Browsing Category

आपलं घरदार

रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले, मावळे मरणाला भिणारे नाहीत. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला

मराठा स्वराज्यासाठी प्राण वेचणाऱ्या योध्यांचा इतिहास तसा बऱ्यापैकी सर्वज्ञात असतोच. पण या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांपैकी काही शूरांचा इतिहास आजही ज्ञात नाही. यातलेच एक रामजी पांगेरा म्हणजे बऱ्यापैकी अंधारात असणारं हे…
Read More...

हातमागावर तयार होणाऱ्या अस्सल बनारसी साड्यांना ग्लोबल मार्केट मिळवून दिलं…

साड्या म्हणजे बायकांच्या उत्साहाला उधाण असतं. सणावाराला लागणारे सेल आणि तिथं उसळलेली महिलांची गर्दी यावरून अंदाज तर लागतोच. पण उत्तर प्रदेश मधल्या एका दुकानदाराने विक्रीला काढलेल्या बनारसी साड्या तो भिडू थेट अमेझॉनद्वारे विकतोय. अगोदर फक्त…
Read More...

महाराष्ट्रात साखर उद्योगाची पहिली मुहूर्तमेढ या सासवडच्या भूमिपुत्राने घातली…

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि प्रगतीत साखर कारख्यांनांचा मोठा वाटा आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सर्वाधिक १९५ साखर कारखाने आहेत. या कारखान्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांपासून सामान्य कष्टकरी नागरिकांपर्यंत अनेकांच्या आयुष्याला उभारी…
Read More...

ड्रग्ज विरोधात जनजागृतीसाठी 81 वर्षाच्या आजोबांनी 5 लाख किमीचं अंतर चालून पूर्ण केलंय.

म्हातारपण हे दुसरं बालपण असतं असं म्हणतात. म्हातारपणात लोकांची इच्छा असते की चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करावं, खावं, प्यावं निवांत झोपावं आणि शांततेत म्हातारपण घालवावं. पण भारतातील एक 81 वर्षाचे बगीचा सिंग आहेत जे मागील 23 वर्षांपासून…
Read More...

हर्षवर्धन पाटील आणि गडकरींनी मिळून आमदारांना वडापाव खाऊ घातला आणि आंदोलन मिटवलं.

राजकारणात असं म्हंटल जातं कोणी कोणाचं मित्र नसतंच. त्यात आणि मित्र आणि शत्रू अशी गणित कधी बदलतील सांगता यायचं नाही. पण या मित्र आणि शत्रूत्वातून मध्यममार्ग स्वीकारणारी नेतेमंडळी थोडी फारच असतात. या मध्यममार्गी नेत्याचं सर्वोत्तम उदाहरण…
Read More...

भारतातून परदेशी जाणारा पहिला मल्ल देखील शाहू महाराजांचा पठ्ठ्या होता…

शनिवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. कोल्हापूरच्या तरण्याताठ्या पृथ्वीराज पाटीलनं विशाल बनकरला धूळ चारत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. विशेष म्हणजे, २००० साली कोल्हापूरच्या विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरी…
Read More...

निरक्षर आईच्या कविता मुलाने लिहिल्या आणि मराठी साहित्यावर अनंत काळाचे उपकार केले…

1950 सालची एका दिवशीची ही घटना मराठी साहित्याला कवितांचा पुरेपूर अमर्याद वाचनमेवा देऊन गेली. जळगाव, महाराष्ट्रातील एका कवी तरुणाने संकोचाने आणि अतिशय घाबरून प्रांताधिकारी प्रल्हाद केशव अत्रे यांच्याकडे हस्तलिखित घेऊन संपर्क साधला. पुढे जाऊन…
Read More...

आज जिथे दसरा मेळावा होणार, तो षण्मुखानंद हॉल सेनेच्या सर्वात मोठ्या शत्रूने उभारलाय..

शिवाजी पार्कवर भरणारा दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांचे स्फूर्तीस्थान. शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तोफ याच शिवतीर्थाच्या मैदानावरून धडाडत असायची. इथूनच ऊर्जा घेऊन शिवसैनिक रस्त्यावरच्या लढाईला सज्ज व्हायचा.…
Read More...

सांगलीच्या अमृता देशपांडे हत्याकांडामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता..

2 सप्टेंबर 1998 चा दिवस. अमृताची मैत्रीण सुमेधा दुपारी दोन वाजता अमृताच्या घरी आली होती. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत दोघी मैत्रिणींनी भरपूर गप्पा मारल्या. त्यानंतर त्या घराबाहेर पडल्या. अमृताला मेंदीचा कोन आणायचा होता. सायकलवर शर्ट-जीन्स…
Read More...

दोन वेळा एव्हरेस्ट सर करून जागतिक विक्रम केला, स्वतः एडमंड हिलरीने तीच कौतुक केलं होतं

माऊंट एव्हरेस्ट.जगातला सर्वात उंच पर्वत. ज्याची उंची 8.848 मिटर आहे. एवढा उंच आणि त्यातही पूर्णपणे बर्फाने वेढलेला हा पर्वत सर करना प्रत्येक गिर्यारोहकाचा स्वप्न असतं. बरेच जण हेच स्वप्न उराशी बाळगून पर्वत सर करण्याच्या तयारीला जातात,…
Read More...