Browsing Category
थेटरातनं
लाखो चाहत्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या परवीन बाबीचा मृत्यू मात्र प्रचंड दर्दनाक होता
हिंदी सिनेमाच्या नायकांपैकी काही नायिकांचे अनैसर्गिक निधन मनाला चटका लावून जाते. अभिनेत्री विम्मी जिने ‘हमराज’ (१९६७) सारख्या चित्रपटातून रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते, तिचा मृत्यू तर अतिशय वाईट अवस्थेत झाला.
अगदी भाजीच्या गाड्यावर तिचा…
Read More...
Read More...
हृदयविकाराला हरवत मुकेशनं ‘सावन का महिना’ हे गाणं अजरामर केलं…
हिंदी सिनेमाच्या संगीतातील साठच्याच्या दशकातील गाणी त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे अजूनही रसिकांच्या लक्षात आहे. त्या काळात गाणं बनवणं हे ‘टीमवर्क’ होते. गीतकार, संगीतकार, गायक, गायिका , दिग्दर्शक अभिनेता, अभिनेत्री हे सर्व तर एकत्र येऊन मीटिंग…
Read More...
Read More...
संजय दत्तचं नाव आई वडिलांनी नाही, चाहत्यांच्या पत्रांवरुन ठरलंय
पन्नास च्या दशकात राज कपूर आणि नर्गिस ही प्रचंड लोकप्रिय अशी रुपेरी पडद्यावरील जोडी होती. या दोघांनी तब्बल १६ चित्रपटात एकत्र काम केले होते. या दोघांच्या ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन ची चर्चा त्या काळातील मिडीयात जबरदस्त चालू असायची.
नर्गिस…
Read More...
Read More...
बी. आर. चोप्रांनी शेवटच्या क्षणी सिनेमाचं नाव बदललं नसतं तर देशभर दंगा झाला असता…
ख्यातनाम चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी सामाजिक आशय असलेले अनेक अप्रतिम चित्रपट दिले. सिनेमाच्या गोल्डन इरा मध्ये एक ही रास्ता, नया दौर, साधना, धूल का फूल, धर्म पुत्र, गुमराह, वक्त, हमराज... या सिनेमातून ते रसिकांच्या…
Read More...
Read More...
अंडरवर्ल्डच्या धमकीला भिऊन करण जोहर सिनेमाच्या प्रीमियर वेळी घरी बसला होता
नव्वद च्या दशकामध्ये बॉलीवूड वर अंडरवर्ल्ड ची मोठे दहशत होती. अंडरवर्ल्डचा काळा पैसा या उद्योगात येत होता. त्या सोबत दहशतवाद, हिंसाचार, खंडणी, अपहरण, सेक्स सर्वच वाढत होतं. या दशकात मार्च १९९३ मध्ये मुंबईत सिरीयल बॉम्ब ब्लास्ट झाले होते.…
Read More...
Read More...
जुगाड केला नसता ‘मेरे सपनो की रानी कब आएगी तू’ गाणं पाहायला मिळाला नसतं
सिनेमाच्या पडद्यावर आपण जी दृष्ये बघतो, जी गाणी बघतो त्याच्या मेकींगच्या कथा फार मजेदार असतात.आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जो प्रचंड मोठा व्हिज्युयल इफेक्ट देता येतो त्याचा प्रत्यय आपण हॉलीवूडच्या मूव्हीज मधून घेत असतो.
काही वर्षा पूर्वी…
Read More...
Read More...
३४ वर्ष झाली पण आजही गुलजारांचा हा सिनेमा रिलीझ झालेला नाही…
सिनेमा बनतो. सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला जातो. तिकडून संमती मिळाली कि मग टेरीटरी वाईज सिनेमा रिलीजची प्रक्रिया सुरु होते. हा ट्रेंड किती तरी वर्षे चालू आहे. पण कधी कधी कधी एखादी कलाकृती रसिकांपर्यंत पोचतच नाही. असाच काहीसा प्रकार ख्यातनाम…
Read More...
Read More...
…आणि या मुळेच शशी कपूर अभिनेत्री नंदा बाबत कायम कृतज्ञ राहिला!
आपल्या संघर्षाच्या काळात ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला साथ दिली मदत केली त्या सर्वांबाबत कृतज्ञ राहणे हे नैसर्गिक भावना आहे. अर्थात प्रत्येक जण राहतातच असे नाही पण काही लोक आपल्या ‘स्टेपिंग स्टोन’ ला कधीच विसरत नाहीत.
यांच्यामुळेच आपण…
Read More...
Read More...
फक्त भरतनाट्यम शिकण्यासाठी वहिदा रेहमाननं जन्मकुंडली बनवून घेतलेली
कलावंतांच्या आयुष्यात काही विलक्षण घटना घडतात ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते. वहिदा रहमान या अभिनेत्रीला खरंतर डॉक्टर व्हायचं होतं पण शाळेत असतानाच ती खूप आजारी पडली आणि अभ्यासात तिची पीछेहाट होऊ लागली त्यामुळे तिने…
Read More...
Read More...