Browsing Category
आपलं घरदार
अमरावतीमध्ये ध्येयवेड्या वनरक्षकाच्या जिद्दीने भारताला पहिलं बांबू उद्यान दिलंय
सध्या भारतामध्ये इथेनॉल निर्मितीला खूप प्राधान्य दिल जातंय. पेट्रोलमध्ये २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल ब्लेंडींगचं लक्ष केंद्र सरकारनं ठेवलं आहे. यासाठी सरकार आधी ऊसापासून इथेनॉल निर्मितीच्या मागं लागलं होतं आणि आता बांबूच्या. बांबूपासून…
Read More...
Read More...
सिंधुताई म्हणायच्या, “महाराष्ट्रात मोठं व्हायचं झालं तर मरावं लागतं”
महाराष्ट्रात मोठं व्हायचं झालं तर त्यासाठी मरावं लागतं...! हे वाक्य कुणा सामान्य माणसाचं नाही, तर जगण्याची आशा सोडलेल्या कित्येक जीवांना जगवणाऱ्या, घडवणाऱ्या माईंचं म्हणजेच ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचं आहे.
आज…
Read More...
Read More...
गांधींच्या सावलीप्रमाणे राहणाऱ्या डॉ.सुशीला नायर गांधींच्या मृत्युनंतर कुठे गेल्या?
गांधीसोबत अनेक फोटोंमध्ये झळकणाऱ्या डॉ. सुशीला नायर यांनी स्वतंत्र भारताच्या स्त्री चळवळीची पायाभरणी केली होती.
महात्मा गांधीचं नाव गुगलवर सर्च केलं की त्यांचे अनेक फोटो आपल्यासमोर येतात. या फोटोंमध्ये गांधीजींच्या बाजूला एक महिला मात्र…
Read More...
Read More...
अँबेसेडर सोडून BMW घेणारे पहिले पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी…
सध्या मार्केटमध्ये एकच चर्चा चालूय कि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मर्सिडीज मेबॅक घेतली. कोण म्हणतंय १२ कोटींची आहे तर कोण म्हणतय १२० कोटींची आहे. कोण म्हणतय तिरंगाच्या ब्रिगेडियर सूर्यप्रताप सिंग यांच्या बॉम्बप्रूफ कार पेक्षा भारी फिचर या कार…
Read More...
Read More...
मराठवाड्याची वेळ अमोश्या म्हणजे तुमच्या ३१st पेक्षा लै भारी असतंय बे
''तुमच्या थर्टी फर्स्ट पेक्षा भारी असतंय बे ते" जरवर्षी सम्याचा ठरलेला डायलॉग. थर्टी फर्स्टला भाऊचे कधीच प्लॅन नसणार पण कॅलेंडरात वेळ अमावस्या जवळ आलेली दिसली की भाऊ बॅग अडकवून निघालाच गावाकडं. बरं त्याची एकट्याचीच एवढी लगबग असती तर गोष्ट…
Read More...
Read More...
यशवंतरावांवर त्यांच्या माऊलीचा असलेला विश्वास पाहून वि.रा.शिंदे देखील भारावून गेले…
आपल संपुर्ण आयुष्य अस्पृश्यांचा उद्धारासाठी व समाजसेवेसाठी वाहणारे महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचा आज स्मृतिदिन. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपले कार्य तडीस नेले. लहानपणीची गरिबी, त्यात अनेक कौटुंबिक आपत्तींची भर, एवढं…
Read More...
Read More...
वैष्णोदेवीच्या घटनेप्रमाणेच महाराष्ट्रातही चेंगराचेंगरीची सर्वात भयंकर घटना घडली होती
नवीन वर्षाचची पहाटच एका दुर्घटनेने सुरु झाली ती म्हणजे, वैष्णो देवी मंदिर परिसरात झालेली चेंगराचेंगरीची घटना.
करोडो भाविकांचं श्रधास्थान असणाऱ्या वैष्णो देवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात १२ लोकांचा मृत्यू झाला तर १५ पेक्षा…
Read More...
Read More...
शंभुराजांची ही स्वारी यशस्वी झाली असती तर तेंव्हाच गोवा प्रांत महाराष्ट्रात आला असता
छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी, बुद्धीमान, उत्तम सेनानी चारित्र्य संपन्न, उत्तम प्रशासक व प्रतिभावंत लेखक होते. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा जगाच्या इतिहासात आजही प्रेरणादायी आहे.
शंभुराजांनी बालपणापासूनच…
Read More...
Read More...
वर्षा बंगल्याचा कायापालट झाला, ज्याचं श्रेय बॅरिस्टर अंतुलेंना जातं
वर्षा बंगला, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान. राज्यात नवे मुख्यमंत्री निवडून आले की, ते वर्षावर कधी शिफ्ट होणार यांच्या चर्चा हमखास रंगतात. खरंतर या बंगल्याचं नाव काही सुरुवातीपासूनच वर्ष नव्हतं. इंग्रजांच्या कळतंय…
Read More...
Read More...
बीड रेल्वे स्टेशनला ‘या’ तरुण नेत्याचं नाव देण्याची मागणी का होतेय ?
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील अनेक वर्ष मोठा मुद्दा बनला होता. गेले भिजत घातलेला मार्गी लागला आहे. बीड जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाची स्वप्न पूर्ती झालेली आहे. " कोण आली रे कोण आली...बीड जिल्ह्याची…
Read More...
Read More...