Browsing Category

आपलं घरदार

एकदा चक्क संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात जोरदार वाद झाला होता…

कोण म्हणतं संजय राऊतांना राजकारण कळत नाही. कोण म्हणतं त्यांच्याकडे संघटनकौशल्य नाही. कोण म्हणतं पत्रकारतेच्या मैलाचा ठरेल अस त्यांनी काहीच केलं नाही तर कोण म्हणतं संजय राऊतांच म्हणणं हे शिवसेनेच अधिकृत म्हणणं नसतं. पण आपण हा विचार करत नाही…
Read More...

डेन्मार्कवरून आलेल्या दोघा मित्रांनी भारताचा अभिमान असलेली कंपनी बनवली : एल अँड टी

एल अँड टी हि कंपनी औद्योगिक क्षेत्रात किती मोठी आहे याची बऱ्याच लोकांना कल्पना नसेल. नावावरून हि कंपनी फॉरेनची वाटते पण हि कंपनी आपली देशी आहे आणि भारतातली टॉप मोठ्या कंपन्यांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. दिल्लीतील फेमस लोटस टेम्पल, दिल्ली…
Read More...

इंदिरा गांधी म्हणाल्या, “गरीब असलो म्हणून काय झालं फॉरेन मध्ये नेहमी ताठ मानेनेच…

पुण्यातला एक मुलगा १९५१ सालात भारतातली सर्वोच्च दर्जाची स्पर्धा परीक्षा देऊन भारतीय प्रशासन सेवेत जिल्हाधिकारी होतो आणि या सेवेतील कॅबिनेट सेक्रटरी या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारतो. त्यांचं नाव होत भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुख.…
Read More...

बलात्कार झाल्यानंतर स्त्रियांची नाही तर त्या बलात्काऱ्याची अब्रू जाते….

पुरुषांना हे कळले पाहिजे कि, हा पितृसत्ताक समाज स्त्रियांचंच नाही तर त्यांचं देखील नुकसान करत आहे, पुरुषांना राक्षशी वृत्ती चा बनवत आहे.  “माझ्यासाठी स्त्रीवाद कधीच पुरुषविरोधी नव्हता. स्त्रीवाद हा पितृसत्ता विरोधी आहे. स्त्रीवाद म्हणजे…
Read More...

महात्मा फुलेंनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज नेमका काय होता ?

व्यक्तीने किंवा समाजाने सत्याचीच कास धरून वाटचाल केल्याशिवाय व्यक्ती किंवा समाज कदापिही सुखी होऊ शकणार नाही हे अचूक ओळखून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रीय समाज हा जुन्या अनिष्ठ प्रथेत, परंपंरेत, जातीव्यवस्थेत…
Read More...

या मास्तरीन बाईंनी शाळेतल्या बेघर मुलांसाठी गेल्या ६ वर्षात १५० घरं बांधून दिलीत.

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचं सगळ्यांनाच वाईट वाटत. नाही का ? मदत म्हणून आपण चार पैसे ही त्यांच्या हातावर ठेऊ पण पुढं काय ते रस्त्यावरच राहतात, आणि आपण त्या मुलांकडं पाठमोर होऊन आपल्या रस्त्याकडं चालू लागतो. पण केरळ मध्ये मात्र एका…
Read More...

मदत मागायला आलेल्या पाकिस्तानला चीनने सांगितलं, “लाहोर भारतात गेलं तर जाऊ द्या.”

१९६५ चं भारत पाकिस्तान युद्ध कुठलाच भारतीय विसरणार नाही. किंबहुना येणाऱ्या पिढ्या सुद्धा ते युद्ध लक्षात ठेवतील असच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या युद्धाने दोन्ही राष्ट्रांच्या दशेमध्ये आणि दिशेमध्ये मोठा बदल केला. सर्वसाधारणपणे सगळेच असे…
Read More...

पुण्याच्या ARAI ने भारतात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारसाठी स्वदेशी चार्जर बनवलाय…

देशात इलेक्ट्रिक वाहनांची एन्ट्री झाल्यापासून लोक देखील यात इंटरेस्ट दाखवायला लागलीये. पेट्रोलच्या वाढत्या किमतीत काही रुपयांत सिंगल चार्जमध्ये गाडी वापरता येत असल्याने या वाहनांची अड्वान्स बुकिंग सुरु झालीये. आता इलेक्ट्रिक वाहनं ही…
Read More...

कागलात धुण्याचा दगड सुद्धा कोणत्या गटाचा हे आधीच ठरलेलं असतं..

महाविकास आघाडीचे कर्दनकाळ आणि घोटाळे उघड करण्यास फेमस असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर एक नाव आलंय ते म्हणजे ग्राम विकास मंत्री हसन मियाँलाल मुश्रीफ. मुश्रीफ कुटूंबीय हे शेल कंपन्या स्थापन करून घोटाळा करत आहे असं सोमय्या…
Read More...

पुण्याच्या छ. शिवाजी महाराज पुलाच्या बांधकामात एका निरक्षर ठेकेदाराचा सिंहाचा वाटा आहे..

सध्या देशभरात गुजरात मधील मोरबी पुलाच्या दुर्घटनेची चर्चा होत आहे. या दुर्घटनेत आता पर्यंत १३५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेसाठी ठेकेदाराला दोषी समजलं जात आहे. यानंतर एक चर्चा होत आहे. मोरबी येथील झुलत्या पुलाचे…
Read More...