Browsing Category

आपलं घरदार

गांधीजींनी आपला ऑटोग्राफ ५ रुपयांना विकला होता पण कारण जनतेच्या भल्याच होतं

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी अनेक ठिकाणाहून आंदोलनं सुरु केली होती. या आंदोलनांमध्ये महात्मा गांधीजींची महत्वाची भूमिका होती. या आंदोलन काळात अणे महत्वाच्या घटना घडल्या त्यापैकीच एक घटना. दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून…
Read More...

या राजाची समजूत पटेलांनी काढली नसती तर आजचा राजस्थान पाकिस्तानात गेला असता…

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला यश आलं त्यानंतर देशाचे दोन तुकडे अर्थात फाळणी झाली. भारत पाकिस्तानमध्ये लोक विभागले गेले. अशाच प्रकारे काही राजवटीही विभागल्या गेल्या काही भारतात आल्या तर काही पाकिस्तानात गेल्या. अशा काळात राजकीय वर्चस्व…
Read More...

सोव्हिएत रशिया गोव्याला स्वतंत्र करून हिंदुराष्ट्र बनवणार होती ?

संपूर्ण भारतात गोवा हे राज्य आपली वेगळी आयडेंटिटी जपून आहे. आपला देश स्वतंत्र झाला तरी पुढचे दहा बारा वर्षे गोवा पारतंत्र्यातच होता. इंग्रजांच्या नाही तर पोर्तुगीजांच्या. जवळपास पाचशे वर्ष पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केलं. आता इतक्या…
Read More...

२ वर्ष अंथरुणाला खिळलेला पण आता या मराठी मुलानं युरोपातील सर्वोच्च शिखर २ वेळा सर केलंय..

गरीब मुलांनी स्वतची स्वप्ने कशी पूर्ण करावी याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोलापूरचा आनंद बनसोडे....! अंधाऱ्या झोपडीतून सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टसह इतर ४ खंडातील सर्वोच्च शिखरे सर केलेला आनंद बनसोडे आपल्या प्रत्येकाला माहित आहेच. …
Read More...

बॅटल ऑफ जालौरच्या प्रसिद्ध लढाईत कान्हडदेव राजाने खिलजीला अक्षरशः पळवून लावलं होतं…

भारत देशाला राजा महाराजांची परंपरा होती आणि या देशाला परकीय आक्रमणाची देखील सवय होती. पण हि परकीय आक्रमणं परतवून लावण्यात काही महाराजांची मोलाची भूमिका होती. अल्लाउद्दीन खिलजीला राजस्थानच्या एका राजाने पळवून लावलं होतं आणि खिलजीने ज्या ज्या…
Read More...

मंत्री असलेले गणपतराव देशमुख घर चालवायला ४०० की ५०० रुपये देतो ही गोष्ट विसरले होते…

राजकारणी आणि साधेपणा या दोन गोष्टी अलीकडच्या काळात एकाच ठिकाणी मिळणं हि गोष्ट तशी दुर्मिळच. पण २० व्या शतकातील राजकारणात मात्र हि गोष्ट आवर्जून पाहायला मिळायची. अगदी देशपातळीवर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं नाव साधेपणासाठी…
Read More...

लोकशाहीर अमरशेख म्हणजे धग, रग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज….!

सूर्य नव्हता शिवबा जन्मले,विश्व आनंदले,  गाऊ लागले चराचरा होऊन शिवबाचे भाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, काढली शाहिरानं त्यातून वाट अमर शाहीर शिवबाचा भाट, पवाड्याचा थाट ध्यानी घ्या हो राजे...... हि रचना आहे लोकशाहीर अमर…
Read More...

युपीसारख्या मागास राज्यातसुद्धा आता ब्राम्होस मिसाईल बनणार आहे

ब्राम्होस मिसाईल हे  जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाईल आहे. सुपरसोनिक म्हणजे ज्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त आहे. भारताची डिफेन्स संस्था संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची 'एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया' संस्था…
Read More...

ऑक्सफर्ड वगैरे विसरा, या डिजिटल युगात खांडबहाले डिक्शनरीच मोबाईलमध्ये लागते….

इंग्रजी म्हणल्यावर आपली गाळण उडते, मनातल्या मनात आपण जबरी इंग्लिश बोलू शकतो पण एखाद्या व्यक्तीसमोर इंग्रजी बोलायची म्हणल्यावर आपण फेल होतो. ज्या भाषेचं दडपण ग्रामीण भागातल्या मुलांना वाटत राहिलं त्यावर उपाय म्हणून नाशिकच्या भिडूनं डिजिटल…
Read More...

…. म्हणून राजू शेट्टींना दरवेळी बाजू बदलावी लागतेय

"आम्ही त्यांचा घटक पक्ष असलो म्हणून काय आम्ही काय त्यांचे गुलाम नाही" असं म्हटलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी. शेट्टींनी महाविकास आघाडीविरुद्ध मोर्चा काढत पक्ष तसेच पक्षातील बड्यां नेत्यांवर हल्लाबोल केलाय. आणि…
Read More...