Browsing Category
आपलं घरदार
अजूनही उल्हासनगर रिंकू पाटील हत्याकांडाच्या कटू आठवणी विसरू शकत नाही..
३१ मार्च १९९० चा तो दिवस. जवळपास सगळ्याच पेपरच्या हेडलाईन या रिंकू पाटील या नावावर आधारित होत्या. उल्हासनगरात तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सगळीकडे एकदम चिडीचूप वातावरण होतं.
आदल्या दिवशी उल्हासनगरात जे घडलं ते माणुसकीला काळिमा…
Read More...
Read More...
ब्रिटिश सत्तेत या क्रांतिकारकांनी छत्रपतींच्या गडावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवला …
सातारा - सांगली जिल्हा म्हणजे शुरवीरांचा जिल्हा. स्वातंत्र्य चळवळीत या जिल्ह्यांतील अनेक वीरांनी आपले जीवन झोकून दिले. धारसना मीठ सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, १९४२ चा चलेजाव लढा , प्रतिसरकारची स्थापना यासारख्या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला…
Read More...
Read More...
प्लेगच्या साथीमुळेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना झाली…
पुणे आणि गणेशोत्सव हे अनोखं नातं. मानाचे पाच गणपती, ढोल - ताश्यांचा गजर आणि त्यावर थिरकणारी मंडळी. पण पुण्याच्या या गणेशोत्सवात वैशिष्ट्य असते ते श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाईचं. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती जगभरात आहे. आज याच दगडूशेठ…
Read More...
Read More...
मंडळाच्या पैलवान कार्यकर्त्याला समोर ठेवून या बाप्पाची मूर्ती बनवली गेली आहे…
गणपती म्हणजे विद्येचे दैवत. आणि पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. पण पुणे तिथं काय उणे असं म्हणतात ना ते खरच आहे. इथ तुम्हाला चक्क तालमीतला पहिलवान बाप्पा बघायला मिळेल. हो हो पहिलवान बाप्पा तो पण धोतर आणि कुर्ता घातलेला, पिळदार शरीरयष्टी असलेला…
Read More...
Read More...
भारतच नाही तर चीन, जपान, थायलंडमध्ये प्राचीन काळापासून गणपती पुजला जातो…
गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता आणि भारतापुरताच मर्यादित कधीच नव्हता. जगभर मोठ्या उत्साहात गणपतीचं आगमन होतं आणि मोठ्या धडाक्यात हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात जस वेगवेगळ्या गावांचे अष्टविनायक, पुण्य मुंबईतल्या महाकाय मुर्त्या,…
Read More...
Read More...
१२९ वर्षे कसलीही वर्गणी न घेता गणेशोत्सव साजरा करणारे पुण्याचं एकमेव गणपती मंडळ.
महाराष्ट्राचे अधिष्ठान असलेल्या गणेशोत्सवास सुरुवात झालेली आहे. गणेशोत्सव म्हंटले की, विविध गणपती मंडळ आली, मांडव आले, बाप्पासाठी आरास आली, मोठ-मोठ्या मुर्ती आल्या, मिरवणुका आल्या आणि ह्या सर्वासाठी वर्गणी आणि देणगी आली. दरवर्षी बाप्पांच्या…
Read More...
Read More...
लालबागच्या राजाची निर्मितीच एका नवसातून झालीय…
सर्व इच्छा पूर्ण करणारा नवसाचा गणपती म्हणलं कि आपल्या नजरेसमोर येतो तो सर्व महाराष्ट्राचा लाडका. दरवर्षी दर्शनासाठी लोक लालबागला गर्दी करतात. गणेशोत्सवाच्या दिवसात दररोज सरासरी १५ लाखांहून अधिक लोक लालबागच्या राजाला भेट देतात. लालबागचा…
Read More...
Read More...
गडकरींनी राडा करून जागा ताब्यात घेतली आणि तिथं महाराष्ट्र सदन उभं राहिलं ..
महाराष्ट्र सदन म्हणजे मराठी माणसाचा राजधानी दिल्लीतला सहारा. दिल्लीमध्ये कस्तुरबा गांधी रस्त्यावर उभारण्यात आलेली ही भव्य वास्तू मराठी मनाचा मानाचा बिंदू म्हणून ओळखली जाते. इतर राज्यांच्या सदनापेक्षा मराठी संस्कृतीचा वारसा जपणारे महाराष्ट्र…
Read More...
Read More...
गेल्या तीन पिढ्या गणपती बाप्पाला सुबक आणि सुंदर बनविण्याचे काम मुकेरकर परिवार करत आहे.
काही अवधीतच यंदाच्या गणशोत्सवास सुरवात होईल. महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा सण म्हणजे गणेशोस्तव. त्यातल्या त्यात पुणे शहर म्हणजे गणेशोत्सवाचे उगमस्थान. पुण्यातल्या प्रत्येक चौकात, गल्ली बोळात तुम्हाला बाप्पाचे कार्यकर्ते…
Read More...
Read More...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं विमान दिल्लीत लँडचं होत नव्हतं…
महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले मात्र ज्यांना खऱ्या अर्थाने अतरंगी म्हणता येईल असे मुख्यमंत्री म्हणजे बाबासाहेब भोसले. त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास होतं. त्यांच्यावर निर्णय घेण्यासाठी दिल्लीची वाट बघतात अशी टीका व्हायची. बाबासाहेब…
Read More...
Read More...