Browsing Category
फोर्थ अंपायर
बिशनसिंग बेदींचा हट्ट नडला आणि भारतीय टीम पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाली
१९६५ आणि १९७१च्या लढाई नंतर खराब झालेले भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी एक क्रिकेट सिरीज खेळवली गेली. ती सिरीज होती गुडविल टूर. १८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर १९७८ मध्ये क्रिकेट परत सुरु झालं होतं. त्यावेळी भारताचे पंतप्रधान मोरारजी…
Read More...
Read More...
शांत संयमी राहुल द्रविड त्या दिवशी खरोखर भडकला होता..
विराट कोहलीने आज ट्विटर अकाऊंटवर राहुल द्रविडचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ म्हणजे क्रेडीट कार्डची जाहिरात असून त्यात राहुल द्रविडचा राग कसा आहे हे दाखवण्यात आले आहे. ट्रॅफिक जाममुळे राहुल द्रविडला त्याचा राग अनावर होतो आणि तो बाजूच्या…
Read More...
Read More...
पडीक असलेला बगीचा पुढे जाऊन क्रिकेटची पंढरी बनेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.
क्रिकेटची पंढरी समजलं जाणारं मैदान म्हणजे ईडन गार्डन.
हे मैदान भारतीयांच्या अगदी जवळचं आहे.
१९९६ सालचा विश्व् चषक सामना. भारतातल्या त्यावेळच्या सगळ्यात मोठ्या ईडन गार्डन मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका सेमीफायनल चालू होता. प्रेक्षकांनी…
Read More...
Read More...
त्यानंतर रवी शास्त्रींनी दारूच्या नशेत कधीच कमिटमेंट दिली नाही.
यांनी बॉलिवूड स्टारला डेट केलंय पण हे विराट कोहली नाही, यांनी एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारलेत पण हे युवराज सिंग नाही,
दारूचा नाद आहे पण केश्तो मुखर्जी नाही.....
एवढं सगळं पाहून ओळखू नसेल येत तर अवघड ए भावा, हे म्हणजे आपले प्ले…
Read More...
Read More...
जखमी खेळाडूला त्याच्या आईशी बोलता यावं म्हणून मुख्यमंत्री कार्यालयातली सगळी सूत्रे हलवली.
लेन पास्कोचा खतरनाक बाउन्सर संदीप पाटलांच्या कानावर बसला आणि त्यानंतर त्यांनी अजरामर शतक ठोकलं होतं.
१९८१ मधला सिडनीतला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना. ५०० धावांचा डोंगर ऑस्ट्रेलियाने उभा केला होता. संदीप पाटील ६५ धावांवर फलंदाजी…
Read More...
Read More...
सोबर्सच्या भीतीने वाडेकरांनी सुनील गावसकरला बाथरूममध्ये लपवलं होतं.
१९७०-७१ सालचा हा किस्सा. वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटी सामना. सुनील गावसकर यांचा पदार्पणाचा कसोटी सामना. त्यावेळी गावसकर १२ धावांवर फलंदाजी करत होते. गावसकरांनी एक साधा ड्राइव्ह मारला कट लागून तो चेंडू गॅरी सोबर्स कडे गेला आणि सोबर्सने तो…
Read More...
Read More...
लांब केसाच्या धोनीला बघून मुशर्रफ गांगुलीला म्हणाले, “इसे कहां से उठा के लाए हो..?”
वर्ष होतं २००५. भारत पाकिस्तान मैत्रीचं वारं वाहात होतं. वाजपेयींच्या काळात सुरु झालेला समझोत्याचा हा दौर नवे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी देखील पुढे चालवला होता. दोन्ही देशात बस सुविधा, रेल्वे व्यापार यातून शेजारच नातं घट्ट करायचा हा…
Read More...
Read More...
कधीकाळी तो मुंबईचा गॅंगस्टर होता, आज तो प्रसिद्ध धावपटू आहे…
आपल्याकडं सामाजिक चर्चा करत असताना सिनेमाचा जनसामान्यांवर होणारा परिणाम असा एक हॉट टॉपिक असतोय. पिक्चर पाहून लोकं कधी बिघडतात हे पटवून सांगितलं जातय. दूसरीकडे तमाशाने माणूस बिघडत नाही आणि किर्तनाने माणूस सुधारत नाही अस ठामपणे सांगितलं जातय.…
Read More...
Read More...
क्लास ऑफ ८९चे सगळे क्रिकेटर गाजले, फक्त एक जण सिनेमात गेला.
क्रिकेट मध्ये एका सालाला प्रचंड महत्व आहे, १९८९. तुम्ही विचाराल का? तर या वर्षात काही महान खेळाडूंनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सगळ्या जगाचा इतिहास बदलून टाकला. यात होता वंडर बॉय सचिन तेंडुलकर, स्विंगचा बादशहा वकार युनूस, स्फोटक…
Read More...
Read More...
पठाण असल्याचं सिद्ध करण्यापायी कंट्रोल सुटला आणि पाकिस्तानची वर्ल्ड कप मधून सुट्टी झाली
३० मार्च २०११, मोहाली चंदीगड
भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक महायुद्ध होणार होते. क्रिकेट वर्ल्ड कप.
अनेक वर्षांनी या दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध उभ्या ठाकल्या होत्या. संपूर्ण जगाचं लक्ष या मॅचकडे लागलं होतं. यंदाचा वर्ल्डकप आपलाच…
Read More...
Read More...