Browsing Category
आपलं घरदार
संपूर्ण देशात फक्त नागपुरात साजरा होणारा मारबत उत्सव काय आहे?
संपूर्ण देशात खूप फक्त नागपुरात साजरा होणाऱ्या एक सणाची सद्या चांगलीच चर्चा आहे. दरवर्षी साजरा होणारा मारबत उत्सव यंदा कोरोनाच्या निर्बंधांमुळे साध्या पद्धतीनं साजरा केला जाणार असल्याचा निर्णय ठरला आहे...नावाने वेगळा आणि नवीन वाटत…
Read More...
Read More...
या लेण्यांच्या मुळे कळतं की कोकणचं थेट इटलीबरोबर कनेक्शन होतं ..
भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात लेण्यांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते. या लेण्यांमधून मिळणारी माहिती, इतिहासाशी असलेला संबंध याची उकल होते. महाराष्ट्रात असलेल्या प्राचीन बौद्ध लेण्या जगभरात असलेलं अमाप सौंदर्य प्रकट तर करतातच पण…
Read More...
Read More...
बडोद्याच्या राजघराण्याने राजा रवि वर्माच्या जीर्ण झालेल्या स्टुडिओला नवीन रूप दिलंय.
सरस्वती, महालक्ष्मी तसेच कृष्ण, विष्णू, शीव, गणपती, गौरी, काली, विष्णूचे अवतार, कृष्ण जन्म, कालिया मर्दन, कंस वध, राधा गोपिकांसह कृष्ण, राम तसेच गोवर्धन हि हिंदू देवं- देवता नजरेसमोर येताच त्यांची लोभस आणि शांत मुद्रेच्या प्रतिमा आपल्याला…
Read More...
Read More...
कोणतंही संकट येवो, सुभाषबाबूंचे ट्रबल शुटर म्हणून शरदचंद्र बोस फेमस होते……..
सुभाषचंद्र बोस यांचं नाव अख्ख्या जगाला माहिती आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना करून ब्रिटिशांची झोप उडवणारे सुभाषबाबु सगळ्यांनाच परिचित होते, पण सुभाषबाबूंच्या वैयक्तिक आयुष्यात सगळ्यात जास्त योगदान कोणाचं असेल तर ते म्हणजे शरदचंद्र बोस यांचं.…
Read More...
Read More...
अफगाणिस्तानातल्या शिक्षकांना अहमदनगरमधून एक भिडू शिक्षक मदत करतोय.
अफगाणिस्तानात आता तालिबानच सरकार सत्तेवर आलयं. अफगाणी नागरिकांचे सर्वच हक्क या तालिबान्यांनी हिरावून घेतलेत. तिथं शिक्षणासंबंधित रोज नवनवे फतवे निघतायत. त्यामुळे शिक्षक विद्यार्थी सगळेच दहशतीखाली आहेत. आणि या दहशतीचं पर्यावसन तणावामध्ये…
Read More...
Read More...
आमदार राजू शेट्टींनी लोकांना वाचवण्यासाठी थेट महापुरात उडी मारली होती…
मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही.
महात्मा गांधींनी सत्याग्रहाचे शस्त्र हाती घेऊन इंग्रज सरकारला गुडघे टेकायला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या महाविकास आघाडी सरकारलाही पूरग्रस्तांच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी…
Read More...
Read More...
पंतप्रधानांनी ताराबाईंच्या अंगणवाड्या पाहिल्या आणि देशभरात हा उपक्रम चालू केला
एखादी योजना, उपक्रम कित्येक वर्षांपासून अविरतपणे चालू असतो. योजनेअंतर्गत प्रकल्पांतर्गत कितीतरी गोष्टी साध्य होत असतात. अशीच एक योजना म्हणजे एकात्मिक बालविकास योजना. म्हणजेच अंगणवाड्या! तुम्ही आम्ही प्रत्येक जण अंगणवाडीतल्या तो पोषक आहार…
Read More...
Read More...
सावित्रीबाईंची पहिली विद्यार्थिनीसुद्धा क्रांतिकारकच होती…..
आज घडीला महाराष्ट्रातल्या आणि भारतभरातल्या लेकीबाळी शिकू शकतात ते फक्त आणि फक्त क्रांतीजोती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य जोतीराव फुले या दाम्पत्यामुळे. चूल आणि मूल हि बायकांची काम आहेत या प्रथेच्या पल्याड जाऊन फुले दाम्पत्यांनी मुलींना…
Read More...
Read More...
मंदा म्हात्रे भाजपवर टीका करत असल्या तरी त्यांचा खरा राग गणेश नाईकांवर आहे..
बेलापूरच्या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आज महाराष्ट्रातलं राजकारण तापवलंय. त्यांनी खुद्द स्वतःच्याच पक्षाला म्हणजे भाजपलाच घरचा आहेर दिलाय. त्यांच्या या सडेतोड वक्तव्यांमुळेच तर त्या भाजपच्या फायरब्रँड…
Read More...
Read More...
शहाभाईच्या उदाहरणावरून कळतंय , ५०० रुपयाच्या उधारीवर हजार करोडची कंपनी उभारता येते….
आपल्या कामाप्रती जर आपण प्रामाणिक असेल तर आपलं काम हमखास होत म्हणजे होतंच. आजचा किस्सासुद्धा तसाच आहे. नितीन शहा या एका साध्या माणसाने शून्यातून सुरवात केली आणि आज त्यांची कंपनी जगातली सर्वोत्तम फायर प्रोटेक्शन प्रोडक्ट बनवते त्यात केमिकल,…
Read More...
Read More...