Browsing Category
सिंहासन
अनेक उचापती केल्या पण सुब्रम्हण्यम स्वामींच अर्थमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही
सुब्रमण्यम स्वामी यांना भारताच्या राजकारणात सगळे जण घाबरतात. कधी सोनिया गांधी यांना बारगर्ल तर कधी राहुल गांधी यांना बुध्धु म्हणणार तर कधी थेट अटलबिहारी वाजपेयी यांना आडव्या हाताखाली घेतात. त्यांची दुसरी ओळख म्हणजे जेष्ठ अर्थतज्ञ.…
Read More...
Read More...
पत्रकारांच आंदोलन झालं आणि दादांनी भारत पाकिस्तान मॅचची कॉमेंट्री मराठीत करायला लावली..
गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर आली होती. भारताचा कप्तान होता विजेता कपिल आणि पाक टीमचं नेतृत्व करत होता झहीर अब्बास. दोन्ही टीम तुल्यबळ होत्या. भारताकडे सुनील गावस्कर, रवी शास्त्री, अंशुमन गायकवाड, मदनलाल…
Read More...
Read More...
१९४७ साली एका यज्ञात तीन दोस्तांनी ठरवलं, “अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है “
सध्या वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून देशात रान पेटलेले आहे. नुकताच इथल्या स्थानिक न्यायालयाने पुरातत्व खात्याला सर्वेक्षणाची परवानगी दिली. असं म्हणतात की पुराण काळापासून येथे भगवान शंकराची स्वयंभू ज्योतिर्लिंग होतं. सतराव्या शतकात मुघल…
Read More...
Read More...
प्लाझ्मा संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात मिळून जातील..
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आजारावर असंख्य केसेस मध्ये यशस्वीपणे लागू झालेली एक उपचार पद्धती म्हणजे प्लाझ्मा थेरपी. प्लाझ्मा थेरपी बाबत लोकांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. हा लेख म्हणजे त्याबाबतचाच एक खुलासा आहे.
प्लाझ्मा म्हणजे…
Read More...
Read More...
‘वेटर होण्याची लायकी नाही’ ऐकलेल्या पोरानं ३० देशात हॉटेल्सचं साम्राज्य उभं केलं….
माणसाचा अपमान झाला की तो तीन गोष्टी करतो. एक तर नैराश्यग्रस्त होतो, दुसरी गोष्ट म्हणजे पेटून उठतो आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ग्रँड असं काही तरी करून दाखवतो. या दोन्हीत न बसणारे 'या कानानं ऐकतो आणि त्या कानानं सोडून देतो. पण यातील…
Read More...
Read More...
भारतातल्या प्रत्येक शाळेत आपली प्रतिज्ञा म्हटली जाते हे खुद्द लिहिणाऱ्याला सुद्धा ठाऊक नव्हते
भारत माझा देश आहे ,सारे भारतीय माझे बांधव आहे.....
हि प्रतिज्ञा आपण शाळेत असताना कित्येक वर्ष म्हणत होतो, महाविद्यालयात आल्यानंतर पाठयपुस्तकांमध्ये सुद्धा हि प्रतिज्ञा आहे. इतक्या वर्षांपासून हि प्रतिज्ञा आपण घोकत आलो पण हि प्रतिज्ञा नक्की…
Read More...
Read More...
राष्ट्रपतींसोबत वाद घालणाऱ्या तिला पृथ्वीराज चव्हाणांनी ऑस्करला जायला मदत केली…
लंचबॉक्स, गँग्ज ऑफ वासेपूर, मसान, गर्ल इन द येलो बूट्स, जल्लीकट्टू, पिरियड एन्ड ऑफ सेन्टेन्स, पगलेट या सिनेमांमध्ये काय साम्य आहे? तुम्ही म्हणाल सगळेच्या सगळे सिनेमे ऑफबीट आणि भारी आहेत. विशेष म्हणजे हे सगळे सिनेमे अतिशय कमी खर्चात पण…
Read More...
Read More...
गुजरातमधून तडीपार झालेले अमित शाह कुठे होते आणि नेमके काय करत होते ?
आज भारताच्या राजकारणात पंतप्रधान मोदीजींच्या खालोखाल ताकदवान व्यक्ती कोण असेल तर साहजिकच उत्तर येईल गृहमंत्री अमित शाह. पंतप्रधानांचा उजवा हात एवढीच त्यांची ओळख नाही तर भाजप आज देशभर पसरलाय आणि एका मागोमाग निवडणुका जिंकत सुटलाय त्याच्या…
Read More...
Read More...
पक्षासाठी निधी गोळा करताना सरदार पटेल म्हणाले, “गांधीजी महात्मा आहेत , मी नाही”
महात्मा गांधीजींच्या तुलनेत सरदार वल्लभभाई पटेल हे जास्त परखड आणि सुस्पष्ट बोलणारे होते. औद्योगिकीकरणाच्या वाढत्या जगात २०व्या शतकाच्या उत्तरार्धात अहमदाबाद मध्ये गिरण्यांबरोबरच गिरणी कामगारांची संख्यासुद्धा वाढली. लोकसंख्येत झपाट्याने वाढ…
Read More...
Read More...
अपमानित होऊन राजीनामा द्याव्या लागलेल्या निलंगेकरांना परराष्ट्रमंत्री होण्याची संधी आलेली..
ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत अस्थिर होतं. मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून तडकापडकी राजीनामा दिला तेव्हा देशभरात खळबळ उडाली होती. राजीव गांधींनी दादांना समजवायला अनेकांना मुंबईला पाठवलं…
Read More...
Read More...