Browsing Category
आपलं घरदार
आणि टिळकांनी आपल्या फॅक्टरीसाठी लातूरची निवड केली…
देशात पहिल्यांदाच स्वतःच्या बिझनेस नेटवर्कचा वापर करुन पॉलिटिकल नेटवर्क वाढविणारे दुसरं तिसरं कोणी नसून लोकमान्य टिळक होते असं म्हंटल तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. शेतकऱ्यांपासून ते व्यापारी वर्गापर्यंत आपला कनेक्ट वाढवून भारताच्या…
Read More...
Read More...
दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील होते….
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही काही राजवटी या भारत सोडून तयार नव्हत्या. १९५४ साली भारत स्वतंत्र होऊन ७ वर्ष उलटली होती. इंग्रज सत्ता माघारी फिरल्यानंतर फ्रांसने एका तहानुसार पॉंडिचेरी, कारिकल आणि चंद्रनगर हे भाग भारताच्या स्वाधीन केले. पण…
Read More...
Read More...
आज जागतिक वाघोबा दिवस, वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी कधी पासून झाला?
आज जागतिक वाघोबा दिवस.
एकेकाळी लुप्त होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत असणारा हा वाघ आज मोठ्या संख्येत आहे. वाघांच्या संख्येचे चित्र निदान निदान भारतात तरी आशादायी आहे. या वर्षाच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघांच्या संख्येचे…
Read More...
Read More...
महाराणा प्रताप यांच्यासाठी लढलेल्या हकीम खानच्या कबरीची तोडफोड केली जातीय..
हकीम खान सूर, शेरशहा सुरीचे शेवटचे वंशज...आणि हल्दीघाटीच्या युद्धातले महाराणा प्रतापच्या सैन्याचे सेनापती..
२६ जुलैच्या रात्री काही समाजकंटकांनी त्यांच्या कबरीची तोडफोड केल्याचं वृत्त आहे. त्यांची ही कबर राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील…
Read More...
Read More...
जे.आर.डी. टाटांमुळेच नेहरूंनी पंतप्रधान रिलीफ फंडची सुरवात केली.
जेआरडी टाटा यांना भारताच्या औद्योगिक क्रांतीचे आद्य पुरुष असं म्हटलं जातं. जवळपास साठ वर्षे त्यांनी टाटांचे हे विशाल साम्राज्य सांभाळले, इतकंच नाही तर त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवलं. अगदी इंग्रज सरकारपासून ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल…
Read More...
Read More...
विमलताईंनी फक्त नाव सांगितलं आणि त्यांना आमदारकी मिळाली
भारतीय क्रिकेटचा बाजीराव कोणाला म्हणतात ठाऊक आहे? खंडेराव मोरेश्वर रांगणेकर. भारतीय क्रिकेटमधले डावखुऱ्या हाताने बॅटिंग करणारे सर्वोत्तम खेळाडू समजले जायचे. फिल्डर तर ते भन्नाटच होते. त्याकाळी कव्हर पॉइंटवरील सर्वोत्तम फिल्डरपैकी एक…
Read More...
Read More...
तरंगणाऱ्या दगडांवर उभं असलेलं हे मंदिर वर्ल्ड हेरिटेज यादीत जाऊन पोहचलंय
भारताची शिल्पकला जगप्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटन प्रेमी भारताची हीच कला पाहण्यासाठी हजारो मैलांचा पल्ला गाठतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा देशाच्या मंदिरांवरच शिल्पकाम, कोरलेल्या लेण्यांची दखल घेतली जाते. नुकताच UNESCO कडून तेलंगणातल्या…
Read More...
Read More...
माजी मंत्र्याच्या एका आंदोलनामुळे संपूर्ण विधानसभा जळून खाक झाली असती…
६ डिसेंबर २००५. सकाळचे ११ वाजले असतील. महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेहमीची लगबग सुरु होती. सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. सत्ताधारी व विरोधक यांच्यातील खडाजंगी सुरु झाली होती. काही आमदार अजून येत होते. तिकडे विधानसभा अध्यक्ष…
Read More...
Read More...
औरंगजेबाच्या दरबारात राहून त्याने आपल्या ग्रंथात मराठ्यांच कौतुक केलं होतं
मिर्झा मुहंमद.. विचित्र इसम.. कुणाला कशाचा छंद असेल काही सांगता येत नाही. कोण वस्तू गोळा करत असेल, कोण पत्र.. तर कोण शस्त्र.. कोण पोस्टकार्ड.. कुणाला गाड्या जमा करायला आवडत असतील तर कुणाला पुस्तक.. छंद कोणत्याही गोष्टीचा असू शकतो. भारताच्या…
Read More...
Read More...
हैद्राबाद मुक्तिसंग्रामातली सशस्त्र क्रांती गांधीवादी गोविंदभाई श्रॉफ यांनी सुरु केली होती..
हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे एक महत्वाचं पर्व मानलं जातं. या काळात अनेक लोकांनी क्रांतिकारी पाऊलं उचलली. यात मराठवाड्याचे एक धुरंधर क्रांतिकारी होते. ज्यांच्यशिवाय हा हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचा लढा अपूर्ण आहे. ज्यावेळी इंग्रजांविरोधात बोलायला…
Read More...
Read More...