Browsing Category
थेटरातनं
महाराष्ट्राच्या लोकगीताला त्यावेळी जगात पहिलं पारितोषिक मिळालं..
महाराष्ट्राला शाहीरांची मोठी परंपरा आहे. शाहीर अमर शेख, शाहीर साबळे असे अनेक नामवंत शाहीर रत्न महाराष्ट्राच्या मातीत झळाळून उठले आहेत.
यापैकी एक महत्वाचे शाहीर म्हणजे विठ्ठल उमप. विठ्ठल उमप यांचा आवाज महाराष्ट्रातील तमाम जनतेने ऐकला…
Read More...
Read More...
दिलीपकुमारांनी ट्रोलिंगला तसच प्रेमानं उत्तर दिलं असतं जस त्या ॲसिडहल्ला करणाऱ्याला दिल होतं
दिलीप कुमार यांची तब्येत नाजूक त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असा आवाहन त्यांच्या पत्नी सायराबानो यांनी काही दिवसांपूर्वी केलं. अनेक माध्यमांनी ही बातमी लावली.
पण जेव्हा बातमी आली तेव्हा प्रत्येक ठिकाणी कमेंटमध्ये एकच सुर निघाला तो म्हणजे…
Read More...
Read More...
मनात आणलं असतं तर या ठाकरेंनी बॉलिवूड संगीतावर राज्य केलं असतं.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे !
यांच्या एका इशाऱ्यावर धावणारी मुंबई स्तब्ध होऊन जायची. अंडरवर्ल्डमधले डॉनदेखील त्यांच्या नावाने चळचळ कापायचे. मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करू शकत नव्हतं.
बाळासाहेब ठाकरेंनी हा…
Read More...
Read More...
बॉलिवूडला ठणकावून सांगितलं, “काम मिळालं नाही तरी चालेल पण पगडी उतरवणार नाही”
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. याच आंदोलनावर अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावरून टिका केली होती. आणि तिला उत्तर दिले गायक दिलजीत सिंग याने.…
Read More...
Read More...
लोकवर्गणीतून बाबूजींनी वीर सावरकर सिनेमा पुर्णत्वास नेला..
भारतीय सिनेसृष्टीतील महान गायक आणि संगीतकार म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी. आयुष्याची ५० वर्ष त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील संगीताच्या जगात मुशाफिरी केली.
बाबूजींनी संगीताच्या क्षेत्रात दिलेलं योगदान विसरून चालणार नाही. संगीत आणि गायनासोबत…
Read More...
Read More...
राजकारण न करताही फिल्मसिटी उभी करता येऊ शकते हे रामोजी राव यांनी दाखवून दिलं
सध्या उत्तरप्रदेशच्या फिल्मसिटीवरून वाद सुरु आहेत. तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारून मुंबईचं बॉलिवूड तिकडे नेण्याची घोषणा करत आहेत. तर यावरून महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करत आहेत.…
Read More...
Read More...
पहिल्याच प्रयोगाला नऊ वन्स मोअर मिळवत केश्याचा “संगीतसूर्य केशवराव भोसले” झाला
मराठी रंगभूमीचा एक सुवर्णकाळ सुरू होता. बालगंधर्वां सारखे कलाकार आणि राम गणेश गडकरी यांच्यासारखे नाटककार रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम नाटकं आणत होती. सध्या मनोरंजन क्षेत्रात जी जीवघेणी स्पर्धा असते, तशी स्पर्धा नव्हती.
अनेक नाटक कंपनी…
Read More...
Read More...
गेल्या ५४ वर्षात पुलाखालून बरचं पाणी गेलं पण ही पोरगी तशीच राहिली..
अमूल च्या जाहिरातींमध्ये एक चेहरा कॉमन असतो. हा चेहरा कोणा सेलिब्रिटींचा नव्हे, तर तो चेहरा आहे ठिपक्यांचा पोलका ड्रेस घातलेल्या एका मुलीचा. ही मुलगी कार्टून अवतारात असली तरीही या अमूल गर्ल ची ख्याती सर्वदूर आहे.
गेली ५४ वर्ष ही अमूल…
Read More...
Read More...
२१ वर्षे लागली पण उदित नारायण यांच्या दुसऱ्या लग्नाचा घोळ अखेर जगासमोर उघड झालाच
बदलत्या जमान्यात गाण्यांची धून बदलली. रिमिक्स वैगरे गाण्यांचे फॅड आले. पण आमच्यासारखी जी युवा पिढी आहे, ज्यांना अजूनही खरी मजा जुन्या गाण्यांमध्ये येते. मोहम्मद रफी, किशोर कुमार सारख्या महान गायकांची गाणी कधीही ऐकली तरी मन शांत होतं. आसपास…
Read More...
Read More...
साऊथ वगैरे सोडा मराठी सिनेमातला सुपरस्टारसुद्धा मुख्यमंत्रीपदी दिसला असता.
आज फिल्म अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, दक्षिणेत रजनीकांत देखील आजच विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतोय. विशेषतः दक्षिणेत फिल्मस्टार सेलिब्रेटी राजकारणात मुख्यमंत्री वगैरे होताना दिसतात.…
Read More...
Read More...