Browsing Category
आपलं घरदार
गडचिरोलीतील कुपोषणाची समस्या जगासमोर आली ती अभय बंग यांच्या ‘कोवळी पानगळ’ मुळे..
देशात सध्या कोरोनाने थैमान घातलयं. या साथीच्या आजाराने आतापर्यंत अनेकांचे जीव घेतलेत. त्यामुळे या विषाणूने सगळ्यांचंच लक्ष वेढलंय पण या दरम्यान बाकीच्या महत्वाच्या आजारांकडे दुर्लक्ष होतंय हे देखील तितकंच खरंय. त्यातलंच एक महत्वाचं कारण…
Read More...
Read More...
मुंडेंच हेलिकॉप्टर भरकटलं होत, पोलीस शिपायाच्या गाडीवर बसून चंद्रपूरला पोहचले
भारताच्या राजकीय इतिहासात विमान दुर्घटना, हेलिकॉप्टर दुर्घटना यांचा काळा संदर्भ आहे. बरेच मोठे नेते, राजकीय व्यक्ती अशा बऱ्याच लोकांचा एअर क्रॅश मध्ये मृत्यू झाला आहे. अशा अपघातातून बरेच नेते बचावले हि आहेत.
यामध्ये एक होते भाजपचे नेते…
Read More...
Read More...
भारताचा राजकीय इतिहास पाहता हवाई अपघातात बऱ्याच मोठ्या नेत्यांचा मृत्यू झालाय
भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर…
Read More...
Read More...
बांग्लादेशाची निर्मिती भारताच्या किलर्स स्क्वॉड्रनमुळे झाली.
बांग्लादेशच्या निर्मितीस निमित्त ठरलेल्या १९७१ च्या भारत-पाक युद्धाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसून कराची बंदरावर चढवलेला हल्ला पाकिस्तानच्या वर्मीचा घाव ठरलाय. आज ही तो दुखऱ्या…
Read More...
Read More...
नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या समता परिषदेमुळेच भुजबळ राष्ट्रीय पातळीवर पोहचू शकले
दिनांक १ नोव्हेंबर १९९२......
याच दिवशी छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची स्थापना करण्यात आली. याच समता परिषदेमुळे भुजबळ राष्ट्रीय स्तरावरचे नेते झाले.
या समता परिषदेचा पहिला मेळावा ६ जून १९९३ साली जालना इथं पार पडला. या…
Read More...
Read More...
कधीही चर्चेत न आलेले कै. बिंदुमाधव ठाकरे हे निहार अंकिताच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार याच्यासोबत होणार आहे. बातमी प्रकाशित झाली तेच बिंदूमाधव…
Read More...
Read More...
उद्या जर OBC आरक्षण रखडलंच तर त्याचा फटका महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांना बसणार ?
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी सर्व पक्षांची एकमुखी मागणी होती. परंतु या मुद्दय़ावर निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, याची जाणीव झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य…
Read More...
Read More...
खुदिराम बोस यांच्यानंतर अवघ्या 20 वर्षाच्या क्रांतिकारी मुलाला फाशी देण्यात आली होती…
वयाच्या 19 व्या वर्षी देशासाठी फासावर लटकणारे खुदीराम बोस यांचे नाव तुमच्या मनात नक्कीच असेल. आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या नायकाबद्दल बोलणार आहोत तो खुदीराम बोसच्या सुमारे 1 वर्ष 3 महिने आधी या जगात आला आणि बोस यांनी जगाचा निरोप घेतल्याच्या…
Read More...
Read More...
सातारा जिल्हा बँकेचं अध्यक्षपद शिवेंद्रराजेंना न देण्याचं उत्तर सोपंय..!
शिवेंद्रराजेंना अध्यक्षपद मिळालं नाही याच काही विशेष नाही. खरा गेम तर आता सुरु झालाय.
Read More...
Read More...
बाबासाहेब आंबेडकरांवर दगडफेक झाली, ते रक्तबंबाळ झाले पण मागे हटले नाहीत.
बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला इथं धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी म्हणजे १३ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
धर्मांतरासाठी १९३५ ते १९५६ हा कालखंड आंबेडकरांसाठी काही सोप्पा नव्हता. प्रचंड संयम,…
Read More...
Read More...