Browsing Category

आपलं घरदार

ताज हॉटेल टाटांचे होते, पण राज्य करायचे अजित बाबुराव केरकर…!

मुंबईच भव्य दिव्य ताज हॉटेल. अखंड महाराष्ट्राची आणि भारताची शान. जमशेदजी टाटा यांच्या कष्टातून उभं राहिलेलं हॉटेल. याच हॉटेलमध्ये साधारण १९६१ साली केटरिंग मॅनेजर म्हणून एक एक तरुण दाखल झाला. मॅनेजर म्हणून दाखल झालेल्या याच तरुणाने पुढच्या…
Read More...

इतरांनी बाजार मांडण्यापूर्वी पुण्याच्या या गुरूंनी योगाला जगभरात पोहचवलं होतं…..

भारतात योगाचं महत्व प्राचीन काळापासून असलं तरी अलीकडच्या काही काळात योगाकडे अनेक लोकं वळत आहेत. ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो अनेक लोक सकाळी सकाळी योग करतात. हे योगाचं महत्व पसरवणारे एक गुरु होते त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया, त्यांनी एका…
Read More...

लालबहादूर शास्त्रींच्या पंतप्रधानपदासाठी वसंतराव नाईकांनी महत्वाची भूमिका बजावली होती..

महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी असणारे मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ सलग बारा वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले. यवतमाळ सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातल्या गहुली या छोट्याश्या गावातील…
Read More...

गेटवर भेटलेल्या बीडच्या पोराला राज्यपालांनी राजभवनात राहण्यासाठी नेलं..

लोकनेते वसंतदादा पाटील. फक्त सातवी पर्यंत शिक्षण झालेलं पण पुस्तकं न वाचताही माणसं आणि माणसांचं मन वाचणारा नेता. सहकार क्षेत्राच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांना आलेलं व्यावहारिक शहाणपण हे एखाद्या विद्यापीठाच्या पीएचडी पेक्षाही जास्त…
Read More...

तब्बल २१ वर्षे एखाद्या ऋषीप्रमाणे जगून अप्पांनी ज्ञानप्रबोधिनीचा वटवृक्ष निर्माण केला

ज्ञान प्रबोधिनी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ? पुण्याच्या भरवस्तीत असणारा ज्ञानाचा अखंड तेवणारा दिवा. पुण्याच्या मध्यवस्तीतील वैशिष्ट्यपूर्ण इमारत आणि तिथे चालणारी नामवंत शाळाच चटकन डोळ्यासमोर येत असली तरी ही शाळा ज्यांच्या कष्टाचं…
Read More...

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या मदनलाल धिंग्रांना मायदेशात मरण्याचं भाग्य मिळालं नाही..

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शौर्य गाजवणाऱ्या अनेक वीर गड्यांची नाव आपल्याला माहिती असतात.  पर्वा न करता या शूरवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारी मंडळींनी ब्रिटिश सैन्याला सळो…
Read More...

भाजप जाऊ दे ममता दीदींनी काँग्रेसला देखील सुरुंग लावलाय.

काँग्रेस मधून सध्या इतर पक्षात आऊटगोईंग जोरदार सुरुय. आणि पक्ष सोडण्यामध्ये वयस्क नेत्यांपेक्षा तरुण नेते आघाडीवर आहेत. आजच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महिला काँग्रेसमधील सर्वात मोठा चेहरा सुष्मिता देव यांनी पक्षाच्या प्राथमिक…
Read More...

भारताची पहिली महिला जज, ज्यांच्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला

भारताच्या न्यायव्यवस्थेत महिला न्यायाधीशांची भूमिका कायमचं महत्वाची राहिलेय. सर्वोच्च न्यायालयापासून ते खालच्या न्यायालयांपर्यंत आतापर्यंत अनेक महिला न्यायाधीशांची नेमणूक झालीये. यातल्या कित्येक महिला न्यायाधीशांनी अनेक ऐतिहासिक निकाल…
Read More...

भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी या अवलियाने तब्ब्ल १५ हजार पुस्तकांची वाटणी केली होती…

आज आपला देश ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. पण आपण ज्या स्वातंत्र्य दिनाचं आज सेलिब्रेशन करत आहोत ते आपल्याला प्रचंड संघर्ष आणि बलिदानानंतर मिळालं आहे. हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टला असतो. तर…
Read More...

२ हजारात सुरु झालेला मशरूम फार्मिंगचा उद्योग आज कोटींच्या घरात पोहोचलाय…

२०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेला महापूर हि एक समस्त भारतीयांच्या मनात असलेली एक दुःखद आठवण आहे. या आपत्तीमध्ये अनेक वाईट घटना घडल्या, मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. पण याच संकटातून प्रेरणा घेत एका महिलेने आज कोट्यवधींची कमाई…
Read More...