Browsing Category
थेटरातनं
पागनीस म्हणाले, आयुष्यभर निस्वार्थी राहिलेल्या तुकारामांच्या भूमिकेसाठी मानधन कस घेऊ..
कलाकार एखादी भूमिका जगतो असं आपण खूप वेळेस म्हणतो. पण अभिनय हा प्रांत असा आहे की साकारलेली भूमिका कितीही चांगली असली तरीही, ती भूमिका तिथेच सोडून कलाकाराला दुसऱ्या भूमिकेत प्रवेश हा घ्यावाच लागतो.
पण काही कलाकारांच्या मनात मात्र त्यांनी…
Read More...
Read More...
कोणताही अंगविक्षेप न करता फक्त मिश्यांच्या बळावर नत्थुलालने ओळख निर्माण केली
भारतीय सिनेसृष्टीला विनोदाचं नाणं खणखणीत असलेल्या दिग्गज कलाकारांचं वरदान आहे. मेहमूद, परेश रावल पासून ते जॉनी लिव्हर यांच्यापर्यंत अनेक विनोदी कलाकारांनी भारतीय सिनेसृष्टी बहरली आहे. आजही डोक्याला त्रास न देता निखळ हसवणूक करणाऱ्या या…
Read More...
Read More...
मराठीतला सगळ्यात सुपरहिट सिनेमा मुद्दामहून अमावस्येच्या दिवशी रिलीज केला होता.
आपण खूप वेळा ऐकतो की बॉलीवुड मधले मोठे निर्माते एका विशिष्ट शुभमुहूर्तावर सिनेमांच्या शूटिंगला सुरुवात करतात. किंवा अमुक एका सणाच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित करतात.
उदाहरणार्थ सलमान खानचे सिनेमे दरवर्षी ईदला प्रदर्शित होतात. शाहरुखचे…
Read More...
Read More...
म्हणून अमरीश पुरींनी आमिर खानची माफी मागितली होती
कसं असतं ना, आपण मोठे झाल्यावर आपल्या खालच्या व्यक्तीने आपल्या चुका दाखवल्या की, खूप राग येतो. तुम्ही सुद्धा असा अनुभव घेतला असेलच.
असंच काहीसं घडलं अमरीश पुरी आणि आमिर खानच्या बाबतीत.
एक गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे, अमरीश पुरी आणि…
Read More...
Read More...
अन् कानेटकरांना नाटकासाठी नाव सुचलं, ‘ रायगडाला जेव्हा जाग येते’
भिडूंनो, भारतीय सिनेसृष्टी कशी बदलली आहे हे आपण पाहत आहोत. आधुनिकता आली असली तरी सिनेमाचे विषय, त्यातली सामाजिकता यामुळे जगभरात भारतीय सिनेसृष्टीचं स्वतःचं असं वेगळं स्थान आहे.
पण भिडूंनो, खूपदा सिनेमा आपल्याला इतका आकर्षित करतो की नाटक…
Read More...
Read More...
भारताची सर्वाधिक मानधन घेणारी गायिका जीने नवऱ्याच्या मृत्यूनंतर गाणं सोडलं.
एरवी छोटीशी गोष्ट घडल्यावर सुद्धा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करणारी माणसं दिसतात. सेलिब्रिटी सुद्धा यात काही कमी नसतात. लग्नापासून ते बाळंतपणाचे अनेक फोटो, व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांच्या सतत संपर्कात राहायला या लोकांना आवडतं.
यात…
Read More...
Read More...
‘एक दुजे के लिए’ चा क्लायमॅक्स पाहून त्याकाळी अनेक प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली होती.
आम्हाला कोणत्या सिनेमाची कोणाबरोबर तुलना करायची नाही. कारण प्रत्येक सिनेमा त्याच्याजागी ग्रेट असतोच. मुद्दा असा आहे की, काही सिनेमांचा समाजामध्ये एक वेगळाच परिणाम घडतो. तो परिणाम सुद्धा नाकारून चालणार नाही. तुम्हा सर्वांच्या आठवणीतून गेलं…
Read More...
Read More...
मुंबईत बेस्ट बसमधून हाकलल्या नंतर अक्षय कुमार मराठी बोलायला शिकला
काही कलाकार असे असतात जे इंडस्ट्रीच्या बाहेरून येतात, स्ट्रगल करून स्वतःची संधी स्वतः तयार करतात आणि बॉलिवूडवर राज्य देखील करतात. यात प्रमुख नाव येतं,
सबसे बडा खिलाडी अक्षय कुमार याचं.
अक्षयचं खरं नाव राजीव हरिओम भाटिया. त्याचा जन्म…
Read More...
Read More...
कोल्हापूरमध्ये मिळालेल्या पहिल्या मानधनातून राज कपूरने मुंबईत RK स्टुडिओ उभा केला.
भारतीय फिल्मइंडस्ट्रीचे सर्वात मोठे शो मन म्हणजे राज कपूर आणि त्यांनी बनवलेलं भव्यदिव्य कलाकृती म्हणजे आर के स्टुडिओ.
अवघ्या २४ व्या वर्षी या स्वप्नाळू डोळ्याच्या मुलाने हा स्टुडिओ बनवला आणि भारतीय सिनेमाचं रुपडं पालटून टाकलं.
आवारापासून…
Read More...
Read More...
४४ वर्ष झाली तरिही “सिंहासन” सारखा राजकीय सिनेमा करणं कोणाला जमलेलं नाहीए
आपण दररोज बातम्या बघतो. वर्तमानपत्र वाचत असतो. त्यामुळे सामाजिक घडामोडींपासून आपण इतकेही अनभिज्ञ नसतो. पण जेव्हा एखादी कलाकृती आपल्याला माहित असलेल्या गोष्टींची एक नवी अशी वास्तवदर्शी ओळख करून देते, तेव्हा अशी कलाकृती ही मनोरंजनाच्या पलिकडे…
Read More...
Read More...