Browsing Category

फिरस्ती

सिंगापूरात रात्रीचं काय चालतय, सांगतोय कोल्हापूरी भिडू.

फाॅरेन म्हटल की लोकांना काय आठवतंय तर नाइट लाइफ, थोडक्यात इथं रातचं कस असलं..? मग नाइट लाईफ म्हटलं की आठवतो पब, डान्स, दारु आणि पोरी, हे लागु झालं फक्त पोरांसाठी. (अपवादात्मक उदाहरणे असू शकतात.)  मग पोरींचा नेहमीचा प्रश्न असतोय, आम्ही…
Read More...

फक्त एका रात्रीसाठी जगभरातल्या मुली भारतातल्या या खेड्यात येत असतात..!

भारताचं आकर्षण कशासाठी. नक्कीच एका रात्रीसाठी नाही. भारताची संस्कृतीत विविधता आहे पण ती इतकी नाही की जगभरातल्या मुली भारतातल्या एखाद्या खेड्यात फक्त झोपण्यासाठी येत असाव्यात. पण कसय ना. विविधतेने नटलेल्या भारतात. तितक्याच विविध थिअरी
Read More...

कोल्हापूरातल्या या गावात चालतां चालतां सोनं घावतय ! 

काय बोलतयस मर्दा, कुठं ? कोल्हापूरात ! कुठलं गावं ? बीड…  ख्या ख्या ख्या.. बीड तिकडं मराठवाड्यात. कोल्हापूरात कस बीड येईल. तर या खतरनाक गोष्टीची सुरवात देखील तितक्याच विरोधीभास गावाच्या नावातून होते. मराठवाड्यातलं बीड माहितच असेल तसच…
Read More...

भारतातील अशी ठिकाणे जिथे भारतीयांनाच प्रवेश नाही !

इंग्रज राजवटीखाली भारतीयांशी करण्यात आलेल्या भेदभावाविषयी तर आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला जर सांगितलं स्वातंत्र्य भारतात सुद्धा अशी काही ठिकाणे आहेत, जिथे भारतीयांनाच प्रवेश नाकारला जातो तर..? पचवायला थोडं जड जातंय ना..? पण हे खरं आहे.…
Read More...

सुवर्ण मंदिराची पहिली वीट एका मुस्लीम संताने रचली होती !

अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हे जगभरातील सिख धर्मीय लोकांचं पवित्र स्थळ मानलं जातं. केवळ सिख धर्मीयांचं पवित्र स्थळ म्हणूनच नाही तर भारतातील अनेक सुंदर मंदिरांपैकी एक म्हणून ‘श्री हरमंदिर साहिब’ अर्थात ‘गोल्डन टेम्पल’ जगप्रसिद्ध आहे.…
Read More...

नाशिकच्या महादेवाच्या मंदिरात नंदी बैलच नाही !

महादेवाचं मंदिर म्हंटलं की तिथे नंदी असणार हे ओघानेच आलं. जसं गळ्यातला नाग, हातातलं त्रिशूळ आणि डमरू यांशिवाय महादेवाची कल्पना आपल्याला करता येत नाही, अगदी तसंच नंदीशिवाय महादेवाच्या मंदिराची कल्पना देखील  आपल्याला करवत नाही. महादेवाच्या…
Read More...

अशीही मंदिर आहेत जिथं ‘पुरूषांना प्रवेश नाही’, तुम्ही कधी आंदोलन करणार ?

देशात सध्या केरळमधील सबरीमाला मंदिरात राजस्व स्त्रियांच्या प्रवेशाचा मुद्दा पेटलेला आहे. सुप्रीम कोर्टाने मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केलेला असतानाही स्वामी आयाप्पांचे भक्त मंदिरात स्त्रियांना प्रवेश करू देत नाहीयेत. त्यामुळे…
Read More...

हिमालयातल्या कुशीतलं असं गाव, जिथे फक्त महादेवाच्या शपथेवर मिळतं कर्ज !

कुठल्याही बँकेकडून कर्ज घ्यायचं म्हणजे आपल्याला सतराशे साठ विघ्नांचा सामना करावा लागतो. तिकडे विजय मल्या आणि निरव मोदीसारखे लोकं बँकांना करोडोचा चुना लाऊन देशातून पळून जातात, पण तरीही बँका त्यांच्यावर मेहेरबान पण सामान्य माणसाला त्याच्या…
Read More...

महाराष्ट्रातील भारतमातेचं एकमेव मंदिर !

कोल्हापूरच्या अंबाबाई पासून ते  तुळजापूरच्या भवानीपर्यंत , माहूरच्या रेणूकेपासून ते मुंबईच्या महालक्ष्मी पर्यंत अनेक देवी महाराष्ट्रावर मायेचं छत्र धरून उभ्या आहेत. याच महाराष्ट्रात भारत मातेचं मदिर आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय? देशाला…
Read More...

राजा हरिश्चंद्र आणि महाराष्ट्राचं काय होतं नातं ? वाचा हरिश्चंद्र गडाची कहाणी.

हरिश्चंद्रगड..! उत्तुंग कडे, भीषण दऱ्यांनी वेढलेला परिसर.. नव्हे नव्हे तर निसर्गाला पडलेलं एक रांगडं स्वप्नच... किल्ला म्हणावं अस इथं काहीच शिल्लक नाही पण तरीही या ठिकाणचं नाव हरिश्चंद्रगड का पडलं हे मात्र इतिहासाला आज आठवत नाही. पण…
Read More...