Browsing Category

आपलं घरदार

विलासराव देशमुखांचे ते तीन किस्से…!

साल २००७, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. याच वर्षी लातूर जिल्ह्याची स्थापना होवून २५ वर्ष झाली होती. लातूर जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विलासरावांनी भव्य कार्यक्रम ठेवला होता. लाखभर लोकांचा समुह होता. आणि कार्यक्रमाचे प्रमुख…
Read More...

सांगलीत उष्णतेची लाट : “शिवसुर्यजाळ” तेजीत…

चलो सांगली ! चलो सांगली !! चलो सांगली !!! सांगलीला येण्याचे आदेश धारकऱ्यांना पोहच झाल्यानंतर सांगलीच्या वातावरणातं आत्ता चांगलाच रंग भरण्यास सुरवात झाली आहे. दिनांक २८ तारखेला भिडे गुरूजींच्या संभाव्य अटकेच्या विरोधात सांगलीत मोर्चाचे…
Read More...

आठवणी पतंगरावांच्या

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री  २६ ऑक्टोबर २०१७ वेळ सकाळी आठची.माझा मोबाईल वाजला. नंबर अनोळखी होता. मी फोन उचलला,"हॅलो... "अरे,संपत मी बोलतोय.तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुला आशीर्वाद आहेत. खूप अभ्यास कर. गावाकडं आल्यावर…
Read More...

स्वयपांक करत असताना समजल आपल्याला पद्मश्री मिळाला आहे !!!

त्या नेहमीप्रमाणे ऑफिसचं काम संपवून घरी आल्या. घरी चहापाणी केलं, साफसफाई केली आणि स्वयंपाक करणार तोच त्यांना फोन आला. पलीकडून सांगितलं गेलं,  तुम्हाला पद्मश्री मिळाला आहे !!!  त्यांनी गडबडीनं टिव्ही चालू केला, तेव्हा समजल शासनानं त्यांचा…
Read More...