Browsing Category
आपलं घरदार
डॉ. कलाम आले न् वैतागवाडीचा वैताग कायमचा गेला….
गोष्ट आहे 15 ऑक्टोंबर 2005 मधील. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस होता. मात्र कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये न पडता ते रमले होते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वैतागवाडीमध्ये. हा सगळा आदिवासी पाडा. त्यावेळी इन-मिन 350 लोकवस्तीच…
Read More...
Read More...
भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मात्याला आत्महत्या करावी लागली होती.
१९ जून १९८१. दुपारची वेळ. कलकत्ता येथील सदर्न अव्हेन्यू मधील एका बिल्डींग. तिथल्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये फॅनला लटकणारा एक ५० वर्षाच्या व्यक्तीचा देह सापडला. जवळच चिठ्ठी लिहून ठेवलेली होती,
"I can't wait everyday for a heart attack…
Read More...
Read More...
पोरं १८ व्या वर्षी कॉलेजला जातात त्या वयात पतंगरावांनी विद्यापीठ काढलं
भारती विद्यापीठ आणि पतंगराव कदम यांच्याबद्दल बरीच टोकाची मतं असतील. म्हणजे संस्थेत डोनेशन भरून ॲडमिशन होतं असं म्हणणारे असतील किंवा आवश्यक त्या दर्जाचं शिक्षण मिळत नाहीत म्हणून आरोप करणारे असतील. दूसरीकडं पतंगराव कदम म्हणजे राजकारण ते ही…
Read More...
Read More...
बाकीचे चर्चा करत राहिले, कोल्हापूरकरांनी सियाचीनमध्ये जवानांसाठी हॉस्पिटल उभारलं
गोष्ट आहे १९९९ सालची. भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी अमन की आशाच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानने दगलबाजी केली आणि काश्मीरमध्ये कारगिल हद्दीत घुसखोरी करून युद्ध पेटवले. हा हल्ला आपल्या साठी अनपेक्षित होता.
पण भारतीय सेनादलाने…
Read More...
Read More...
मुंबईच्या चाळीत स्वप्न बघत मोठ्या झालेल्या माणसाने जगातील सर्वात उंच हॉटेल बांधलं
मुंबईमध्ये वरळी मधली एक सर्वसामान्य चाळ. विचार करायला देखील वेळ नसणाऱ्या मिडलक्लास चाकरमानी लोकांच जग. गल्लीतली एखादी क्रिकेट मॅच, दिवाळी गणपती एकत्र साजरे करणे, दही हंडीचा जल्लोष अशा छोट्या छोट्या गोष्टीत भरमसाठ आनंद गोळा करायचा इतपत…
Read More...
Read More...
रँडच्या जाचाला वैतागून टिळकांनी पुण्यात वेगळं प्लेग हॉस्पिटल सुरु केलं होतं.
सध्या पुण्यातल्या कोरोनाच्या महामारीने राज्यातील मुंबई व इतर शहरांना मागे टाकलं आहे. अजूनही हा रोग ठोस उपाय न सापडल्यामुळे नियंत्रणात येऊ शकलेला नाही. सरकारी व वैद्यकीय यंत्रणा यांना रोजच्या लढाईला सामोरे जावे लागत आहे.
असेच महाभयंकर संकट…
Read More...
Read More...
मारामारीचं निमित्त झालं आणि सातारच्या छत्रपती घराण्याची राजकारणात एन्ट्री झाली.
सातारच राजकारण छत्रपती घराण्याभोवती फिरत. इथे फाईट कोणाच्यात असली तर ती उदयन महाराज आणि शिवेंद्रराजे या दोघा भावांच्या कार्यकर्त्यांमध्येच असते. दोन्ही बाजू तुल्यबळ. मागच्या वर्षी दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पण उदयन महाराजांचा…
Read More...
Read More...
अत्रे होते म्हणूनच जॉर्ज सारखा नवखा माणूस स.का. पाटलांना हरवू शकला
गोष्ट १९६७ सालची. देशातल्या चौथ्या लोकसभा निवडणुकीची. मुंबईत ज्यांना हरवणं शक्य नाही अशी ओळख असणारे स.का. पाटील. सलग तीन वेळा निवडुन आले होते. त्यांना निवडणुकीत हरवणं हे कोणालाही अशक्य वाटत होतं. आणि याच निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध जाॅर्ज…
Read More...
Read More...
या विजयानंतर शिवरायांच्या साम्राज्याची सीमा दक्षिणेच्या सागरतटापर्यंत पोहचली.
स्वराज्याचा विस्तार दक्षिणेत करायचा हे स्वप्न महाराजांनी पूर्वी पासून पाहिलेलं होत. महाराजांचे पिताजी शहाजी महाराज यांची बंगळूरला जहागीर होती. शिवरायांनी बालपणीचा काही काळ तिथे घालवला होता. महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी ही जहागीर सांभाळत…
Read More...
Read More...
ताई तेलीणीने पेशव्यांना हाणला सोटा : किल्ले वासोट्याची कहाणी
सातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक अजिंक्य किल्ला म्हणजे वासोटा. कोयना नदीच्या खोऱ्यात निबिड जंगलात असलेला हा किल्ला इतका दुर्गम आहे की शिवकाळात याचा वापर कैद्यांना ठेवायचा तुरुंग म्हणून केला जाई.
पूर्वेला घनदाट अरण्य आणि…
Read More...
Read More...