Browsing Category

फोर्थ अंपायर

IPL वगैरे नंतर आले, त्याच्याही आधी यांनी जगाला क्रिकेट मधून पैसे कमवायला शिकवलं

एक काळ होता जेव्हा क्रिकेटला आजच्या काळाइतकं महत्व आलेलं नव्हतं. त्यावेळी क्रिकेटला फक्त खेळ म्हणूनच बघितलं जायचं. तेव्हा क्रिकेटमध्ये इतका पैसाही नसायचा आणि लोकप्रियताही नसायची. केवळ आपल्याला क्रिकेटची आवड आहे, त्या खेळाबद्दल माहिती आहे…
Read More...

बायकोची छेड काढली म्हणून शाकीबने स्टेडियममध्येच एकाला धुतलं होत

बांग्लादेशाचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ढाका प्रीमियर लीगमध्ये त्यानं घातलेल्या राड्यामुळे तो चांगलाच गोत्यात सापडलाय.  शाकिबन एकाच मॅचमध्ये दोन वेळा  स्टंपवरच राग काढला आणि अंपायरशी हुज्जत घातली. ज्यामुळे…
Read More...

क्रिकेट सोडल्यानंतर आकाश चोप्राचं खरं करियर सुरु झालं….

क्रिकेट कॉमेंट्री करणाऱ्या लोकांचा आवाज आपल्याला अगदी परिचयाचा असतो. नुसत्या आवाजावरुन आपल्याला कळतं कि हा आवाज कुठल्या कॉमेंटेटरचा आहे. अगदी बोटावर मोजण्याइतक्या लोकांचा आवाज आपल्याला माहिती असतो त्यात रवी शास्त्री हे आघाडीवर असतात. कारण…
Read More...

इटलीला त्यांचा एकमेव युरो कप ‘ छापा-काटा’ करून मिळालेला आहे.

आजपासून 'युरो २०२०' स्पर्धेला सुरुवात होतेय . फुटबॉल वर्ल्डकपनंतर असलेली हि सर्वात मोठी टूर्नामेंट आहे ज्यामध्ये फक्त युरोपियन देश सहभागी होत असतात. आता तुम्ही म्हणाल कि, 'युरो २०२०' स्पर्धा २०२१ मध्ये कशी ? तर तुमच्या- आमच्यासारखचं या…
Read More...

भारद्वाजने पदार्पणातच हवा केली पण त्याच्या क्रिकेट करियरला एक ग्रहण लागलं

क्रिकेटला स्थापन व्हायला बराच काळ लागला असेल पण काही खेळाडू असे होते ज्यांनी पहिल्याच मॅचला आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, बॅटिंग-बॉलिंग पण टॉप, एकदम कडक....हा डायलॉग परफेक्ट फिट बसतो तो विजय भारद्वाज या भारतीय क्रिकेटपटूला. पहिल्याच सीरिजला…
Read More...

पोलिसांना घाबरून हर्शेल गिब्स भारतात खेळायलाच यायचा नाही…

हर्शेल गिब्ज हे नाव आपल्या ध्यानात राहतं ते त्याने मारलेल्या ६ सिक्सर्ससाठी. युवराज सिंग, रवी शास्त्री यांच्या ६ सिक्सर्सच्या यादीत त्याने स्थान मिळवलं. या ना त्या प्रकारे हर्शेल गिब्ज कायम चर्चेत असायचा. तो खेळायचाही जबरदस्त आणि क्रिकेट हा…
Read More...

भारतापेक्षा या प्लेयरची ऑस्ट्रेलियामध्ये जास्त हवा होती…

बातम्यांमध्ये म्हणा किंवा सोशल मीडियावर कायम झळकत असणारा एखादातरी क्रिकेटर असतोच म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही अशा कॅटेगिरीमधला खेळाडू. अशा खेळाडूंना कोणतंही काम द्या ते तडीस नेणार म्हणजे नेणार. बॅटिंग द्या बॅटिंगमध्ये झटपट रन बनवणार, बॉलिंग…
Read More...

वेस्ट इंडिजची क्रिकेट टीम एकदा कोल्हापुरात खेळायला आली होती..

रांगड्या दिलदार लोकांचं गाव म्हणजे कोल्हापूर. इथं शिवी हासडून बोललेलं देखील लाडाचं समजलं जातं. तांबड्या पांढऱ्या रस्याप्रमाणे तिखटजाळ बिनधास्तपणा कोल्हापूरकरांच्या रगात उतरलाय. छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या या करवीर नगरीत खेळ देखील…
Read More...

दोन दशकं उलटून गेली अजूनही सुनील जोशीचं रेकॉर्ड तोडणं कुठल्याही बॉलरला जमलेलं नाही.

भारताला एम एस के प्रसाद नंतर दुसरे निवड समिती अध्यक्ष मिळाले होते ते होते सुनील जोशी. बीसीसीआयने राष्ट्रीय निवड समितीची जबाबदारी माजी भारतीय स्पिनर सुनील जोशी याना निवडलं होतं. सुनील जोशींना ज्यावेळी निवाड्यात आलं त्यावेळी क्रिकेट पाहणाऱ्या…
Read More...

गांगुलीच्याही आधी ईडन गार्डनचा महाराजा म्हणून अंबर रॉय ओळखला जायचा.

५ ऑक्टोबर १९६९, न्यूझीलँडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तीन टेस्ट सामन्यांपैकी दुसरी मॅच नागपुरात खेळवली जात होती. न्यूझीलँडने पहिल्या डावात ३१९ धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात १५० धावांत ६ विकेट भारताने गमावल्या होत्या. आणि आता हि मॅच…
Read More...