Browsing Category
आपलं घरदार
म्हणूनच १०० वर्षे जूनी कोल्हापूरची चित्रसृष्टी मुंबईच्या बॉलीवूडलासुद्धा पर्याय ठरू शकते.
कोल्हापुरच्या मातीत आणि पंचगंगेच्या पाण्यात कला नांदते अस म्हणतात. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या नगरीमध्ये कलाकारांना खरी ओळख मिळवून दिली छत्रपती शाहू महाराजांनी ! त्यांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला, शिक्षणाची संधी…
Read More...
Read More...
नेटफ्लिक्स पाहिलं, दुनियादारी केली पण अभ्यासाबाबत प्रॅक्टिकल राहिलो आणि DySP झालो
दुनियादारी करताना तोल न जावून देता स्वत:च करियर करणाऱ्या भिडू लोकांची एक बिरादरी असते. ही पोरं जिथ जाईल तिथ मनमौजी जगतात एखाद्या गोष्टीसाठी मन मारणं त्यांना जमत नाही. पण ही पोरं स्वत:च्या करियरबाबत देखील तितकीच प्रॅक्टिकल राहतात.
Dy SP…
Read More...
Read More...
मराठी मातीचा अभिमान असणाऱ्या खिल्लारी बैलांची पहिली पैदास औंध संस्थानात झाली होती
महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जा तिथल्या प्रत्येक शेतकऱ्याचं एक माफक स्वप्न असतं. राहायला चांगलं घर असो वा नसो पण घराशेजारी मोठा गोठा असावा, तिथे दुधदुभत देणाऱ्या गायी म्हैशी असाव्यात.
सगळ्यात महत्वाच म्हणजे दारात खिल्लारी बैलांची जोडी…
Read More...
Read More...
कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक उभारण्यात या मराठी माणसाचा सिंहाचा वाटा होता
काही गोष्टींच वर्णन शब्दात करता येत नाही. कन्याकुमारी येथे असणारं स्वामी विवेकानंद स्मारक देखील त्यातीलच एक. कन्याकुमारीपासून ४०० ते ५०० मीटर दूर समुद्रातील एका खडकावर असणारे हे स्मारक म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच प्रतिक समजलं जातं.…
Read More...
Read More...
मॉरिशस देशामध्ये मराठी माणसांचं प्रमाण जास्त का आहे?
हिंदी महासागरात आफ्रिकेजवळ वसलेला टिकली एवढा देश म्हणजे मॉरिशस. लोकसंख्या असेल १०-१२ लाख म्हणजे आपल्या सोलापूर औरंगाबाद एवढी. आपल्या निसर्ग सुंदर बीच साठी फेमस असलेल्या बेटावर गेलं तर अनेक मराठी भाषिक लोक आपल्याला भेटू शकतील.
अनेकदा…
Read More...
Read More...
प. महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडण्याचं खरं काम तर आफ्रिकेतून आलेल्या माशानं केलय
मराठवाड्याचा अनुशेष भरून काढू, प. महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केलाय. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक राजकारणी अनशेष भरून काढायच्या गोष्टी करतो. पश्चिम महाराष्ट्राचा विकास होण्यामागे असणाऱ्या नैसर्गिक साधन-संपत्तेची कारणं…
Read More...
Read More...
हडपसर घोरपडी कोंढवा मुंढवा ही नावे कशी पडली?
उत्तरेत मराठेशाहीचा दरारा कायम करणारे दोन महत्वाचे सरदार घराणे म्हणजे शिंदे आणि होळकर. महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळे दिल्लीवरही मराठी सत्ता प्रस्थापित होऊ शकली.
पण उत्तर पेशवाईतील राजकारणामुळे हळूहळू या दोन्ही घराण्यात तंटे सुरू झाले.…
Read More...
Read More...
महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री ज्याचं नाव शेतकऱ्यांनी आपल्या बंधाऱ्यांना दिलं
महाराष्ट्राची ओळख दगडा धोंड्याचा प्रदेश अशी आहे. दुष्काळ इथे पाचवीला पुजलेला.
असेच एकदा पावसाळ्याचे दिवस होते. पण अजून पावसाला सुरुवात झाली नव्हती. मागील काही वर्षे दुष्काळात गेली होती. अख्खा महाराष्ट्र हवालदिल झाला होते. प्रत्येकाची…
Read More...
Read More...
३० एकर जमिनीतून सुरवात करत ५०० कोटींचा व्यवसाय करणारा ब्रॅण्ड म्हणजे ‘सुला वाईन’
बाळासाहेब ठाकरे हे वाईनचे अस्सल चाहते होते. शरद पवार युरोपच्या तोडीस तोड वाईन भारतात तयार करावी या प्रयत्नात होते. तर झालं अस की, शरद पवारांनी बारामती मध्ये युरोपप्रमाणे चव असणारी वाईन तयार करण्यात यश मिळवलं.
वाईनचा अभ्यास असणाऱ्या…
Read More...
Read More...
विरोधकांना आडवं करून बाळासाहेबांनी रायगडावर रोपवे बांधून दाखवला.
दुर्गराज रायगड म्हणजे प्रत्येक स्वाभिमानी मराठी मनासाठीचं तीर्थक्षेत्र. स्वराज्याची राजधानी. इथेच शिवराज्याभिषेकासारखी अख्ख्या भारताचा इतिहास बदलणारी घटना घडली होती. शिवरायांनी अखेरचा श्वास याच गडावर घेतला होता.
त्यांच्या समाधीच्या पवित्र…
Read More...
Read More...