Browsing Category
फोर्थ अंपायर
भावी सचिन म्हणवल्या जाणाऱ्या प्रणव धनवडेचं काय झालं ?
जानेवारी २०१६, कल्याण जवळच्या वेलंगकर मैदानामध्ये भंडारी कप इंटरस्कुल स्पर्धा सुरु होती. के सी गांधी हायस्कुल विरुद्ध आर्य गुरुकुल सामना सुरु होता. के.सी.गांधी यांच्या कडून ओपनिंगला आकाश सिंग आणि प्रणव धनवडे उतरले. दोघांची पार्टनशीप जमली.…
Read More...
Read More...
१२ वी नापास असल्याचा गवगवा कशाला, हे आहेत अधिक शिकलेले ८ क्रिकेटर…
शिकून कोण मोठ्ठं झालय, तेंडुलकर तर १२ वी नापास आहे. महाराष्ट्रातल्या घराघरात अभ्यास न करणाऱ्या पोरांसाठी हे वाक्य पेटंट वाक्य आहे. परिक्षेत कमी मार्क पडले किंवा नापास झाल्यास सचिन तेंडुलकरचं उदाहरण देवून वेळ मारून नेली जाते.
पण भिडूंनो…
Read More...
Read More...
द्रविड इतका सभ्य का आहे? कारण त्याला गुंडाप्पा विश्वनाथ बनायचं होतं…
१९८० चा फेब्रुवारी महिना , इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती. एकच कसोटी सामना खेळवला जाणार होता. बीसीसीआयला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून मुंबईमध्ये आयोजित केलेल्या या खास सामन्याला ज्युबली कसोटी असे नाव देण्यात आले होते.
इंग्लंडची टीम…
Read More...
Read More...
वसिम जाफर क्रिकेटला धर्म मानतो, मग त्याच्यावर क्रिकेटमध्ये धर्म आणल्याचे आरोप का झाले?
वसिम जाफर. दोन वर्षांपूर्वी त्याच नाव चर्चेत आलं होतं तेव्हा त्यानं विदर्भाला रणजीची पहिली ट्रॉफी मिळवून दिली होती, त्याहून विशेष होत ते म्हणजे हि कमाल त्यानं वयाच्या ४१ व्या वर्षी केली होती. ती देखील सलग दोन वेळा. रणजीमध्ये अमोल मुझुमदार…
Read More...
Read More...
तो खरा टप्पामास्टर होता आणि ऑफ स्टम्प त्याची व्हॅलेंटाईन होती
२००३ वर्ल्ड कपच्या अंतिम (सॉरी आजकाल सगळ्याला महाअंतिम म्हणायची पद्धत आहे), तर महाअंतिम सामन्यात आपल्याला ३६० चं महाप्रचंड टार्गेट मिळालं होतं. सचिनने ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांना दिलासा देत सांगितलं की प्रत्येक ओव्हरला एक फोर मारली तरी…
Read More...
Read More...
५० वर्षांपूर्वी पाऊस पडला आणि क्रिकेटच्या दुनियेत वनडे क्रिकेट सुरू झालं…
१९७० ची गोष्ट.
त्या काळातलं क्रिकेट आणि आजचं क्रिकेट जमिनअस्मानचा फरक पडलेला आहे. त्या काळातलं क्रिकेट ब्लॅकॲण्ड व्हाईट होतं. पाच पाच दिवसांच्या कसोटीचं होतं. क्रिकेटरला पैसा मिळायचा तो दिवसाच्या मजूरीप्रमाणे. क्रिकेटर तेव्हा सेलिब्रिटी…
Read More...
Read More...
ब्रॅडमनची आणि आफ्रिकन पंतप्रधानांची भेट त्यांच्या टीमला २० वर्षांसाठी बॅन करून गेली
सध्या भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल आंतराष्ट्रीय सेलिब्रिटींनी आवाज उठवला तर याला विरोध करण्यासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहली पासून इतर अनेक खेळाडूंनी #IndiaAgainstPropaganda हा ट्रेंड सुरु करून त्यांना विरोध केला. परदेशी लोकांनी…
Read More...
Read More...
या सोळा क्रिकेटर्सनी #IndiaAgainstPropaganda हे ट्विट केलेलं नाहीए
दिल्लीत नवीन कृषी कायद्याविरोधात मोठ आंदोलन सुरुय. शेतकऱ्यांच्या बाजुने आंतराष्ट्रीय सेलिब्रिंटींनी ट्वीट केल. यात ग्रेटासह पॉप गायिका रिहाना, अमेरिकेच्या उपाध्यक्षा हॅरिस यांची भाची लेखिका मीना हॅरिस यांनी ट्विट केल.
या सगळ्यांच्या…
Read More...
Read More...
या दोन खेळाडूंनी देशातील प्रश्नाला जगाच्या व्यासपीठावर वाचा फोडली…
१९६८ सालची मेक्सिको ऑलंपिक स्पर्धा, अमेरिकेने त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम टीम मैदानी खेळासाठी उतरवली होती. या टीमने सुद्धा त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत एकूण २८ ऑलंपिक मेडल्स जिंकले, जवळपास ८ वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवले.
या ऑलंपिक…
Read More...
Read More...
आणि अशा रीतीने जय शहा यांनी बीसीसीआयवर आपलं साम्राज्य स्थापन केलं.
जय अमित शहा. भारतातील सर्वात दोन नंबरच्या पॉवरफुल व्यक्तीचे एकुलते एक चिरंजीव. कधी आपल्या बिझनेस मध्ये एका वर्षात ५ कोटींचे ८०कोटी करणारे जादूगर म्हणून त्यांना ओळखलं जातं तर कधी भाजपच्या राजकारणाचा भावी चेहरा म्हणून म्हणून त्यांच्या कडे…
Read More...
Read More...