Browsing Category

आपलं घरदार

म्हणून एअर इंडियाच सरकारीकरण केलं. नेहरूंची बाजू सुद्धा समजावून घ्या..

अखेर काल एअर इंडिया ऑफिशीयली पुन्हा टाटांच्या ताफ्यात दाखल आली. तब्बल ६७ वर्षांनी एअर इंडियाची मालकी टाटांकडे आली आहे. दोन लाख किंमतीत सुरु केलेली हि एअरलाईन्स आता त्यांना १८ हजार कोटींमध्ये विकत घ्यावी लागली आहे. मधल्या काळात एअर…
Read More...

या देवीच्या प्रेरणेतून संपुर्ण भारतात सर्वप्रथम झुणका भाकर केंद्र सुरू झाले.

पुण्याला जेवढा दैदिप्यमान इतिहास लाभला आहे. तेवढच ऐके काळी पुण्याला दैदिप्यमान निसर्ग सुद्धा लाभलेले होते. जर नैसर्गिक दृष्टीने तुम्ही पुण्याकडे पाहिले तर पुण्याच्या सर्व बाजूंनी आणि सर्व दिशांनी डोंगर आहेत हे तुम्हाला लक्षात येईल.त्यातलाच…
Read More...

छत्रपतींची नातसुन जिजाबाईंनी शेवटपर्यंत करवीर राज्यावर पेशव्यांचे वर्चस्व येऊ दिले नव्हते.

छत्रपतींच्या भोसले घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले पण त्या घराण्यात काही स्त्रिया देखील कर्तबगार निघाल्या होत्या. त्यातल्याच म्हणजे राजमाता जिजाबाई, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई.  राजमाता जिजाबाई या तर शिवछत्रपतींच्या आई. पण…
Read More...

१९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये हवाईदलाला उतरवलं असतं तर विजय पक्का होता ?

आज ८ ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. ८९ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे. भारतीय हवाई दलाची एकूण ६० एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण…
Read More...

पुण्यातील तुळजा भवानी मंदिरात फक्त नवरात्रच नाही तर शिवजयंती सुद्धा जोरात साजरी होते

"जय भवानी जय शिवाजी" ही एक गर्जना संपुर्ण महाराष्ट्राला नवसंजीवनी देते. या दोन्ही नावापुढे मराठी माणूस आपोआप नतमस्तक होतो. छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि भवानीमाता ही या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती…
Read More...

शालिनीताई म्हणतात, “संधी आली होती पण नवऱ्यानेच मला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही.”

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा एक नाव हमखास असेल. शालिनीताई पाटील. पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर जबरदस्त पकड असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या त्या द्वितीय पत्नी. दोघांचे लग्न होण्यापूर्वीच त्या…
Read More...

शंभूराजे जिवंत असूनही काही दिवस येसुबाईंना विधवेचे सोंग घ्यावे लागले होते..

वीर कन्या, वीर पत्नी, वीर स्नुषा आणि वीर माता....याच उत्तम उदाहरण म्हणजे  युवराज्ञी येसूबाई या होय ! म्हणून येसुबाईंच्या कार्यकर्तृत्व फार थोर आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची सखी पत्नी येसूबाई यांचे स्वराज्यासाठी केलेल्या कार्याची…
Read More...

दिल्लीत बोर्ड पाहिला अन् विलासरावांनी ठरवलं, आपणही तुळजापूर प्राधिकरण स्थापन करू

असे मोजके राजकारणी असतील ज्यांच्या टीकाकारांच्या पेक्षा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांची आठवण काढली तरी लोक हळवे होतात. त्यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्षांनंतरही त्यांच्या दिलदारपणाचे, भाषणाचे, रुबाबदार दिसण्याचे…
Read More...

अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला शीख पोलिसाचे नाव, ट्रम्प देखील त्यांच्या भाषणात उल्लेख करायचे.

अमेरिकेत टेक्सास  या राज्यात एक ह्यूस्टन नावाचं शहर आहे. याच शहरातील एका मोठ्या पोस्ट ऑफिसला आपल्या भारतातील एक व्यक्तीचं नाव देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला आहे. हे वाचून अभिमानास्पद वाटलं असेल ना? असे अनेक व्यक्ती घडून गेले जे मुळात…
Read More...

गेले ३०० हुन अधिक वर्षे पुण्याचे रक्षण करणारी पुण्याची ग्रामदेवता ‘ तांबडी जोगेश्वरी ‘

पुर्वी महाराष्ट्रातील बहुतांश गावात सरहद्दीवर ग्रामदेवतांची मंदिरे बांधली जात. ग्रामदेवतांच्या छत्राखाली आपला गाव सुरक्षित राहील अशी ग्रामस्थांची श्रद्धा असायची. आपल्या गावावर कोणतेही संकट येणार नाही. मग ते संकट साथीच्या रोगाचे असो, किंवा…
Read More...