Browsing Category

फिरस्ती

गोंडवनातील माडिया….

खरंतर भामरागड आणि एकूणच गडचिरोली हे काही पर्यटन स्थळ नाही. मी जे लिहतोय ती केवळ माहिती नाही. त्याकडे तसे बघू हि नये. अशी माझी अपेक्षा आहे. आदिवासी समाजजीवन पूर्णपणे वेगळं आहे. याच्या स्वतः च्या धारणा आहेत. त्यांना धक्का न लावता…
Read More...

मराठी माणसाने १८९० साली सर्कस काढली होती….

एकेकाळी सर्कशीत प्राणी नसायचे. असले तरी शुल्लक गोतावळा असायचा. वाघ, सिंह पाळणं हे खर्चिक होतं आणि त्याहून अधिक धाडसाचं देखील होतं. मुळात सर्कशीत वाघ, सिंह असतात असा विचार देखील कोणी केला नव्हता. भारतातल्या सर्कशीची सुरवात नेमकी कधी झाली…
Read More...

महाराष्ट्रात आहे ३८२ एकरावर पसरलेला प्रचंड मोठा किल्ला !

मेळघाट म्हटले पहिले डोळ्यासमोर येतो तिथला वाघ. मेळघाटचा व्याघ्रप्रकल्प जगभर प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेले मेळघाट तितकेच परंपरा, संस्कृती, तिथले जनजीवन आणि नैसर्गिक संपत्तीने नटलेले आहे. ते अस वाचून किंवा नेटवर बघून कळत नाही.…
Read More...

अॅडिज पर्वताच्या १०,००० फूटांवर मी हिंदीत कोरलेलं “इन्कलाब जिंदाबाद” वाचलं आणि…

बहुतेक फेब्रुवारी महिना असावा. बुलेटवरुन आम्ही गोव्याला गेलो होतो. याच गोव्याच्या फिरस्तीत तो वेडा पीर भेटला. चार महिने त्यांन काय केलं होतं ? तर चे गुव्हेरा च्या रस्ताने फिरला त्याचं रस्ताने तो फिरून आलेला.  रस्ता कुठला? मोटरसायकल…
Read More...

बजरंगबली हनुमानाचे जन्मस्थान असलेला नाशिकमधला ‘अंजनेरी किल्ला’ !!

एक धार्मिक शहर असण्यासोबतच नाशिक हा महाराष्ट्र सर्वाधिक दुर्ग असलेला जिल्हा आहे. लहान मोठ्या इतिहासिक किल्ल्यांपासून ते महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेला साल्हेर किल्ला याच जिल्ह्यात आहे. सह्याद्री पासून वेगळ्या झालेल्या सातमाळा,…
Read More...

चरण्या पारधीच्या नावावर २०० च्या वर गुन्ह हायती.

मैं भी शराफ़त से जीता मगर, मुझको शरीफ़ों से लगता था डर...! सबको पता था मैं कमज़ोर हूँ, मैं इसलिए आज कुछ और हूँ....! नायक नहीं खलनायक हूँ ... जुलमी बडा दुःखदायक  हूँ  मै.... सुभाष घई यांच्या खलनायक या चित्रपटातील हे गाणं. व त्यातील वेदना…
Read More...

पोरांनी “पुतळा” उभारून जपल्या आहेत शेतकरी बापाच्या “स्मृती”.

शुक्रवारी कामानिमित्त महेश गुरव या मित्रासोबत इस्लामपूरला जाण्याचा योग आला. मोटारसायकल वाळव्याच्या जवळ आली आणि रस्त्याच्या कडेला एक दृश्य बघून आपोआप गाडीच ब्रेक दाबले गेले. रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि डोळे भरून समोरच चित्र डोळ्यात…
Read More...

गेल्यावर्षी महाराष्ट्र दिनाला गाव साफ करण्याचा निर्णय घेतला, आजही ते चालू आहे.

स्वच्छ भारत मोहिमेच्या वेळी अनेकजण हातात झाडू घेऊन कचरा साफ करताना फोटोसेशन करत होते. सोशल मीडियावर फोटो टाकून चमकोगिरी करत होते. आज मागे वळून पाहिलं की ही लोकं कुठं गायब झाली हाच प्रश्न पडतो. परंतु अशा चमकोगिरीला फाटा देऊन काही लोकं आजही…
Read More...

भर उन्हाळ्यात ‘इंद्रवज्र’ दाखविणारा जादुगार सह्याद्री.

आजीचा बटूवा जसा जादूचा वाटतो तसच या सह्यगिरिच्या सानिध्यात वाटत असत. नेहमी काहीतरी अचाट शक्तीचे प्रदर्शन घडवावे असा अचंबित करून सोडतो हा सह्यगिरी. भर उन्हाळ्यात 'इंद्रवज्र' दाखविणारा जादुगार सह्याद्री. जेव्हा-जेव्हा याच्या कुशीत बागडत…
Read More...

महाराष्ट्रातल्या या गावात हनुमानाचं नाव घ्यायलाही लोक घाबरतात!

आम्ही एकटेच किर्रर्र अशा अंधारातून निघालो. कुठंतरी फसलो. घाबरलो. भुत आहे असं वाटून अंगाला पार घाम फुटला. बोबडी वळली. तेव्हा आमच्या तोंडातून देवाचं नाव निघतं. या देवांमध्ये सगळ्यात जास्त घेतलं जाणारं नाव म्हणजे हनुमान. हनुमान, मारूती,…
Read More...