Browsing Category

आपलं घरदार

राजाने आईचे दागिने गहाण ठेवले आणि राज्यातलं सर्वात मोठं धरण बांधून पूर्ण केलं..

भारतात पर्यटन स्थळांची कमतरता नाही. इथंली मंदिरं, किल्ले, राजवाडे, बागा आपल्या इतिहासामुळं किंवा त्यांच्या रचनेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. दरम्यान, या पर्यटन स्थळांच्या यादीत एका धरणाचाही नंबर लागतो. तो म्हणजे कृष्णराज सागर धरण. कृष्णराज…
Read More...

शिवरायांचा उल्लेख आदरार्थी करावा असा आग्रह धरून थेट जदुनाथ सरकारांना खडसावलं होतं..

महाराष्ट्राच्या इतिहासविषयी ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत ज्ञान असलेला चालू शतकातील चालता – बोलता ज्ञानकोश म्हणजे दत्तो वामन पोतदार! फक्त थोर इतिहाससंशोधक म्हणूनच नाही तर एक विद्वान लेखक आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्यकर्ते…
Read More...

७०० कोटींच्या चेकमधले नको असलेले ६३० कोटी परत करणारे शिवशंकरभाऊ.

मुळचे बुलढाण्याचे असणारे विक्रम पंडित तेव्हा जागतिक अशा सिटी बॅंकेचे चेअरमन होते. त्यांना भाऊंच काम माहित होतं. ते भाऊंना म्हणाले या कामासाठी किती पैसे हवेत. बॅकेच्या मार्फत ७०० कोटींचा चेक देण्यात आला.  विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला.…
Read More...

महाराष्ट्राने नाही पण हरियाणावाल्यांनी सदाशिवराव भाऊंच स्मरण ठेवलंय

पानिपत म्हणजे मराठी इतिहासातली भळभळती जखम. १४ जानेवारी १७६१ रोजी पेशवे आणि अब्दाली यांच्या युद्धामध्ये आपल्याला सपाटून पराभव स्वीकारावा लागला. मराठ्यांच्या कित्येक पिढ्या या युद्धात नामशेष झाल्या. खुद्द नानासाहेब पेशव्यांचा चिरंजीव…
Read More...

४ वेळा आमदार राहिलेल्याची बायको अखेरपर्यंत पत्र्याच्या खोलीतच राहिली…

हल्ली आमदार, खासदार, मंत्र्यांच्या बायकांचा थाट बघितला तर एखाद्याला महाराणीला लाजवेल असा असतो. म्हणजे दिमतीला सगळं कसं हजर असतं. खाण्यापिण्याची, सोन्यानाण्याची, कपड्यालत्त्याची कशाकशाची कमतरता नसते यांना. पण कोल्हापुरात एक असं…
Read More...

स्वातंत्र्याच्या एक वर्षाच्या आतच भारतीय अणुशक्तीचा पाया रचण्यात आला

३ ऑगस्ट १९४८. याच दिवशी भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोग स्थापन केला. हा दिवस भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला होता. द ऍटॉमीक एनर्जी कमिशन हा आयोग डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमीक एनर्जी (DAE) भारत सरकारचाच एक भाग आहे. पंतप्रधान आणि…
Read More...

पुण्याच्या विकासात शीख समाजाचं मोठ्ठ योगदान आहे

गुरुद्वाऱ्याचे मंगलमय वातावरण, रंगेबेरंगी पगड्या, जो बोले सो निहालच्या घोषणा, शिस्तबद्ध रीतीने सुरु असलेलं लंगर. हे दृश्य बघून वाटेल कि पंजाब मधला हा गुरुद्वारा असेल. पण नाही हे दृश्य आहे पुण्यातलं. पेशवाईपासूनच मंदिराचं गाव म्हणून ओळख…
Read More...

तीस वर्षांपूर्वीची मैत्री विसरले नाहीत. दिवंगत मित्रासाठी ५ लाख रुपये उभारले

आज जागतिक मैत्री दिन. फ्रेंडशिप डेचा दिवस प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मित्रांच्या सहवासात, त्यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देऊन साजरा करत असतो. मात्र असेही काही मित्र आहेत ज्यांनी दिवंगत मित्राच्या कुटूंबासाठी पाच लाखाचा निधी गोळा…
Read More...

अण्णा भाऊंच्या आणि वाटेगावच्या जंगले गुरुजींच्या मैत्रीची गोष्ट!

दीनदुबळ्या समाजातील लढणाऱ्या माणसांना आपल्या साहित्यात स्थान देणाऱ्या आणि त्यांना नायकत्व बहाल करणाऱ्या लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव (ता. वाळवा) हे जन्मगाव! या गावात अण्णा भाऊंचे जवळचे मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही…
Read More...

फकिराच्या लुटीतून घुटी प्यायलेला माणूस म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत, त्याचं जगणं, त्याचा संघर्ष आणि व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास घडवणारा परिवर्तनवादी दिलदार महानायक म्हणजे फकिरा... जोगणी लुटायला गेलेल्या वडिलांचा बदला फकिरा कशा पद्धतीने घेतो आणि इंग्रजी सत्तेचा अहंकार…
Read More...