Browsing Category

आपलं घरदार

राज्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांचा दर्जा यात नेमका काय फरक असतो ?

अलीकडेच राज्य सरकारने शिर्डी साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ जाहीर केले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.…
Read More...

पंतप्रधान बच्चनला भेटायला आल्या, पण संपात रखडलेल्या गिरणी कामगारांना नाही…

प्रत्येक सच्च्या मुंबईकराच्या आयुष्यात गिरणी कामगारांच्या संपाचं महत्त्वाचं स्थान आहे. मुंबईतल्या कित्येक घरांना या संपानं जखम दिलीये आणि कित्येक घरांना पुसता न येणारा ओरखडा.
Read More...

ससूननंतर जवळपास दीडशे वर्षांनी पुणेकरांना हक्काचं वैद्यकीय महाविद्यालय मिळणार आहे

पुण्याची एकेकाळची ओळख म्हणजे पेन्शनर लोकांचं शहर. पेशवाईची राजधानी असूनही शांत निवांत पुण्याच्या सीमा विस्तारलेल्या नव्हत्या. लोकसंख्या जास्त नव्हती. इंग्रजांनी इथं आपलं कॅम्प वसवलं. अनेक सुधारणा केल्या. गावाला शहर बनवण्याचा प्रयत्न केला.…
Read More...

साधेपणानं जगणाऱ्या प्रा. एनडी पाटलांना एकदा पाचशे रुपयांचं टेबलही प्रचंड महाग वाटलेलं…

सध्याच्या काळात राजकारण आणि साधेपणा हे दोन शब्द हातात हात घालून चालतील, हे चित्र अगदी अभावानंच दिसतं. पण आपल्या देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात डोकावून पाहिलं, तर कितीही मोठं पद किंवा जबाबदारी मिळाली तरी साधेपणामुळं…
Read More...

गोव्यात ममता दीदींनी जे करुन दाखवलं ते एवढ्या वर्षात राष्ट्रवादी आणि सेनेला का जमलं नाही ?

गोवा आणि पश्चिम बंगाल यांच्यामध्ये साधर्म्य ते काय ? समुद्र किनारा एक या टोकाला त्व दुसरा त्या टोकाला. त्यात आणि पश्चिम बंगाल प्रसिद्ध कशासाठी तर वाघांसाठी. याच राज्याची एक वाघीण गोवेकारांच्या शिकारीवर आली. बघता बघता तिने हाताचा प्रभाव…
Read More...

मागच्यावेळी सारखं यावेळेस ही मणिपुरात काँग्रेस गंडणार का ?

फेब्रुवारीत उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत होणारी निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा काय राहील, हे स्पष्ट करणारी असणार आहे. एका बाजूला पूर्णक्षमतेने आणि ताकदीने उभा असलेला भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाचे करिष्माई नेतृत्व, तर दुसर्‍या बाजूला…
Read More...

कार्यकर्त्यानं साधं पोस्टकार्ड धाडलं आणि मुख्यमंत्री विलासरावांनी सूत्रं हलवली…

मेळघाट. अभयारण्य, झाडं, प्राण्यांचा वावर यांनी नटलेला आदिवासी भाग. इथला निसर्ग जितका रम्य आहे, तितकंच इथलं जीवन भीषण. आजही तिथल्या अनेक भागांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. तिथं कोविडचा संसर्ग झाला होता, तेव्हा यंत्रणेची अक्षरश: तारांबळ उडाली.…
Read More...

४०० वरुन १०० आणि ५० जागा लढविण्याचा निर्णय घेणाऱ्या सेनेचं यूपीत उपद्रवमूल्य आहे तरी किती ?

उत्तर प्रदेशमध्ये २०२२ च्या विधानसभा निवडणूक शिवसेना लढणार. अशा बातम्या जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती वाचतो तेव्हा त्याला हमखास प्रश्न पडतो तो म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये मराठी वोट बँक नसताना सुद्धा शिवसेना तिथं आपले हातपाय पसरायचा प्रयत्न…
Read More...