Browsing Category
आपलं घरदार
गुजरातच्या राजधानीचं डिजाईन सुद्धा एका मराठी भिडूच्या सुपीक डोक्यातून आलंय
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे मुंबईच्या दौऱ्यावर आलेत. पटेल यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. ते म्हणतायत,
गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी होण्याची कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी देशाची…
Read More...
Read More...
भारतीयांचा अपमान केला म्हणून अंतुलेंनी इंग्लडचा पंतप्रधान चर्चिलला खुर्ची फेकून हाणली होती.
५० च्या दशकात कोकणातला एक तरुण लंडन मध्ये बॅरिस्टर व्हायला गेला होता. तिथं शिकत असताना एका कार्यक्रमात चर्चिलचं भाषण सुरू होतं. भाषणात चर्चिल भारतीयांना ब्लडी इंडियन्स म्हंटला.
त्यावेळी हा तरुण रागाने ऊठला आणि त्याने स्वतःची खुर्ची…
Read More...
Read More...
राजकारणी लोकांच्या नादी न लागता स्वतः भाजीपाला विकून भव्य हॉस्पिटल उभारलं…
बंगालमध्ये १९४३ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला होता. याच काळात एका चिमुरडीने डोळे उघडले. दुष्काळासारख्या संकटात ती मोठी झाली. तिचं लग्न झालं तेव्हा ती अवघ्या १२ वर्षांची असावी. लग्नानंतर ती…
Read More...
Read More...
नागपूर करारामधल्या अटी पाळल्या जात नाहीत म्हणून तर वेगळ्या विदर्भाची मागणी पुनःपुन्हा होते
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मागच्या काही दशकांपासून सुरूच आहे. या संदर्भात महाराष्ट्र सोडून वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने काही पाऊल उचलले आहे किंवा करण्याचा प्रस्ताव आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
यावर…
Read More...
Read More...
राजघराण्याचा विरोध डावलून शाहू महाराजांनी आपल्या सूनबाईंना शिकवलं होतं
लोकोत्तर कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पुष्कळदा असे दिसते की त्याच्या चरित्रातले व्यक्तिगत असे संदर्भही त्यांच्या कार्याच्या संदर्भात बोलके ठरतात, महत्त्वाचे ठरतात आणि मौलिक ही ठरतात.
राजर्षी शाहू छत्रपतींच्या बाबतीत ही गोष्ट…
Read More...
Read More...
बॉम्बे कॅसल होता म्हणून सिद्दींपासून आपली मुंबई वाचली
जर १६८९ मध्ये आफ्रिकन सिद्दी याकूतने मुंबई जिंकली असती तर आज जशी दिसते तशी मुंबई दिसली नसती. जर ब्रिटीशांनी आपला खजिना मुघल बादशाहा औरंगजेबाजवळ रिता केला नसता तर मुंबई आज जशी दिसते तशी दिसलीच नसती.
आणि महत्वाचं म्हणजे बॉम्बे कॅसल नसता तर…
Read More...
Read More...
ना मुंबईत, ना नागपुरात विधी मंडळाचं पहिलं अधिवेशन झालं होतं पुण्यात
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीच्या सत्तेनंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा नागपुरात हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं . यावरून सत्ताधाऱ्यांनी यावरून मागच्या सरकारला चांगलेच डिवचले होते.…
Read More...
Read More...
अमिताभ बच्चनने स्वतःला वाचवण्यासाठी व्ही. पी. सिंगांचं अर्थमंत्रीपद घालवलं होतं
आज व्हि. पी. सिंग यांचा स्मृतिदिन.
विश्वनाथ प्रताप सिंग हे अद्भूत व्यक्तिमत्व असलेले राजकीय नेते होते. पण व्ही. पी. सिंगांची ओळख आहे ती काँग्रेस मध्येच राहून राजीव गांधींवर त्यांनी बोफर्स भ्रष्टाचाराचे आरोप केले होते म्हणून. त्यानंतर…
Read More...
Read More...
दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडवायला एक तरणाबांड शिपाई एकटा गेला होता…
२६/११ चा हल्ला हा भारतीय नागरिकांसाठी एक दुःखद जखम मानली जाते. या हल्ल्यात अनेक शूरवीर ऑफिसर शहीद झाले; पण आपल्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी जीव धोक्यात घालून कित्येकांचे प्राण वाचवले. याच हल्ल्यात एक तरणाबांड सैनिक होता, ज्यानं आपल्या…
Read More...
Read More...