Browsing Category
आपलं घरदार
शेतकऱ्यांच्या ज्वारीला भाव मिळावा म्हणून या नेत्यांनी शिखर बँकेला देखील झुकवलं होतं
महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कुणी शेतकऱ्यांचा नेता होता तर ते म्हणजे... दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक !
लोकशाही व्यवस्थेच्या केंद्रस्थानी हा शेतकरीच असावा असं त्यांना मनोमन वाटत असे. "कारखानदार जसा कारखान्यातील माल मेहनताना,…
Read More...
Read More...
पुण्याचं फॉरेन म्हणवलं जाणारं बालेवाडी हाय स्ट्रीट हे अचानक उभं राहिलं नाही…
बालेवाडी हाय स्ट्रीट. पुण्याच्या सबर्ब मध्ये वसलेलं छोट फॉरेन. मोठमोठाल्या स्कायस्क्रॅपर बिल्डिंग्ज, मोठमोठे ब्रान्डेड शॉप, रेस्टॉरंट, हायफाय आयटीकंपनीज बघून काही न करताच आपल्याला देखील जग जिंकल्यासारख वाटत. पुण्यासारख्या परंपरागत…
Read More...
Read More...
सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करु नये असा सल्ला शंकररावांनी इंदिरा गांधींना दिला…
शंकरराव चव्हाणांची इंदिरा गांधींप्रती किती निष्ठा होती हे त्यांच्या आजवरच्या प्रवासातून दिसतं. याचमुळे त्यांच्यावर बऱ्याचदा टीका ही झाली होती. पण प्रसंगी शंकरराव इंदिरा गांधींना सुद्धा सल्ला द्यायला मागे पुढे पाहायचे नाहीत.
ऑपरेशन…
Read More...
Read More...
हवाई कंपन्यात मराठी तरुणी हवाई सुंदरी दिसतायत त्याचे श्रेय जातं सेनेच्या लोकाधिकार समितीला
भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची शपथ घेऊन शिवसेनेची स्थापना झाली आहे. सुरुवातीच्या काळात मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा मर्यादित होती. सेनेच्या सुरुवातीच्या मसुद्यात त्याच प्रतिबिंब दिसत.…
Read More...
Read More...
कुस्तीच्या प्रेमापायी कोल्हापूरचा वाघ बिना पासपोर्ट पाकिस्तानात घुसला होता
कोल्हापूर म्हणजे मल्लांची नगरी. देश परदेशातून इथं कसलेले मल्ल येतात फक्त आणि फक्त कुस्तीसाठी. अशाच या मातीत नावाजलेले मल्ल होऊन गेले.
अशाच कुस्तीप्रेमापायी बिना पासपोर्ट पाकिस्तान गाठणाऱ्या मल्लाची गोष्ट...
आखाड्यात असताना करारी मल्ल…
Read More...
Read More...
‘पंजाब का बुलावा है, महाराष्ट्र आज आया है’ अशा घोषणांनी शरद जोशींचं स्वागत करण्यात आलं…
२७ सप्टेंबर २०२० ते १९ नोव्हेंबर २०२१.
हा मोठा प्रवास होता कृषी कायदे रद्द होण्याचा. या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेकडो संघटनांनी, लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या टिकरी, गाझीपूर आणि सिंघू बॉर्डरवर नोव्हेंबरपासून ठिय्या मारला होता.…
Read More...
Read More...
गोपीनाथ मुंडे यांचे ऋण सातारकर कधीही विसरू शकत नाहीत
उदयन महाराज म्हणजे राज्याच्या राजकारणाला न उमगलेलं कोडं. त्यांची कार्यशैली काहीजणांना पटत नाही. त्यांचा फटकळ आणि स्पष्टवक्तेपणा काहीजणांना बोचरा वाटतो. पण त्यांचे शत्रू देखील मान्य करतील की उदयनराजे मनाने दिलदार आहेत.
उदयनराजेंनी पक्ष…
Read More...
Read More...
ब्रिटिशांची झोप उडवणाऱ्या आदिवासी योद्धा भीमा नायकाचा पराक्रम आजही खान्देशात प्रचलित आहे….
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, जीवाला मोठं न मानता देशाच्या स्वातंत्र्याला मोठं मानलं आणि ब्रिटिशांच्या गुलामीच्या बेडीतून भारत मातेला मोकळं केलं. याच रणसंग्रामात अनेक आदिवासी योध्यानी देखील…
Read More...
Read More...
सावरकरांनी घेतलेलं त्याला इच्छामरण नाही, तर प्रायोपवेशन म्हणतात
इच्छा मरण हा विषय काही नवा नाही. यावर अनेकदा चर्चा झाली आहे. आजही इच्छामरण घेता येऊ शकते असे म्हटले, तर कदाचित कुणाला खरं वाटणार नाही. त्यासाठी आता सुसाईड मशीन सुद्धा बाजारात आल्यात.
स्वित्झर्लंडने या सुसाईड मशीनला कायदेशीर मान्यता दिली…
Read More...
Read More...
मंत्री झालो नाही याचं दुःख नाही कारण कारखान्याच्या चेअरमनकडे मंत्र्यापेक्षा जास्त पॉवर असते
नेतृत्व काँग्रेस पक्षाचं आणि वाटचाल समाजवादी विचारसरणीची अशा भिन्न विचारसरणीचा मिलाफ म्हणजे सा. रे. पाटील. वयाची नव्वदी पार करूनही काँग्रेसचा हा शेलार मामा पक्षाची खिंड लढवत राहिला. समाजवाद्यांचा कोसळणारा डोलारा सांभाळण्यासाठी त्यांचा…
Read More...
Read More...