Browsing Category
आपलं घरदार
पुण्यातल्या बुधवार पेठेच्याही आधी ‘बावन्नखणी’ चाळ बदनाम होती.
लखनऊ मध्ये जसं मुजरा अजूनही जिवंत आहे, तशी पुण्यात बावनखणी का जिवंत नाही? बावन्नखणी पुण्यात कधीपासून मुकी झाली ? असाच काहीसा प्रश्न सोशल मिडियावर वाचण्यात आला आणि हे बावन्नखणी काय आहे हे जरा विस्ताराने समजून घ्यावं म्हणलं...
तर हि…
Read More...
Read More...
भाजप सोडल्याचं दुःख नव्हतं पण मुंडेंना सोडल्याचं दुःख होतं
महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही अजातशत्रू नेते होते त्यात गोपीनाथ मुंडे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. मराठवाड्याच्या एका सामान्य शेतमजूर कुटूंबात जन्माला आलेले गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. फक्त…
Read More...
Read More...
शिवसेनेने तेव्हाही युती मोडून शेकापबरोबर भगवा फडकवायचा निर्धार केला होता
सत्ता येण्याची पुसटशी चाहुलही लागली नव्हती तेव्हा शिवसेना ही एक अभेद्य संघटना होती. त्या संघटनेची शिस्तही बुलंद होती. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेस अभूतपूर्व यश मिळवून सत्तेच्या जवळ जाऊन ही संघटना पोहोचली. तिथेच सत्ता व पदासाठी…
Read More...
Read More...
मनेका गांधींनी रुसून नवीन पक्ष काढलेला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुद्धा त्यात सामील होणार होते
'वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा' अशा उक्तीला सार्थ ठरवणारे एक मुख्यमंत्री महाराष्ट्र्राला लाभले होते....बाबासाहेब भोसले. विनोदवीर अशी ओळख असणारे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री पद गेल्यावर मनेका गांधींच्या पक्षात जाणार होते. त्याचाच हा…
Read More...
Read More...
छत्रपती शंभुराजे संस्कृत पंडित होते ‘बुधभूषण’ हा त्याचा पुरावा…
आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचा असा इतिहास जाणून घेणार आहोत जे त्यांच्या पराक्रमी जीवनाची दुसरी बाजू दाखवतो.
छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी तर होतेच तसेच ते बुद्धिमान, उत्तम सेनानी, चारित्र्यसंपन्न, उत्तम प्रशासक आणि प्रतिभावंत…
Read More...
Read More...
नारायण राणेंपाठोपाठ रामदास कदम ही काँग्रेस मध्ये जाणार होते.
दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचे रामदास कदम खूपच चर्चेत आलेत. चर्चेत येण्यासारखा विषय केला व्यक्ती चर्चेत येतो. चर्चा अशी आहे कि, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदास कदमांना शिवसेनेतून नारळ दिला जाणार आहे.
पण आज ज्या रामदास कदमांना…
Read More...
Read More...
मुंबईत स्वातंत्र्यदेवतेप्रमाणे इंदिरा गांधींचा भव्य पुतळा उभारायचं ठरत होतं
न्यूयॉर्कमधला स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा म्हणजे अमेरिकेची जगभरात असलेली ओळख. दरवर्षी लाखो पर्यटक या भव्य पुतळ्याला भेट देत असतात. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वरून प्रेरणा घेऊन जगभरात अनेक पुतळे उभे राहिले आहेत.
भारतात देखील गुजरातमधला सरदार…
Read More...
Read More...
एकेकाळच्या दोन कट्टर शिवसैनिकांना नारळ देणार असल्याची चर्चा का होतेय ?
शिवसेनेत पक्ष शिस्तीला प्रचंड महत्त्व आहे. पक्ष शिस्त मोडणाऱ्या किंवा पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्या व्यक्तीला नेतृत्वाबरोबरच शिवसैनिकांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. रामदास कदम हे त्यातील ताजं उदाहरण…
Read More...
Read More...
ईद-ए-मिलाद भारतात साजरा होतो पण काही मुस्लिम देशात होत नाही. का?
ईद मिलाद-उन-नबी म्हणजेचं ईद- ए-मिलाद हा दिवस मोहम्मद पैगंबर यांचा जन्म आणि मृत्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. हो, आता याबाबतही काही . पण हा दिवस रबी-उल-अव्वल महिन्यात साजरा केला जातो, जो इस्लामिक कॅलेंडरमधला तिसरा महिना आहे.
हा दिवस…
Read More...
Read More...
शेषन यांचा निवडणूक आयुक्त म्हणून दरारा सुरु झाला याचे श्रेय सुब्रमण्यम स्वामींना जातं…
भारतीय राजकारण्यांना सर्वात जास्त दहशत कोणाची होती असं विचारलं तर एकच उत्तर समोर येईल. ते होते टी एन शेषन.
टी एन शेषन एक आयएएस अधिकारी होते. कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून त्याची कारकीर्द गाजली होती. पण ते संपूर्ण जगात ओळखले गेले निवडणूक आयुक्त…
Read More...
Read More...