Browsing Category
आपलं घरदार
१०० वर्षांपूर्वी एक माणूस होऊन गेला त्याच्यामुळे आजही केरळमध्ये कट्टर जातीवाद जिंकत नाही…
सर्वांसाठी एकच जात, एकच धर्म व एकच परमेश्वर असं ब्रीदवाक्य त्याकाळी भयानक वाढलेल्या जातीयवादाविरुद्ध उभारलेल्या चळवळीतून पुढे आलं होतं. या ब्रिदवाक्याचे जनक होते नारायण गुरु.
२० सप्टेंबर १८५४ रोजी नारायण गुरूंचा त्रिवेंद्रम मध्ये इळव या…
Read More...
Read More...
गेल्या २३ वर्षांपासून पुण्यातल्या गणपती विसर्जनात रांगोळीच्या पायघड्या आकर्षण ठरल्यात..
पुण्यातल्या गणेशोत्सवाची धूम काही औरचं असते. गणेश मंडळं, त्यांचे देखावे, सजावट, रोषणाई या सगळ्या गोष्टी डोळे दिपवून टाकणाऱ्या असतात. १० दिवसांच्या या उत्सवाबरोबरचं गणपती विसर्जनाची चर्चाही अख्ख्या जगभरात असते. मानाचे पाच गणपती, ढोल ताशांचा…
Read More...
Read More...
पुण्यातलं एक असं मंडळ जिथे विसर्जनावेळी फक्त प्रल्हाद शिंदेचं गाणं वाजवण्याची प्रथा आहे
पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. दस्तुरखुद्द जिजाऊ माँ साहेबांनी नांगर फिरवून या शहराचा श्रीगणेशा केला होता. इथल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे असं म्हणतात. इथे उभारल्या गेलेल्या प्रत्येक पेठा या उभारण्या मागे काही ना काही इतिहास हा आहेच. कसबा…
Read More...
Read More...
मंडईच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलगी व्हावी म्हणून नवस बोलला जातो
संपुर्ण भारतात पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. तसेच संपूर्ण भारतात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचे देखील पुणे हे माहेरघर आहे. गणेशोत्सव हा पुण्याचा मानबिंदू आहे. गणेश उत्सवाची सुरुवात पुण्यात झाली आणि याबद्दल पुणेकरांना अभिमान आहे. त्यात…
Read More...
Read More...
आणि कोल्हापूरचं मुख्यमंत्री पद हुकलं ते कायमचंच !
हा किस्सा आहे ऐंशीच्या दशकातला. तेव्हा कथित सिमेंट घोटाळ्यात नाव अडकल्यानंतर बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. वसंतदादा पाटील हे…
Read More...
Read More...
शिवरायांनी लढलेल्या उंबरखिंडीच्या लढाईतून कळतं, “गुप्तहेरखाते कसे असले पाहिजे.”
शिवरायांचा गनिमी कावा म्हणजे शत्रूंना घाम फोडायचा..त्यात त्यांचे बलाढ्य मावळे जे शेवटपर्यंत प्राणपणाने लढायचे. तरीदेखील शिवरायांचे सैन्य मात्र थोडे असायचे मग शत्रूंचा सामना कसा करायचा ? त्यावर त्यांची एकच रणनीती म्हणजे गनिमी कावा !…
Read More...
Read More...
ओशोंना भारतात आणणाऱ्या माँ लक्ष्मी ज्यांचा गांधी घराण्यात देखील मोठा दबदबा होता.
आचार्य रजनीश ओशो म्हणजे काही लोकांसाठी वादग्रस्त तर काही लोकांसाठी देव आहेत.
थोडक्यात ओशोंन ओळखणारे तीन गट आहेत. त्यांच्या अनुयायांसाठी देव आहेत तर त्यांच्या विरोधकांसाठी तो एक वादग्रस्त मौलवी आहेत. कारण या गटाला वाटतं कि ओशोंनी लैंगिक…
Read More...
Read More...
म्हणून जगोबादादा तालमी मंडळात पहिल्या आरतीचा मान इमामभाईं यांना असतो…
स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटिशांना या देशातून घालवून देऊन देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणणे हे सर्व भारतीयांचे ध्येय होते. प्रत्येक जण निरनिराळ्या मार्गाने हे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील होते. भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाचा…
Read More...
Read More...
दगडाबाई शेळके यांना मराठवाड्याची “राणी लक्ष्मीबाई” म्हणून ओळखलं जातं…
१९३८ ते १९४८ हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा काळ म्हणुन ओळखला जातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि, भारत स्वतंत्र झाला तेंव्हा अनेक संस्थाने भारतात विलीन व्हायची बाकी होती.
५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती…
Read More...
Read More...
हुसेनने बैलावर माधुरीचं चित्र काढलं, पंढरपूरकरांनी ते आठवडाभर मिरवलं
२००६ मध्ये इंडिया टुडे या मासिकाच्या कव्हर पेजवर एक नग्न चित्र झळकलं होत. भारत मातेचं चित्र होत ते. या चित्रामध्ये एका नग्न युवतीच्या मागे भारताचा नकाशा होता. नग्न युवतीच्या शरीरावर भारतातील राज्यांची नावे होती.
या चित्रावर…
Read More...
Read More...