Browsing Category

आपलं घरदार

किर्लोस्करवाडी खऱ्या अर्थानं भारताची मेक इन इंडिया होती.

शेतकऱ्यांची तिसरी पिढी. सहकारातून शिकली. साहेब झाली. काही पुण्या मुंबईला गेली. तर काही गावात राहिली. तिथच साहेब झाली. गावात असणाऱ्या MNC कंपनीत गलेलठ्ठ पगारावर काम करू लागली. आईबाप आणि शेतीचं जमवत आपल्याच मातीत राहून मोठ्या हूद्यावर गेली.…
Read More...

विनोद सोडा, अत्रेंच्या या 7 गोष्टी पहा मग समजेल आचार्य अत्रे किती ग्रेट होते..

बाळासाहेब आपल्या मुलाखतीत सांगतात अत्र्यांसोबत असणारा वाद कधीच संपला. अत्र्यांच नाव निघतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उभा राहते. ते भूतकाळात रमतात आणि अत्रे ठाकरे वादाची गोष्ट सांगू लागतात. ते सांगतात, अत्रेंनी लिहलं होतं…
Read More...

शिवाजी राजांचा तिसरा डोळा !!!!

स्वराज्याचा कान, नाक, डोळे कोण होते ? असं कोणी विचारलं तर, स्वराज्याचा एक एक मावळा हे उत्तर कोणत्याही मराठी माणसाच्या मुखातून सहज येईल. या मावळ्यांच्या साथीनेच शिवाजी महाराज आजच्या दिवशी छत्रपती झाले.  आजचा दिवस म्हणजे स्वराज्याचा…
Read More...

नेमकं कशासाठी, शरद जोशींनी देशातील एकमेव सीतेच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराची जबाबदारी घेतली होती.

मंदिर वहीं बनाऐंगे चा नारा भारतीय जनता पक्षाने आपल्या २०१४ च्या जाहिरनाम्यात देखील दिला होता. रामाचं मंदिर बांधणं सध्याचा सर्वात मोठ्ठा राजकिय प्रश्न असावा. असो, पण तुम्हाला माहित आहे का भारतात सीतेचं देखील मंदिर आहे. तस रामाच्या मंदिरात…
Read More...

बीडच्या काकू

केशरकाकू क्षीरसागर बीडच्या राजकारणात चमत्कार होत्या. ज्याकाळात बायकांना घराबाहेर कसं पडायचं हा प्रश्न होता त्याकाळात काकू विधानसभेवर निवडून गेल्या. मूळच्या कर्नाटकच्या विजापूरमध्ये माहेर असणाऱ्या केशरकाकू सोनाजीराव क्षीरसागर…
Read More...

कलरफुल माणसाची कलरफुल गोष्ट – “वसंतराव साठे”.

आज आपण जेव्हा घरामध्ये LCD आणि LED बाबत चर्चा करत असतो तेव्हा आपणाला हे पटणं देखील अवघड होवून जाईल की भारतात रंगीत टिव्ही आणण्यासाठी एक मराठी नेता रात्रदिवस राबत होता. माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कारभार पाहत हा व्यक्ती विरोध करणाऱ्या संघ,…
Read More...

औरंगाबादच्या घटनेला नेमकं जबाबदार कोण…?

गेले ४-५ दिवस औरंगाबाद शहर धुसमसतय. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. धार्मिक दंगल उसळून लोकांच्या जीविताचं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. यामुळे प्राचीन ,औद्योगिक,ऐतिहासिक या बरोबरच चळवळीचं प्रमुख शहर…
Read More...

“आई” : सयाजी शिंदे.

आई ९७ वर्षं जगली. प्रत्येक क्षण मनापासून जगली. जग बदललं म्हणून कधी तक्रार केली नाही. खरतर तिच्या डोळ्यासमोर किती गोष्टी बदलत गेल्या. पिढ्या बदलत गेल्या. माणसांचे कपडे बदलत गेले. राहणीमान बदलत गेलं. पण आई तिच्या मनाप्रमाणे जगली. ती तिच्या…
Read More...

महाराष्ट्रासाठी प्राण अर्पण करणारा पहिला “हुतात्मा”

१५ जानेवारी १९५६- भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विदर्भासह महाराष्ट्र, मुंबईला केंद्राशासित प्रदेश आणि कच्छ-सौराष्ट्रासह गुजरात राज्याच्या निर्मितीची घोषणा आकाशवाणीवरून केली. नेहरूंच्या या घोषणेनंतर संतप्त जनता…
Read More...

अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांवर खूनी हल्ला झाला होता.

यशवंतराव चव्हाण हे अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभ्य राजकारणाचा पाया रचणार व्यक्तीमत्व म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिल जातं. मात्र अशाच शांत, संयमी यशवंतरावांवर खूनी हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हल्ल्याला…
Read More...