कपूर पान मसाल्याच्या ॲडमध्ये काम करून खुश होता

एकाच कालखंडात रुपेरी पडद्यावर कार्यरत असताना दोन कलावंत एकत्र काम करू शकत नाही अशी अनेक उदाहरणे आहेत नायक नायकांची आहेत तसेच दोन नायिकांची देखील आहेत. शम्मी कपूर आणि अशोक कुमार हे आयुष्यात कधीच एकत्र एका सिनेमात आले नाहीत. खरं तर शम्मी कपूर…
Read More...

रागाच्या भरात मोहम्मद रफी गाणं अर्धवट सोडून गेले होते..

हा किस्सा आहे सत्तरच्या दशकाच्या अखेरचा. दिग्दर्शक चेतन आनंद त्या वेळी ‘कुदरत’ हा सिनेमा बनवत होते. राजेश खन्ना, विनोद खन्ना, हेमा मालिनी, प्रिया राजवंश आणि राजकुमार अशी तगडी यात स्टार कास्ट होती. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपुरी आणि कतील…
Read More...

कलकत्तात अनेक दिवस ओम पुरींनी रिक्षा चालवली पण ते कोणाच्याही लक्षात आले नाही…

आपल्याकडे हिंदी सिनेमा मध्ये नैसर्गिक अभिनय करणारे तसे कमी कलावंत आहे. सहज सुलभ आणि उत्स्फूर्त अभिनय करणारे कलावंत रसिकांच्या मनात घर करतात. अभिनेते बलराज सहानी, मोतीलाल, संजीव कुमार या ‘गोल्डन इरा’ मधील कलावंतांच्या सोबतच एक नाव…
Read More...

एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या पत्नीने गाणं गाणंच कायमचं बंद केलं

आयुष्य किती अनाकलनीय अशा घटनांनी भरून गेलेलं असतं! आपल्याला कल्पना नसते की उद्या आपल्या आयुष्याच्या नियती मध्ये काय वाढून ठेवले आहे. कलावंतांच्या बाबतीत तर ही गोष्ट खूप प्रकर्षाने सामोरी येते. कलाकाराच्या संवेदनशील आणि सृजनशील मनाला अशा…
Read More...

त्या एका घटनेमुळे ‘आतंक ही आतंक’ च्या सेटवर अमीर खानला घाम फुटला होता…

आज ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये एका ‘वेगळ्याच’ नावाने देखील फेमस झाला होता. अलीकडे इमरान हाश्मी रुपेरी पडद्यावर आल्यानंतर भारतीय प्रेक्षकांना किसिंग शॉटचे कौतुक राहिले नाही आणि…
Read More...

या कारणामुळे अमिताभ बच्चनला चारचौघात थोबाडीत खावी लागली होती…

भारतीय सिनेमाचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनय कारकिर्दीतकडे आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे संपूर्ण जगभरात मोठ्या आदराने आणि कौतुकाने पाहिले जाते. संपूर्ण दुनियेतील चित्रपट शौकिनांमध्ये हे त्यांच्या सिनेमाबद्दल मोठे कुतूहल…
Read More...

अक्षय कुमारने रियल लाईफ हिरो बनत बुडणाऱ्या लारा दत्ताचे प्राण वाचवलेले…

सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी छोटे मोठे अपघात होत असतात. यातून बऱ्याचदा कलाकारांना थोडीफार दुखापत होते. पण बऱ्याचदा अपघाताची व्याप्ती मोठी असते. त्यातून बऱ्याचदा मृत्यू देखील होतात. अभिनेता संजय खान ज्या वेळी म्हैसूरला ‘द सोर्ड ऑफ टिपू…
Read More...

रेल्वेमध्ये भेटलेल्या क्रशसोबत लग्न करायला शत्रुघ्न सिन्हा तब्बल १४ वर्ष थांबला होता…

‘गोल्डन इरा’मधल्या कलावंतांची जेव्हा आत्मचरित्र येऊ लागली तेव्हा त्या काळातील अनेक मजेदार आणि गमतीशीर गोष्टींचा खुलासा होऊ लागला. सत्तरच्या दशकात आधी खलनायक आणि नंतर नायक म्हणून प्रदीर्घ काल रुपेरी पडद्यावर वावरलेले शत्रुघन सिन्हा यांचे…
Read More...

कधीही दारू न पिणाऱ्या मोहम्मद रफीनं दारूवरचं गाणं अजरामर केलं

दिग्दर्शक राम माहेश्वरी साठच्या दशकामध्ये एका चित्रपटाची निर्मिती करत होते. या सिनेमाची कथा ख्यातनाम आणि लोकप्रिय लेखक कथाकार गुलशन नंदा यांच्या ‘माधवी’ या कादंबरीवर आधारित होती. या चित्रपटात मीनाकुमारी, धर्मेंद्र, राजकुमार, पद्मिनी यांच्या…
Read More...

जगभरात भरतनाट्यम पोहचवणाऱ्या सितारादेवी एका शापामुळं चर्चेत आल्या होत्या

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ज्या अभिनेत्रीला नृत्य सम्राज्ञी अशी पदवी देऊन गौरवले होते ती अभिनेत्री म्हणजे सितारा देवी. या सितारादेवीने कथक आणि भरतनाट्यम या दोन्ही नृत्य प्रकारात आपल्या देशाचे नाव जगभर गाजवले. तिच्या अनेक नृत्याच्या…
Read More...