Browsing Category

आपलं घरदार

भारतात स्त्री शिक्षण या राणीमुळे सुरु झालं, अंगावरचे दागिने गरिबांना वाटून टाकले होते..

अशा कित्येक महिला आपल्या इतिहासात घडून गेल्यात ज्यांनी समाजासाठी अनेक महत्वाचे कार्य केले आहे, पण त्या आपल्या वाचनात किंव्हा ऐकण्यात आल्याच नाही. पण आम्ही अशा काही महिला शोधून काढल्या आहेत ज्या भारतीय इतिहासाच्या संदर्भात क्वचितच वाचायला…
Read More...

नेहरूंनी पुण्यात NDA ची स्थापना केली पण द्रोणाचार्यांचा पुतळा काढायला लावला.

१९४७ मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण देशाच्या गौरवशाली इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात केली होती.  एकएक करत देशाच्या विकासाचा पाया रचला जात होता. त्यातला एक महत्वाचा उपक्रम म्हणजे पुण्यात उभारलेलं राष्ट्रीय संरक्षण अकादमी होय.…
Read More...

३ रेव्ह पार्टी उद्ध्वस्त केल्या. नांगरे पाटलांच्या नावानेच ड्रग्ज माफिया थरथर कापायचे.

दोन दिवसांमागं शाहरुख खानचं उचापती लेकरु एका फाईव्ह स्टार क्रूझवर पार्टीसाठी गेलं होतं. आता हि पार्टी निघाली रेव्ह पार्टी. म्हणजे दारू पासून ते ड्रग्जच्या सगळ्या प्रकारचा ऊत आलेली ही पार्टी. देशविदेशातले अतिश्रीमंत तरुण तरुणी, सेलिब्रिटींचे…
Read More...

माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार म्हणत खडसेंनी इशारा गिरीश महाजनांकडे केलाय ?

भोसरी भूखंड प्रकरणात ईडीने बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास एकनाथ खडसेंच्या  मुक्ताईनगरातील फार्म हाऊसच्या गेटवर समन्स अडकवल्याची चर्चा आहे. त्यावर खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत बाजू तर मांडलीच पण त्यावेळी, जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही…
Read More...

इंदिराजी म्हणाल्या,”आमच्या घराण्याची परंपरा आहे, प्रियांकाला सुद्धा जेलची सवय झाली…

लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. प्रियांका गांधी या लखीमपूरमधील हिंसाचारादरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना सितापूरमध्ये ताब्यात घेण्यात आलं. आणि कलम १५१ अंतर्गत अटक करण्यात…
Read More...

स्लॉट बुकींगचं सुद्धा टेन्शन घेऊ नका. पुण्यात तरुणाने मोफत लसीकरणासाठी मदतकेंद्र उभारलंय …

२३ मार्चला संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले आणि संपुर्ण देश अचानक थांबला. अनपेक्षित अश्या कोरोना व्हायरसची महामारी आपल्या देशावर पसरली. कोरोनाच्या विळख्यात देश सापडला. कित्येक रुग्ण ह्या व्हायरसने आपले बळी बनवले. फक्त देशातच नाही तर संपुर्ण जगात…
Read More...

पेशव्यांच्या मेहुण्यांनी लाच खाल्ली नसती तर गोव्यावर मराठ्यांचं राज्य असलं असतं..

थोरले शाहू छत्रपती यांचं शासन म्हणजे मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ. संपूर्ण भारतात मराठ्यांची तुफान घोडदौड सुरू होती. महाराजांच्या पराक्रमाने साऱ्या दिशा दणाणून गेल्या होत्या. तंजावर ते पेशावर भारताच्या विविध भागावर मराठ्यांनी आपला अंमल…
Read More...

साहित्यिकही किती दिलखुलास असू शकतो हे मिरासदारांकडे पाहून कळतं.

मी आत्मचरित्र लिहायला घेतलं आणि पहिली २५ ते ५० पाने लिहूनही काढली; पण तेवढ्यापुरतेच! माझ्यात आता पुढे लिहिण्याची ताकद नाही. तसंच लेखनिक ठेवून लिहून घेणारा मी लेखक नाही. त्याची मला सवयही नाही....." ज्या कथाकार, लेखक साहित्यिकाने आपले अवघे…
Read More...

गॅस नक्की का महागलाय ?

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सारखीच वाढ होते आहे. हा झटका माणसांना काय रोजच बसतोय. पण केंद्र सरकारने हे झटके कमी करायच्या ऐवजी अजून जबरी झटके द्यायचं ठरवलंच आहे. सरकारने गुरुवारी नैसर्गिक वायूच्या म्हणजेच नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल ६२…
Read More...

टाटांना विचारलं देखील नाही आणि नेहरूंनी एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं होतं

एअर इंडिया वर पुन्हा एकदा टाटा ग्रुपचा मालकी हक्क निर्माण झाला आहे. ब्लूमबर्ग च्या रिपोर्टनुसार सरकारने लावलेली एअर इंडियाची बोली टाटा सन्सने जिंकली आहे. तब्बल ६७ वर्षानंतर टाटांनी स्वतः स्थापन केलेली एअर इंडिया त्यांना परत मिळाली आहे.…
Read More...